मुंबई : ‘माय होम इंडिया’ आयोजित ‘जनजातीय युवा गौरव पुरस्कार’ ( Tribal Youth ) सोहळा शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी बजाज इमेराल्ड, अंधेरी पूर्व येथे संपन्न झाला. यावेळी, जनजातीय समाजासाठी कार्य करणार्या दहा प्रख्यात समाजसेवकांना सुविख्यात मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री उदय देशपांडे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कारार्थी स्वतः जनजातीय समुदायातील असून, आज ते आपल्याच समाजाच्या कल्याणाकरिता काम करत आहेत. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर उदय देशपांडेंसह अंधेरी पूर्व मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. मुरजी पटे
Read More
भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांच्या 'माय होम इंडिया' संस्थेतर्फे दरवर्षी इशान्य भारतासाठी कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तीस 'वन इंडिया अवॉर्ड' (ONE - Our North East) हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा या पुरस्काराचे बारावे वर्ष आहे. गुरुवार, दि. १५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वा. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर (प) येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी हा पुरस्कार अरुणाचल प्रदेशातील वनवासींच्या पारंपारिक श्रद्धा आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या कार्यासाठ
बुधवार, दि. २९ डिसेंबर रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे 'माय होम इंडिया' संस्थेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले
“लायश्राम मेमा या शास्त्रीय संगीताच्या विद्यार्थिनी असल्या तरीही त्यांचा संगीताच्या विविध भाषा, प्रकारात सर्वव्यापी संचार ही त्यांची विशेष ओळख आहे. मणिपुरी भाषेबरोबरच त्यांनी विविध भाषांमध्ये, प्रकारांमध्ये गायलेल्या गीतांमुळे त्यांचे कार्य हे आज त्यांना मिळणार्या पुरस्काराशी म्हणजे ’वन इंडिया’या नावाशी सुसंगत आहे,” असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी रविवार, दि. २० डिसेंबर रोजी केले.
‘माय होम इंडिया’तर्फे एका विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन येत्या रविवार, दि. २० डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. ‘माय होम इंडिया’ आयोजित व सारस्वत बँक संलग्नित दहावा ‘ओएनई इंडिया अॅवॉर्ड’ सोहळा रविवारी शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दुपारी ४ ते ६.३० या वेळेत पार पडणार आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे गौरवोद्गार
‘माय होम इंडिया’च्यावतीने दिला जाणारा यंदाचा ‘वन इंडिया पुरस्कार’ सामाजिक कार्यकर्ते अरिबाम शर्मा यांना नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अरिबमजींच्या समर्पणवृत्तीने प्रभावित होऊन निवृत्तीनंतर पाच वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्यावर मणिपूरच्या संघचालकपदाची जबाबदारी सोपवली व ती त्यांनी १८ वर्षे समर्थपणे सांभाळली.