Natural Disasters

सरत्या वर्षात ८०,५६३ घरांचे नुकसान! अहवालात माहिती उघड

सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्वरायमेंटने (सीएसई) केलेल्या सर्व्हेक्षणात नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला आहे. यंदा एल-निनोमुळे उशिराने मोसमी पाऊस सक्रीय होणे, अतिवृष्टी, पूर, गारपीट, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. या नैसर्गिक आपत्तींमुळे वर्षभरात देशात २,९२३ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर, अतिवृष्टीमुळे, पाण्याच्या वेगवान प्रवाहांमुळे देशातील १८.४ हेक्टर सुपीक जमिनीचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. पूर, दुष्काळी स्थिती आणि भूस्खलनामुळे ९२, ५१९ जनावरांचा मृत्यू झाला आहे, त

Read More

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य सरकारकडून भरघोस मदत

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दमदार पाऊस झाला असून विविध ठिकाणी नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर सरकारकडून नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना भरघोस मदत देण्यात आली आहे. दरम्यान, काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला असून नुकसानीसाठी प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदतीची आणि दुकानदार, टपरीधारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विध

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121