सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात सोमवार दि. ३ मार्च रोजी पट्टेरी वाघिणीचा मृतदेह आढळून आला (tiger found in sawantwadi). दाभीळ गावातील नदीच्या खोल विवरामध्ये वाघिणीचा मृतदेह आढळला (tiger found in sawantwadi). त्यामुळे विवरामधील पाण्यामध्ये बुडून तिचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे (tiger found in sawantwadi). सह्याद्रीत वाघाचा मृतदेह आढळल्याची ही गेल्या काही दशकांमधील पहिलीच घटना आहे. (tiger found in sawantwadi)
Read More
Chandrashekhar Bawankule जिल्ह्यातील रामटेक, पेंच व पारशिवणी या परिसरात वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेले भितीचे सावट दूर करण्यासाठी शासनातर्फे यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील. यासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. एआय, आधुनिक तंत्रज्ञान, सौरऊर्जा, दहशतीत असलेल्या गावांना कुंपण, याबाबत प्रशासनातर्फे लवकरच योग्य ती पावले उचलून शक्य ती कामे लवकर सुरु केली जातील, या शब्दात राज्याचे महसूल मंत्री तथा नागपुर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवार, २१ फेब्रुवारी रोजी विदर्भ दौऱ्यावर असून यावेळी अनेक बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या महिन्याभरात राज्यात ११ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामधील काही मृत्यू हे नैसर्गिक आहेत, काही शिकारीशी संबंधित आहेत, तर काही मृत्यू हे रेल्वे-रस्ते अपघतांमध्ये झालेले आहेत. बहेलिया शिकारीचे जाळेदेखील राज्यातून नुकतेचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील व्याघ्र संवर्धनाला संक्रांत लागल्याचे चित्र दिसत आहे. याविषयीच आढावा घेणारा हा लेख...
'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त प्रथमच 'काळ्या टोपीचा खंड्या' या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे (sahyadri tiger reserve black capped kingfisher). रविवार दि. १९ जानेवारी रोजी प्रकल्पात पार पडलेल्या 'आशियाई पाणपक्षी गणने'च्या दरम्यान या पक्ष्याचे दर्शन झाले (sahyadri tiger reserve black capped kingfisher). त्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील पक्ष्यांचा यादीत भर पडली आहे. (sahyadri tiger reserve black capped kingfisher)
धाराशिवच्या वाघाला पकडण्यासाठी आलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा टीमला वन विभागाने पुन्हा चंद्रपूरला पाठवले आहे (dharashiv tiger). त्याजागी आता वाघाला पिंजराबंद करण्याची जबाबदारी रेस्क्यू-पुणे टीमला देण्यात आली आहे (dharashiv tiger). सोमवार दि. २० जानेवारी रोजी रेस्क्यू-पुणे टीम घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी वाघाला पकडण्याची तयारी सुरू केली आहे. (dharashiv tiger)
गेल्या महिन्याभरापासून धाराशिव-सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात फिरणाऱ्या या नर वाघाला पकडून त्याला रेडिओ काॅलर लावून (dharashiv tiger)
नागपूरमध्ये गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय यंत्रणा सर्तक झाली आहे (bird flu tiger death). प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव बचाव केंद्रातील मांसभक्षी प्राण्यांना कोंबडीचे मांस खाऊ न घालण्याचे निर्देश केंद्र सरकाराने परिपत्रकामधून दिले आहेत (bird flu tiger death). तसेच या प्रकरणात चंद्रपूरमधून गोरेवाड्यात आणलेल्या वाघांचा मृत्यू झाला असला तरी, या वाघांना बर्ड फ्लूची लागण ही गोरेवाड्यामध्येच झाल्याची दाट शक्यता आहे. (bird flu tiger death)
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात वाघाच्या वावरावर शिक्कामोर्तब झाले आहे (tiger spotted in chiplun). तालुक्यातील एका गावात वाघाचा वावर आढळला असून वन विभागाने कॅमेरा ट्रॅप लावले आहेत (tiger spotted in chiplun). याठिकाणी वाघाच्या पावलांचे ठसे मिळाले असून त्याने म्हैस देखील मारली आहे. (tiger spotted in chiplun)
यवतमाळमधील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये जन्मलेल्या नर वाघाने स्थलांतर करत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे (tipeshwar tiger). सद्यपरिस्थितीत हा वाघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आहे (tipeshwar tiger). हद्दीच्या शोधात या उमद्या वाघाने यवतमाळमधून आपल्या प्रवासाची सुरुवात केल्याची शक्यता असून आजवर त्याने ५०० किमीहून अधिक प्रवास केल्याचा अंदाज आहे. (tipeshwar tiger)
सणासुदीला चित्रपटगृहात जाऊन कोण चित्रपट पाहणार ,असा प्रश्न कधीतरी मनात नक्कीच येतो. कारण, सणांनाच घरातील नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळते. त्यामुळे गप्पांमध्ये कसा दिवस जातो ते कळतच नाही. मात्र, यंदाची दिवाळी नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याचे काम, खर्या अर्थाने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने केले. दि. १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ४३ कोटी कमावले होते. जाणून घेऊया नेमका चित्रपट आहे तरी कसा?
मुंबई (अक्षय मांडवकर) - गतवर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झालेला वाघ वर्षभरानंतरही व्याघ्र प्रकल्पात नांदत असताना, आता प्रकल्पामध्ये नव्या वाघाचे आगमन झाले आहे (Sahyadri TR Recorded new tiger). राष्ट्रीय उद्यानामधून नर वाघाचे छायाचित्र टिपण्यात व्याघ्र प्रकल्पातील कर्मचार्यांना यश मिळाले आहे (Sahyadri TR Recorded new tiger). महत्त्वाचे म्हणजे या वाघाची ओळख पटली असून कोल्हापूरमधील राधानगरी वन्यजीव अभयारण्यामधून हा वाघ चांदोलीत आला आहे. (Sahyadri TR Recorded new tiger)
हिंदी चित्रपटसृष्टीत पोलिसांची कामगिरी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्दर्शक रोहित यांनी कॉप युनिवर्स तयार केले. अजय देवगणची प्रमुख भूमिका असणारा ‘सिंघम’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच आहे. आणि आता ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट लवकरच येणार असून या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा रोहित शेट्टींच्या स्टाईलने जबरदस्त अॅक्शन सीन्स, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच.शिवाय यात क पाच मिनिटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईजेस घेऊन येतॉप युन
बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर फक्त भाजपच गंभीर दिसते आणि अन्य पक्ष मतांसाठी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे वनवासी अस्मिता आणि अस्तित्व वाचवण्याच्या या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आपण भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगणारे चंपाई सोरेन अर्थात ‘कोल्हान टायगर’ची डरकाळी ‘झामुमो’ला किती घायाळ करणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात (sahyadri konkan wildlife corridor) ३२ वाघांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीला केंद्रस्थानी ठेवून 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट'ने (डब्लूसीटी) कोल्हापूर वन विभाग आणि 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'च्या मदतीने तयार केलेल्या अहवाल कराडमध्ये पार पडलेल्या 'सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषदे'त प्रसिद्ध करण्यात आला (sahyadri konkan wildlife corridor). या अहवालात सह्याद्रीत मादी वाघ पिढ्यानपिढ्य
२९ जुलै, २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत आजचा दिवस 'जागतिक व्याघ्र दिन' म्हणून घोषित करण्यात आला. आजमितीस जगातील ७० टक्के वाघांची संख्या ही एकट्या भारतामध्ये आहे. भारतातील वाघांच्या संख्येत महाराष्ट्राचा वाटा चौथ्या क्रमांकाचा आहे (maharashtra tiger reserve). महाराष्ट्राची सद्यपरिस्थिती पाहता दर चार वर्षांनी राज्यातील वाघांच्या संख्येत १०० ते १३० वाघांची भर पडत आहे. यामधील खरी समस्या आहे ती संरक्षित क्षेत्राबाहेर वाढणाऱ्या व्याघ्र संख्येची. (maharashtra tiger reserve). त
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कटरिना कैफ. २०२१ मध्ये या कपलने लग्नगाठ बांधली. दरम्यान, लग्नाच्या ३ वर्।नंतर विकीने त्याच्या पत्नी कटरिनाच्या नात्याबद्दल भाष्य केले आहे. नुकताच विकीचा बॅड न्यूज हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच निमित्ताने दै. मुंबई तरुण भारतसोबत विकीने संवाद साधला होता.
हरिणायामधून पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आलेल्या लांब चोचीच्या गिधाडांना 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या शास्त्रज्ञांनी 'जीपीएस टॅग' लावले आहेत (pench long billed vulture). येत्या आठवड्याभरात त्यांना व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे (pench long billed vulture). एकूण १० गिधाडांना 'जीपीएस टॅग' लावण्यात आले आहे. (pench long billed vulture)
राज्यात लवकरच विविध दुर्लक्षित वन्यजीव प्रजातींसाठी 'संवर्धन प्रजनन प्रकल्प' म्हणजेच 'काॅन्झर्वेशन ब्रिडिंग प्रोग्राम' (otter conservation breeding program) सुरू करण्यात येणार आहेत . याअंतर्गत विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्पात पाणमांजरांचे प्रजनन केले जाणार आहे. या संवर्धन प्रजनन प्रकल्पांसाठी वन विभाग आणि 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'मध्ये (बीएनएचएस) सामंजस्य करार होणार आहे (otter conservation breeding program). गुरुवार दि.२७ जून रोजी पार पडलेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची बैठकीत यांसदर्भात
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत अवैध शिकारी व वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी सायबर सेलची (cyber cell) निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर वन्यजीव वनवृत्तांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावतीप्रमाणे सायबर सेल स्थापन झाला आहे. (cyber cell)
कल्याण पूर्वेच्या रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स, आयुर हॉस्पिटल अणि रिक्षा चालक मालक असोसिएशन ( सिद्धार्थ नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शहरातील सुमारे ११० रिक्षाचालकांनी आरोग्य तपासणी चा लाभ घेतला.
ओला कंपनीचा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होऊ शकतो. तसे वृत्त वृत्तसंस्थांनी दिली आहे. ओला कंपनीने आयपीओ (IPO) मार्फत ५०० दशलक्ष डॉलर्स उभे करण्याचे ठरवले आहे. यासाठी ओला कंपनीने सेबीकडे (SEBI) आयपीओसाठी अर्ज करत पेपर फाईल केले आहेत. सेबीची परवानगी मिळाल्यावर ओला आपल्या कंपनीचा आयपीओ आणणार आहे.
९० च्या दशकात एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अभिनेते अजय देवगण आणि अक्षय कुमार यांचे नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस आले नसून बॉक्स ऑफिसवरही सपशेल आपटले आहेत. ११ एप्रिल रोजी ‘मैदान’ (Maidaan) आणि ‘बडे मियां छोटे मियां’ (Bade Miyaan Chote Miyaan) हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. पण या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा फार थंड प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. जाणून घेऊयात या दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल....
मध्यप्रदेशातील संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पामध्ये ५० रानगव्यांचे स्थानांतरण करण्यात 'भारतीय वन्यजीव संस्थान'ला (डब्लूआयआय) यश मिळाले आहे (gaur translocation). स्थानांतरण प्रकल्पामधील शेवटचे सहा गवे ८ आणि ९ एप्रिल रोजी कान्हा प्रकल्पामधून संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पात हलवण्यात आले (gaur translocation). कान्हा आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील वनकर्मचाऱ्यांनी दीड टनाचे गवे खांद्यावरून वाहून वाहनांमध्ये हलवले (gaur translocation). महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण केलेल्या गव्यांनी
बॉलिवडूचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेता टायगर श्रॉफसोबत पहिल्यांदाच अक्षय कुमार (Akshay Kumar) झळकणार असून दोन पिढ्यांच्या कलाकारांची नवी कॅमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार (Akshay Kumar) याने नुकतीच रणवीर अल्लाहबादिया याच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलताना अक्षयने त्याचे आणि सायन कोळीवाड्याचे खास कनेक्शन सांगितले.
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमधून पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध लावण्यात 'ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन' आणि 'शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर' मधील संशोधकांना यश मिळाले आहे (geckos in sahyadri). यासोबतच पालीच्या 'निमास्पिस गिरी' गटातील इतर नऊ प्रजातींचे नव्याने वर्णन करुन जुन्या संशोधन निबंधांमधील विसंगती दूर करण्यात आल्या आहेत.(geckos in sahyadri)
अकार्यक्षम आणि अपुर्या उपाययोजनांमुळे बांगलादेश व्याघ्र संवर्धनात मागे पडत चालला आहे. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या संवर्धनाच्या प्रयत्नांना आर्थिक पाठबळदेखील पुरेसे आहे; मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सरकारी आणि गैरसरकारी संस्थांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांमधून काढलेल्या माहितीनुसार, बांगलादेशने आजपर्यंत व्याघ्र संवर्धनासाठी तब्बल ११ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च केले. आकडेवारी पाहता, २००४ मध्ये ४४० वर असलेली बंगाल वाघांची (पँथेरा टायग्रिस टायग्रिस) संख्या २०१८ मध्ये ११४ वर घसरली. ’जागतिक वन्
भारतातील महत्त्वाकांक्षी ’प्रोजेक्ट टायगर’ने गेल्या वर्षी पन्नाशी गाठली. व्याघ्र संवर्धनामध्ये भारताने यश मिळवलेच. त्याबरोबरच सातत्याने कमी होणार्या, इतर प्रजातींचेही संवर्धन व्हावे, यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. कर्नाटकाच्या म्हैसूरमध्ये दि. ९ एप्रिल रोजी भरविण्यात आलेल्या समारंभामध्ये घडलेली आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ची घोषणा केली. यामध्ये ’मार्जार’ कुळातील वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबटे, चित्ता, जॅग्वार व पुमा या सात प्
दोडामार्ग तालुक्यातील तळकट-खडपडे-कुभंवडे रस्त्यावर शनिवारी सकाळी नागरिकांना वाघाचे दर्शन झाले (tiger in dodamarg). या भागात पूर्वीपासून वाघाचे अस्तित्व आहे (tiger in dodamarg). दोडामार्ग तालुक्याचे जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व यापूर्वी देखील अधोरेखित झाले आहे. असे असूनही तालुक्याचा पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचा मुद्दा अजूनही रखडलेल्या अवस्थेत आहे. (tiger in dodamarg)
कॅनडातील आणखी एका खलिस्तानीला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. सरकारने बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) चा सदस्य आणि गुंड लखबीर सिंग लांडा याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. लांडावर भारतात खून आणि खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या मृत्यूच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या चार दिवसात जिल्ह्यात तीन वाघांचा मृत्यू झाला आहे. आज सोमवार दि.२५ डिसेंबर रोजी सावली वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचा मृतदेह आढळून आला. गेल्या दीड महिन्यात चंद्रपूरात सात वाघांचा मृत्यू झाला असून यंदा राज्यात मृत्यूमुखी पडलेल्या वाघांची संख्या ५० वर गेली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी वनपरिक्षत्रामध्ये रविवार दि. २४ डिसेंबर रोजी विहीरीत वाघाचा मृतदेह आढळून आला. गोविंदपूर शिवारात ही घटना घडली. चार दिवसांपूर्वीच ब्रम्हपूरी वनपरिक्षेत्रामध्येच विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ही घटना समोर आली आहे. यामुळे यंदा राज्यात मृत्यूमुखी पडलेल्या वाघांची संख्या ४९ वर गेली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी तालुक्यात विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि २१ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या वाघाच्या मृत्यूने यंदा राज्यात मृत्यूमुखी पडलेल्या वाघांची संख्या ४८ वर गेली आहे.
'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'तील चांदोली राष्ट्रीय उद्यानात पट्टेरी वाघाचे दर्शन घडले आहे. (sahyadri tiger) वनकर्मचाऱ्यांनी केलेल्या कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये वाघाचे छायाचित्र कैद झाले आहे. (sahyadri tiger) छायाचित्रित झालेला वाघ हा नर जातीचा असल्याचा अंदाज आहे. या वाघाच्या वावरामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अधिवासावर शिक्कामोर्तब झाले आहे. (sahyadri tiger)
हिंदी चित्रपटसृष्टीत अल्पावधितच आपली जागा निर्माण करणारी अभिनेत्री कतरिना कैफ अभिनयासोबत आघाडीची उद्योजिका म्हणून नावलौकिक मिळवत आहे. कतरिना कैफच्या सौंदर्यावर तिचे चाहते भाळतातच. तर अशाच एका सौंदर्याच्या ब्रॅण्डची कतरिना मालकीण आहे. कतरिना के ब्युटीया तिच्या सौंदर्यप्रसाधन ब्रॅण्डची उद्योजिका असून नुकताच तिने तिच्या उद्योजिकेच्या प्रवासाबद्दल एका कार्यक्रमात खास गोष्ट सांगितली.
बहुचर्चित सलमान खानचा चित्रपट 'टायगर ३' दिवाळीच्या निमित्ताने देशभरात प्रदर्शित झाला. १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. गेल्या काही काळापासून सलमानच्या चित्रपटांना यश मिळत नव्हते. मात्र, टायगर ३ चित्रपटाने तो रेकॉर्ड मोडित काढला आहे. मात्र, मालेगावमधील चित्रपटगृहात थेट काही टवाळखोरांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घडलेल्या या घटनेबद्दल सलमान खान याने ट्विट केले असून त्याने प्रेक्षकांची कानउघाडणी देखील केली आहे.
गोष्ट आहे बांगलादेशमधली, पाच वर्षांपूर्वी जिथे ‘वाघ नाहीसे होतात की काय?’ अशी चिंता भेडसावत होती, तेच सुंदरबन आता वाघांचे नंदनवन झाले आहे. भारत बांगलादेश अशा दोन्ही सीमेवर पसरलेल्या सुंदरबनमधील वाघांची संख्या सकारात्मकरित्या वाढत आहे.
ठाण्याच्या लुईस वाडी भागातील रस्ता बंद करण्यात आल्याने उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुंबईतील कलानगरचा किल्ला आणि त्याची तटबंदी तुमच्या डोळ्यांना दिसत नाही का? असा सवाल त्यांनी राऊतांना केला आहे.
गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात ३७ वाघांचा ( tigers) मृत्यू झाला आहे. यामध्ये नैसर्गिक कारणांनी मृत्यूमुखी पडलेल्या वाघांच्या संख्येनंतर सर्वाधिक संख्या ही विजेच्या झटक्याने मृत्युमुखी पडलेल्या वाघांची आहे. याविषयी वनमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
काही दिवसांपुर्वी महादेव बुक नावाच्या ऑनलाइन बेटिंग ॲपचे मोठे प्रकरण समोर आले. या ऑनलाइन ॲपअंतर्गत बेकायदेशीर सट्टेबाजीचा खेळ सुरू होता. या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने केलेल्या छापेमारीत तपास यंत्रणेने ४१७ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती. आता या प्रकरणात ईडीच्या रडावर अनेक बॉलिवूड कलाकार, गायक आणि राजकीय नेत्यांची चौकशी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ॲप प्रकरणात पुलकित सम्राट, सनी लिओन, भाग्यश्री अशा मनरों
ईडीकडून मुंबईसह विविध राज्यांमध्ये ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर आहेत. महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित ही छापेमारी करण्यात आली आहे. टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत.
काळानुरूप मानवाच्या मूलभूत गरजा या अधिक व्यापक झाल्यामुळे माणूस निसर्गाशीदेखील दोन हात करू लागला. परिणामी, निसर्गाच्या सान्निध्यात जगणार्या वन्यजीवांना त्यांचा निवारा सोडून भटक्या विमुक्त जातींप्रमाणे आसरा शोधत फिरावे लागत असून, हे भयाण वास्तव जगाला समजण्याचे आणि त्यातून निसर्गाचे, प्राण्यांचे संवर्धन करण्याची खर्या अर्थाने गरज भासू लागली. हीच गरज सचिन श्रीराम दिग्दर्शित ‘टेरिटरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली आहे.
विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची थरारक कहाणी मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. नुकताच जागतिक व्याघ्र दिन झाला आणि याच दिनाच्या औचित्य साधत वने, सांस्कृतिक आणि मत्स व्यवसाय कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते टेरिटरी या चित्रपटाचे पोस्टर विधान भवन येथे प्रदर्शित करण्यात आले. जंगलांचे कमी होणारे प्रमाण आणि त्यामुळे जंगलातील वन्यजीवांचे हरपले जाणारे छप्पर हा चिंतेचा विषय होत चालला आहे. नरभक्षक झालेला वाघ जंगलातून गायब होतो आणि त्याला शोधण्याची थरारक मोहीम या कथासूत्रावर ‘टेरिटरी’ हा चित्रपट बेतला आहे.
राजस्थानच्या रामगढ विषधारी व्याघ्र प्रकल्पात 'टी-१०२' ही वाघीण तीन बच्छड्यांसह विहार करताना दिसून आली. गेल्या वर्षी दि. १६ मे रोजी रामगढ विषधारी अभयारण्य हे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आले होते. टी-१०२ या वाघिणीला जुलै २०२२मध्ये रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातून या प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले होते. यामुळे प्रकल्पातील वाघांची संख्या ५ वर गेली आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते दोन वाघिणी नागझिरा (Nagzira) व्याघ्र राखीव क्षेत्रात दाखल
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अलीकडेच भारतातील वाघांची संख्या आणि व्याघ्रसंवर्धनात झालेले कार्य संपूर्ण देशापुढे मांडले. भविष्यात अधिक उत्तम कामगिरी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताच्या या कामगिरीत महाराष्ट्र राज्याचा मोठा वाटा असून गेल्या नऊ वर्षांमध्ये राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात व्याघ्र व्यवस्थापनामध्ये महाराष्ट्राने डरकाळी फोडली आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज केविन पीटरसन याचं भारतप्रेम सर्वश्रुत आहे. पीटरसननं अनेकदा भारताबद्दलच्या त्याच्या भावना मोकळ्या मनाने व्यक्त केल्या आहेत. भारतीय संस्कृती आणि येथील माणसांचा स्वभाव, याविषयी पीटरसननं अनेकदा भूमिका मांडली आहे. केविन पीटरसनला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वाची भूरळ असून त्याने स्तुतिसुमनं उधळली आहेत. एवढंच नाही, तर मोदींचा उल्लेख केविननं ‘हिरो’ असा केला आहे. केविन पीटरसनचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ भारतात असून सन २०२२च्या अखेरपर्यंत देशामध्ये ३ हजार १६७ वाघ असल्याची नवीन आकडेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जाहीर केली.प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल म्हैसूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशातील वाघांची अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे. १ एप्रिल १९७३ रोजी भारताने वाघ वाचवण्यासाठी मोहीम सुरु केली होती. त्यालाच प्रोजेक्ट टायगर असं नाव देण्यात आले आहे.
पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांची संख्या वाढावी, त्यांना विनासायास भक्ष्य मिळत राहावे, यासाठी चांदोली अभयारण्यात वाघांचे भक्ष्य चितळ प्रजनन केंद्र सुरु करण्याचा वनविभागाने घेतलेला निर्णय स्तुत्यच! चांदोली अभयारण्यातील झोळंबी परिसरात चितळ प्रजनन केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे दोन नर आणि मादी चितळांच्या जोड्या सागरेश्वर अभयारण्यातून सोडण्यात आल्या. सध्या याठिकाणी ३२ चितळ आहेत. आता ते ३६ झाले आहेत.
देशातील व्याघ्र प्रकल्प घोषणेला ५० वर्ष पूर्ण होत आहे, त्या निमित्त म्हैसूर येथे ९ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अखिल भारतीय व्याघ्रगणनेचा अहवाल प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे.