कतारमध्ये अटकेत असलेल्या भारतीय नौदलातील माजी अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असा दिलासा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्या कुटुंबियांना सोमवारी दिला आहे.
Read More