देशाला राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय गीताप्रमाणेच एक ‘राष्ट्रीय भाषा’ ही असलीच पाहिजे, असा आग्रह भारतासह जगभरातील अनेक देशांचा अजिबात नाही. पण, एक देश म्हणून व्यवहाराच्या भाषेचा प्रश्न येतो तेव्हा भारताची राज्यघटना, ती घटना तयार करणारी संविधान सभा आणि त्यांच्या उद्दिष्टांचा कालसुसंगत अन्वयार्थ लावायला हवा.
Read More
हिंदी ही राष्ट्रभाषा असायला हरकत नाही, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. तसे झाल्यास आपल्या भाषिक वेगळेपणाबाबत जास्तच संवेदनशील असलेल्या दक्षिणेतून विरोधी आवाज उठवला जातो. हे स्वातंत्र्यपूर्व काळातही झालेच होते, स्वातंत्र्यानंतरही आणि आताही होताना दिसते. म्हणूनच हिंदी भाषेचा शैक्षणिक धोरणात समावेश करायचाच असेल तर तो तारतम्याने, चर्चेने आणि सर्वांना विश्वासात घेऊनच करायला हवा.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सुधारीत मसुदा मानव संसाधन विकास मंत्रालयाने जारी केला