नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ( Om Birla ) यांनी मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी संसद संकुलात काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या निषेधाच्या पद्धती अशोभनीय असल्याचे सांगितले. विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे वर्तन संसदीय परंपरेच्या विरुद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Read More
(MVA) राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने विजयी बहुमत मिळवले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे. दरम्यान मविआमधील तिन्ही घटकपक्षांनी २८८ पैकी फक्त ४६ जागा जिंकल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे १० टक्क्यांचे संख्याबळ म्हणजे २९ जागांचा अपेक्षित आकडा सध्या मविआतील एकाही पक्षाकडे नाही. त्यामुळे तिन्ही पक्षांपैकी एकही पक्ष विरोधी पक्षनेता पदासाठी पात्र ठरला नाही. दरम्यान आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुतीकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे विरोधीपक्षनेते पद देण्या
विरोधी पक्षांच्या 'INDIA' आघाडीच्या बंगळुरु येथील बैठकीसाठी विरोधी पक्षातील नेत्यांकडून तयारीस सुरुवात झाली आहे. त्यातच आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी भाजपकडून जोरदार जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी आघाडीचे नाव भारत कसे असू शकते, असा परखड सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी घोषणा केली की २०२४ मध्ये सत्ताधारी भाजपला सामोरे जाण्यासाठी संयुक्त रणनीती आखत असलेल्या विरोधी पक्षांच्या युतीला "इंडिया" म्हटले जाईल, यावर आता विरोधी पक्षांच्या आघाडीतले महत्त्वाचे नेते नितीश कुमारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
विरोधी पक्षनेतेपदासाठी आघाडीत खलबतं?
मुंबई महापालिकेत अखेर अपेक्षित होते तेच झाले. शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा फेटाळून लावला आणि आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
लाखो बांगलादेशी घुसखोरांना बेकायदेशीरपणे देशाचे नागरिक करुन घेतले, ते कशासाठी तर केवळ मतपेट्यांसाठी! आता आपण जे धंदे केले तेच मोदी सरकार विधेयक आणून कायदेशीररित्या करेल, स्वतःची मतपेटी उभी करेल, अशी चोराच्या मनात चांदणेसारखी त्यांची अवस्था विरोधकांची झाली आहे.
संसदेत लोकसभा निवडणूकांनंतरच्या मान्सून अधिवेशनाची आजपासून सुरुवात होत आहे. देशाला नव्या सरकारकडून भरपूर अपेक्षा आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी लोकसभेतल्या १०० आणि राज्यसभेतल्या ५० खासदारांची स्वाक्षरी लागते. काँग्रेसकडचा आजचा हा आकडा ४८ आणि ५१ आहे. मोदीद्वेषावर जगणार्या सगळ्यांना सोबत घेतले, अगदी सत्तेच्या किंवा विरोधाच्या कुठल्याच नव्हे तर भलत्याच तृतीय पंथावर असलेली शिवसेनादेखील काँग्रेसने सोबत घेतली. तरीसुद्धा काँग्रेस सरन्यायाधीशांना हटवू शकत नाही.