मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होतो. पुढे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राजकारणात आलो. आजन्म मी त्यांच्या विचारांवर माझी वाटचाल सुरू ठेवली, असे प्रतिपादन माजी राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केले.राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शनिवार, दि. ९ मार्च रोजी बोरीवली पूर्व येथील गोपाळजी हायस्कूलमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपाचे मुंबई अध्य
Read More
राजकारण्यांची भौतिकवादी मानसिकता त्यांना लोभी, अहंकारी आणि भ्रष्ट बनवते, असा सर्वसामान्यांचा समज आहे. वाजपेयीजी, दीनदयाळजी आणि मोदींजीसारखे संघ प्रचारक जेव्हा राजकारणात वेगळ्या पद्धतीने काम करतात आणि लोकाभिमुख कारभार पाळतात, तेव्हा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की, कोणी इतका नि:स्वार्थी कसा असू शकतो?
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतातील अशा विचारवंतांपैकी एक आहेत, ज्यांनी ‘विचारांचे स्वराज’ - म्हणजेच ‘भारतीय मनाचे उपनिवेशीकरण’ हा विचार मांडला. भारत राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला आहे. पण, वैचारिकदृष्ट्या अजूनही वसाहतवादी मानसिकता मोठ्या प्रमाणात रुजू आहे. तेव्हा, नवीन संसद भवनाचे होणारे राष्ट्रार्पण आणि ‘भारत काय विचार करतो, याकडे जगाचे लक्ष आहे,’ या पंतप्रधान मोदींच्या विधानाचा एकात्म मानवदर्शनाच्या माध्यमातून मांडलेला हा विचार...
देवेंद्र फडणवीसांनी काल विधिमंडळात सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे ‘अंत्योदया’चे पंचामृतच! केंद्र सरकारच्या ध्येय-धोरणांना पूरक, राज्याच्या सर्वांगीण विकासाला समर्पित, सर्व जातीधर्म-व्यवसायांना सामावून घेणारा असा हा सर्वसमावेशक, संतुलित अर्थसंकल्प निश्चितच महाराष्ट्राचा भाग्योदय करणारा ठरेल.
उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी आज २५ सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मदिनाचे ट्विट केले होते. मात्र, काही वेळातच हे ट्विट त्यांनी डिलीट करून टाकले आहे. याची चर्चा आता राजकीय वर्तूळात रंगू लागली आहे. एकात्म मानववाद देशाला देणाऱ्या राष्ट्रपुरुषांना अभिवादन केल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ट्विट डिलीट करण्याची वेळ का यावी, याबद्दल खुद्द अजित पवारांनीच उत्तर दिले आहे.
आज २५ सप्टेंबर, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती. त्यानिमित्ताने ‘एकात्म मानवतावादा’ चे वैश्विक चिंतन पाहूया...
पंडित दीनदयाळ यांच्या कार्यातून प्रतेकाने प्रेरणा घेणे गरजेचे
खासदार सुखदेव धिंडसा यांनी संसदेत प्रश्न विचारला असता केंद्रीय गृहराज्यमंत्री रेड्डी यांनी ही माहिती दिली
पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आज ५१ वी पुण्यतीथी. देशभरात भाजपकडून आज विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतीधीनिमित्त भाजपतर्फे समर्पण दिवस घोषित केला आहे. ११ ते १५ फेब्रुवारीपर्यंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतीथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून प्रत्येक बूथवर समर्पण दिवस साजरा केला जाणार आहे. पंडित दीनदयाल यांच्यापासून प्रेरणा घेत सामाजिक जीवनातील प्रामाणिकपणा जपत हा दिवस साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या निधनाला आज चार दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांचे चिंतन आजही ताज्या फुलांप्रमाणे टवटवीत आहेत.
आपली वाटचाल जुन्याच ध्येयधोरणांवर वा तत्त्वांवर आधारित असावी का? याचा विचार करता आता आपल्याला देशविकासासाठी स्वतःची नवीन मॉडेल्स, धोरणे, योजना, तत्त्वे तयार करण्याची गरज निर्माण झाल्याचे स्पष्ट होते.