इथे सर्वसामान्य माणसाचं मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये स्वत:च्या हक्काचं घर बांधण्याचं स्वप्न असतं. जे दिवसेंदिवस महाग होत चाललंय. त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव त्यासाठी मारावे लागणारे हेलपाटे या सगळ्याने नाकी नऊ येतात. पण, पुण्यातील बांगलादेशी ( Bangladeshi ) घुसखोराने हे दोन्हीही जमवलंय. नेमकं काय आहे प्रकरण?
Read More
(Pan Card Jihad) मुंबईत सुरू असलेल्या ‘पॅन कार्ड जिहाद’च्या तपासाचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई भाजप उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या तक्रारीवर फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना बनावट पॅनकार्डची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि महिलांना एक पाऊल पुढे टाकण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील दोन गरजू महिलांना पिंक रिक्षा वितरित करण्यात आल्या असून त्या नाशिककरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. रोटरीच्या या उपक्रमामुळे खर्या अर्थाने महिला सक्षमीकरणाला बळकटी मिळाली आहे. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि औद्योगिक पार्श्वभूमी लाभलेल्या नाशिकमध्ये आता महिलांसाठी पिंक रिक्षा धावू लागल्याने सुरक्षित प्रवासाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
उद्या, शनिवार, दि. १ एप्रिलपासून २०२३-२४ हे नवे आर्थिक वर्ष सुरू होणार. या आर्थिक वर्षापासून आर्थिक व्यवहारांसाठी ‘आधार’लाच प्राधान्य द्यायचा निर्णय केंद्र सरकारने घेतले आहे. ‘पर्मनंट अकाऊंट नंबर’ अर्थात ‘पॅन’ क्रमांकाचे महत्त्व जाणून पुढील काळात ‘आधार’ क्रमांकच ग्राह्य धरले जाणार आहे. ‘आधार’ क्रमांकाचा वापर करून सर्व प्रकारच्या गुंतवणूक पडताळणी, तसेच अद्ययावतीकरण केले जाणार आहे. हा विषय भांडवल बाजार, बँका यांच्याप्रमाणे अल्पबचत योजनांसाठीही लागू करण्याचा विचार केंद्रीय अर्थमंत्रालय करीत आहे. परिणामी, येत्य
: तुम्ही अद्यापही पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक केलं नसेल तर हे काम तात्काळ करून घ्या. ३० जून पूर्वी पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक नसेल तर ५०० रुपये दंड होऊ शकतो.
केंद्र सरकारने ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ उर्फ ‘लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एलआयसी)च्या प्राथमिक समभाग (शेअर) विक्रीसाठी (आयपीओ) ‘सेबी’ (सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया)कडे अर्ज (‘रेडहेरिंग प्रॉस्पेक्ट्स’) दिला आहेे. रशियाने युके्रनवर हल्ला केला व त्याची काही प्रमाणात झळ भारतीय अर्थव्यवस्थेला बसली, तर त्याही परिस्थितीत ही समभाग विक्री प्रक्रिया दि. ३१ मार्चपूर्वीच पूर्ण केली जाणार असल्याची माहिती नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. परिणामी, हा ‘आयपीओ’ मार्चमध्ये भांडवली बाज
प्राप्तिकर विभागाने दिली मुदतवाढ
: बाजारातून चलनी नोटा कमी करणे व डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आता बॅंकांमध्ये विशिष्ट रक्कम भरणा करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक करण्यात येणार आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अशा पडताळणीसाठी आधार क्रमांक नोंदणीकृत असलेल्या क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (OTP) देण्यात येईल, अशी तरतूद करण्यात येणार आहे.
१ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष लागू होणार आहे. त्यानुसार प्रशासकीय आणि दैनंदिन आयुष्यात मोठे बदल होणार आहेत, त्याचा सरळ परिणाम तुमच्या पगारावर होऊ शकतो. जाणून घेऊयात नेमके या दिवसांत काय बदल होणार आहेत आणि आपल्याला कोणती कामे लवकर उरकली पाहीजेत. दरम्यान, ३१ मार्च रोजी रविवार (सुट्टी) असल्याने ही कामे ३० मार्चपर्यंत उरकायला हवीत.
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता भारतीयांना खस्ता खाव्या लागणार नाहीत. कोणत्याही वेळखाऊ प्रक्रियेला आता भारतीयांना सामोरे जावे लागणार नाही.
डिसेंबर महिन्याचा आजचा पहिला दिवस. २०१८ च्या अखेरच्या महिन्यात पहिल्याच दिवसापासून अनेक शासकीय बदल होणार आहेत.
१ डिसेंबरपासून बॅंकींग आणि पेन्शनच्या नियमांमध्ये महत्वाचे बदल होत आहेत. त्यामुळे अजूनही ही कामे केली नसेल तर आजच उरकून घ्या. जाणून घेऊयात अन्य काही बदल
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दिसायला लागले असून करदात्यांची वाढलेली संख्या हा त्याचाच परिणाम असल्याचे आणि विरोधकांची हे निर्णय घेतेवेळची स्थिती हळद प्यायली की, लगेच गोरे होण्याची अपेक्षा करणाऱ्या व्यक्तीसारखी असल्याचेच स्पष्ट होते.