Nalasopara

शिट्टी फक्त वाजवण्यासाठी असते, लोकसभेत पाठवण्यासाठी नाही: पालकमंत्री रवींद्र चव्हाण

देशाच्या संविधानाचा पाया कुणालाही मुळीच बदलता येणार नाही, याबद्दल दुमत नाही आणि बदलाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु विरोधक याचा अपप्रचार करीत आहेत आणि बऱ्यापैकी ते लोकांमध्ये भ्रम निर्माण करीत आहेत. यासाठी आम्ही लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत, हा विरोधकांचा विखारी प्रचार सुरू आहे असे वक्तव्य राज्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. रवींद्र चव्हाण यांनी आज मंगळवार १४ मे रोजी दुपारी रिजन्सी बँक्वेट हॉल, नालासोपारा (पूर्व) येथे पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणा

Read More

नालासोपाऱ्यातून आठ देशी बॉम्ब हस्तगत

नालासोपाऱ्यातून आठ देशी बॉम्ब हस्तगत

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121