इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात सध्या नवे वादळ उठले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सूचित केले की, “जर सौदी अरेबियामध्ये पुरेशी जमीन आहे, तर तिथे पॅलेस्टिनी राष्ट्र का स्थापित होऊ शकत नाही?” त्यांच्या या वक्तव्यानेच मुस्लीम देशांमध्ये खळबळ उडाली. सौदी अरेबियाने इस्रायलशी संबंध सुधारण्याची शक्यता फेटाळून लावत सांगितले की, जोपर्यंत पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळत नाही, तोपर्यंत इस्रायलशी सौहार्दपूर्ण संबंध शक्य नाहीत. युएई आणि इस्लामिक सहकार्य संघटना अर्थात ‘ओआयसी’ यांनीही सौद
Read More
तुर्कियेचे राष्ट्राध्यश रेसेप तय्यप एर्दोगान यांनी इस्तंबूल शहरात असलेल्या जगप्रसिद्ध ’चोरा चर्च’चे मशिदीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला. एर्दोगानच्या योजनेनुसार, सर्व काही सुरळीत राहिलं, तर याचवर्षी मे महिन्यात मुस्लीम येथे नमाज अदा करू शकेल. मुस्लीम देशांमध्ये एक धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी देश अशी ओळख सांगणार्या तुर्कियेची ही ओळख एर्दोगान पुसण्यासाठी सज्ज झाले आहेत. दि. 22 जानेवारी 2024ला अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर, याच तुर्कियेच्या माध्यमांनी राम म
नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्यावरील भाजपच्या कारवाईनंतर मोहम्मद पैगंबराच्या कथित अवमानाचे प्रकरण थांबायला हवे होते. पण, त्यानंतर इस्लामी देशांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या व त्यातूनच त्यांची दुटप्पी मानसिकताही समोर आली. इस्लामी देश प्रामुख्याने कतार, कुवेत आणि इराणने भारतीय राजदूतांना बोलावून विरोध व्यक्त केला.
काश्मीर खोर्यात हिंदूंच्या ठरवून ज्या हत्या होत आहेत, त्याबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोर्यातील हिंदूंच्या सुरक्षिततेबाबत सर्व त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे आदेश गृहमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जे शासकीय कर्मचारी अन्यत्र नोकरी करीत आहेत, त्यांची जिल्हास्थानी बदली करण्याचे आणि त्यांना सर्व ती सुरक्षा पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाकिस्तान कधीही एक स्वतंत्र राष्ट्र आणि लोकाभिमुख परराष्ट्र धोरणाचे पालन करू शकला नाही. स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या दशकात पाकिस्तान विन्स्टन चर्चिल आणि अॅन्थनी ईडनच्या नेतृत्वातील ब्रिटनचा अनुयायी होता. तसेच, अमेरिकी नेतृत्वातील साम्यवादविरोधी आघाडीकडे पाकिस्तानचा कल होता व हा कल पुढच्या दशकांत अधिकाधिक वाढत गेला. आज मात्र पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण आपली दिशा पूर्णपणे गमावून बसले आहे.
'मोदी सरकारच्या नेतृत्वात आम्ही योग्य पद्धतीने काम करत आहोत, पंतपधान नरेंद्र मोदी जेव्हा जनतेला साद घालतात, त्यांचा विचार करतात तेव्हा ते १३० कोटी देशवासीयांचा विचार करतात. मात्र, टीकाकारांना या गोष्टी दिसत नाहीत. ती त्यांची अडचण आहे', असे मत त्यांनी व्यक्त केले. पूर्वग्रह दूषित ठेवून धार्माच्या चष्म्यातून टीका करणारे गट देशात अजूनही कार्यरत आहेत, चुकीची माहिती पसरवत आहेत. खोटी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे, अशा दुष्प्रवृत्तीपासून दूर व्हायला हवे, असा सावध इशारा त्यांनी देशवासीयां
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (ओआयसी)च्या बैठकीत दहशतवादावर केला प्रहार