दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांततेसाठी सर्वात गंभीर धोका असून कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाचा बिमोड करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी कझाकस्तानमध्ये भारत आणि मध्य आशियाई देशांच्या एनएसए परिषदेस संबोधित करताना केले आहे.
Read More
मेळघाटचा, परिसर निसर्ग सौंदर्याने संपन्न असला तरी वर्षानुवर्षे आरोग्य समस्या आणि कुपोषण यांसारख्या विविध समस्या त्या परिसरात भेडसावतात. येथे अनेकजण समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, काहीजण वेगळ्या प्रकारे यावर मार्ग शोधत आहेत. संपूर्ण बांबू केंद्राचे सुनील देशपांडे व निरुपमा देशपांडे गेले २८ वर्षं या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा समाजोपयोगी कामास ‘मेळघाट सपोर्ट ग्रुप’च्या माध्यमातून काही कार्यकर्त्यांनी पुणे शहर व परिसरातून विविध प्रकारची मदत मिळवून दिली आहे. त्याविषय
गेल्या ३५ वर्षांपासून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुनाथ साठेलकर यांचे अविरतपणे कार्य सुरू आहे. त्यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
‘माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी’ या ब्रीदवाक्यानुसार समाजसेवेसोबत शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे आणि ‘एनएसएस’च्या माध्यमातून विद्यार्थी घडवणार्या प्रा. भिमराव पेटकर यांचा जीवनप्रवास...
राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे समारोप समारंभ मोठ्या उत्सहात संपन्न झाला. मुंबई विद्यापीठाच्या एनएनएस विभागाने याचे यजमान पद स्वीकारले होते. या शिबिरा मध्ये एकूण २८ विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करणारे १२ राज्यातील २२० स्वयंसेवक सहभागी सहभागी झाले होते.
अतिवृष्टी आणि दरडींच्या आपत्तीने पिचून गेलेल्या कोकणच्या हाकेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धावला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाणे शाखेच्या स्वयंसेवकांनी घरोघरी फिरून गोळा केलेली मदतीची रसद कोकणातील पूरग्रस्तांसाठी रवाना केली. ठाण्यासह मुंबई व इतरत्र भागात रा. स्व. संघ व जनकल्याण समितीतर्फे मदतीचा हा ओघ सुरूच आहे.
राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व करण्याचा मान महाराष्ट्राकडे आला आहे.
‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत दिनांक 01 ते 31 ऑगस्ट, 2018 या कालावधीत शहरामध्ये “घाण आणि अस्वच्छतेपासून स्वातंत्र्य” (Independence from filth and insanitation) या संकल्पनेच्या आधारे विद्यार्थी व युवक यांच्या सहभागाने विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.