मध्य रेल्वे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचारी आणि जनतेच्या हालचाली सुलभ करण्यासाठी दि. १९-२० नोव्हेंबर (मंगळवार-बुधवार रात्री) रोजी आणि दि. २०-२१ नोव्हेंबर (बुधवार-गुरुवार रात्री) रोजी विशेष उपनगरीय गाड्या चालवणार आहे. या गाड्या मेन लाइन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण) आणि हार्बर लाईन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल) वर खाली सूचीबद्ध केलेल्या सुटण्याच्या आणि आगमनाच्या वेळेसह चालतील.
Read More
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत २० नोव्होबर रोजी पुन्हा दिवाळी साजरी होणार असल्याचे भाष्य केले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. महायुती, महाविकास आघडी आणि तिसऱ्या आघाडीत लढत होणार आहे. याचपार्श्वभूमीवर येत्या २० नोव्हेबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे.
मुंबई : आज १० जानेवारीला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रतेवर निकाल सुनावणार आहेत. या निकालाची संपुर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. अध्यक्ष काय निकाल देणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. राहूल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना आजच्या निकालात सर्वांना न्याय मिळेल अस म्हटल आहे.
राज्यात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून राज्य सरकारकडून राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मह्त्त्वाचे निर्णय घेतले जात आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला असून सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना म्हणाले, सोलापूरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार असून त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात येतील.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे विधानसभेच्या १६ अपात्र आमदारांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या नियमांनुसार घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी माध्यमांना दिली. विदेश दौऱ्यावरून परत आल्यावर ते मुंबई विमानतळावर असताना पत्रकारांशी बोलत होते. तसेच निर्णय काय घेणार हे आताच सांगू शकत नाही, असेही राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन सुरू असताना विधीमंडळ पायऱ्यांवर झालेल्या घोषणाबाजीत अभूतपूर्व राडा झाला. गेल्या काही दिवसांपासून अधिवेशनादरम्यान विरोधक आंदोलन करत होते. मात्र, सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आमदारांनी खुद्द मातोश्रीविरोधातच घोषणाबाजी केली.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटूंबियांच्या ११.३५ कोटींच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. 'एनएसईएल' घोटाळ्या प्रकरणी ईडीने ही कारवाई करण्यात आली आहे.
तालुक्यातील करूळ गगनबावडा व भुईबावडा घाट यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. इतर घाटांप्रमाणे याही दोन्ही घाटांच्या नूतनीकरणासाठी विशेष लक्ष द्या. अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात केली. यावेळी उत्तर देताना बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, नितेश राणे यांची मागणी रास्त आहे. लवकरच आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत संबंधित विभागातील अधिकारी यांची बैठक लावली जाईल. व घाटमार्गातील अडचणी सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जातील
राज्य विधिमंडळाचे पाच दिवसांचे हिवाळी अधिवेशन मंगळवार, दि. २८ डिसेंबर रोजी पार पडले. मात्र, या संपूर्ण काळात सर्व कामकाज हे विधानसभा अध्यक्षांविना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांविनाच पार पडले.
मुस्लिमांना नोकरी आणि शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्यात कॉंग्रेस नेते नसीम खान यांची मागणी
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले असून अपेक्षेप्रमाणे विधानसभा सभापतीसाठी निवडणूक मात्र झाली नाही. यानिमित्ताने सभापतिपदाचे महत्त्व आणि त्यांचे अधिकार यांचा ऊहापोह करणारा हा लेख...
महाराष्ट्र विधानसभा सचिवांना नोटीस
अर्थसंकल्प वाचतानासुद्धा काही तत्त्वे समजावून घेतल्याशिवाय त्याचा अन्वयार्थ आणि तिचे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम समजावून घेता येत नाहीत. थोडक्यात, अर्थसंकल्प समजावून घेणे ही एक अशी कळीची प्रक्रिया आहे, जिथे लोकशिक्षण अत्यावश्यक होऊन बसले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेले 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत..!' हे पुस्तक ही गरज अत्यंत सक्षमपणे पूर्ण करते.
सत्तेसाठी खालचा स्तर गाठणाऱ्यांचा निषेध
विधानसभेच्या आजच्या कामकाजातही चंद्रकांत दादा पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या व महापौरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला
मी राष्ट्रवादीतच, अजित पवारांचे स्पष्टीकरण
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. मात्र, ५ ऑक्टोबर रोजी जाहीर सभा घेण्याव्यतीरिक्त त्यांनी अन्य कोणत्याही गोष्टी स्पष्ट केल्या नाहीत. राज ठाकरे यांच्या
कलम ३७० रद्द झाल्याने देश खऱ्या अर्थाने अखंड : अमित शाह
येणाऱ्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश मिळवायचे आहे, तो निर्धार त्यांनी ‘मी पुन्हा येईन... नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी’ या कवितेत व्यक्त केला आहे. असा निर्धार व्यक्त करायला काही गोष्टी लागतात.
दुष्काळासाठी २००० कोटी आकस्मिक निधीची तरतूद.