OIC

राष्ट्र मुस्लीमांसाठी स्वर्गच : केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नकवी

'मोदी सरकारच्या नेतृत्वात आम्ही योग्य पद्धतीने काम करत आहोत, पंतपधान नरेंद्र मोदी जेव्हा जनतेला साद घालतात, त्यांचा विचार करतात तेव्हा ते १३० कोटी देशवासीयांचा विचार करतात. मात्र, टीकाकारांना या गोष्टी दिसत नाहीत. ती त्यांची अडचण आहे', असे मत त्यांनी व्यक्त केले. पूर्वग्रह दूषित ठेवून धार्माच्या चष्म्यातून टीका करणारे गट देशात अजूनही कार्यरत आहेत, चुकीची माहिती पसरवत आहेत. खोटी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे, अशा दुष्प्रवृत्तीपासून दूर व्हायला हवे, असा सावध इशारा त्यांनी देशवासीयां

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121