(Waqf Amendment Bill in Rajya Sabha) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाले आहे. या सुधारित विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर मध्यरात्री उशिरा या विधेयकावर लोकसभेत मतदान पार पडले. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते मिळाली. त्यामुळे बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर झाले. आज म्हणजे गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी हे सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे.
Read More
उरुस-दंगलीनंतर हिंदूंचे नुकसान करण्याचा काळ आता संपला आहे. सर्वसामान्य हिंदूंपासून ते प्रशासन, राजकीय पक्ष दंगेखोरांना योग्य धडा शिकवण्याच्या मानसिकतेत आले आहेत. त्यामुळे समाज म्हणून आपले आदर्श कोण, औरंगजेब की अब्दुल कलाम, हे आता मुस्लीम समाजाने ठरवावे.
याच आठवड्यात घडलेली कानपूर येथील घटना. हुसैन आणि अजहर यांनी, त्यांच्या परिचयातील १३ वर्षांच्या बालकाचे अपहरण केले. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्याला क्रूरपणे मारून टाकले. गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले. अत्याचाराचा खुलासा करताना हुसैनने सांगितले, रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. त्यामुळे बिबीसोबत लैंगिक संबंध ठेवणे, हे हराम असल्याचे बिबीने सांगितले. बिबीच्या नकारामुळे त्यांनी हे कृत्य केले. काय म्हणावे? प्रत्येक धर्माच्या व्यक्तीसाठी, आपआपल्या श्रद्धा महत्त्वाच्या असतात. मात्र रमजानदरम्यान पत्नीशी लैं
वक्फ बिलाला हात लावल्यास देशात सामाजिक अस्थिरता निर्माण होईल’ ही धमकी दिली आहे खा. असदुद्दीन ओवेसी यांनी. ओवेसी वारंवार अशा धमक्यांचा वापर करून लोकशाहीला कायमच दबावाखाली आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. पण, ओवेसींनी आता हे लक्षात घ्यावे की, या देशात निजामशाहीची पाळेमुळेदेखील शिल्लक नाहीत.
(Prakash Ambedkar) एकीकडे सज्जाद नोमानींनी मुस्लिम समाजाला महाविकास आघाडीला मतदान करावं असं व्होट जिहादचे जाहीर आव्हान केले आहे. तर दुसरीकडे "तुमचं मत मोहम्मद पैगंबराच्या नावाने वंचित ला द्या", असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला केले आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. मोहम्मद पैगंबर बिलाचे कायद्यात रुपांतर करायचे असेल तर मुस्लिम बांधवांनी वंचितला मतदान करावं असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला साद घातली आहे.
(AIUB )महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतश्या नवनवीन राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता 'ऑल इंडिया उलेमा बोर्ड, महाराष्ट्र' या मुस्लीम संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि उबाठा यांच्या महाविकास आघाडीला पाठिंबा देत आपल्या १७ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे, या मागण्या मान्य झाल्यास मुस्लिम समाज आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला भरघोस मतदान क
( Prakash Ambedkar )सध्या राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लीम बांधवांना जर ५% आरक्षण लागू करून घ्यायचे असेल तर, गॅस सिलेंडर शिवाय पर्याय नाही, असे म्हणत मतदानाचे आवाहन केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एक्स या सोशल मीडिया अकांउटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केल्याचे दिसत आहे.
(Nitesh Rane) “भारतात ९० टक्के हिंदू राहतात. त्यामुळे हिंदूंचे हित जपणे, हा गुन्हा होऊ शकत नाही. देशातील कट्टरपंथी, बांगलादेशी हे हिंदू सण, मिरवणुकांवर दगडफेक करतात. याविरोधात आवाज उठवल्याबद्दल गुन्हा दाखल होत असेल, तर हिंदूहितासाठी असंख्य गुन्हे अंगावर घ्यायला मी तयार आहे,” असे मत भाजप आ. नितेश राणे यांनी बुधवार, दि. २ ऑक्टोबर रोजी व्यक्त केले.
ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्थी एकाच दिवशी आल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीत अडथळा येऊ नये म्हणून मुस्लिम बांधवांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुस्लिम बांधवांकडून ईद जुलूस मिरवणूक एकाच दिवशी न काढण्याचा निर्णय घेतला आहे.
घटस्फोटित मुस्लीम महिला तिच्या माजी पतीविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत (सीआरपीसी) ‘कलम 125’ अंतर्गत पोटगीसाठी दावा दाखल करू शकते, असा निकाल नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला. एका मुस्लीम पुरुषास तेलंगण उच्च न्यायालयाने त्याच्या माजी पत्नीस घटस्फोटानंतर दहा हजार रुपये पोटगीची रक्कम देण्याचा निकाल दिला होता. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी ‘सीआरपीसी’ ‘कलम 125’ केवळ विवाहित नव्हे, तर सर्वच महिलांना लागू आहे, असेही निरीक्
लोकशाहीत निवडून आलेला आमदार किंवा खासदार हा त्याच्या मतदारसंघातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करीत असतो. त्यामुळे अमुक एका धर्माची किंवा समाजाची व्यक्ती मंत्रिमंडळात किंवा सभागृहात नसल्याने संबंधित धर्माचे किंवा समाजाचे प्रतिनिधित्व केले जात नाही, हा युक्तिवादच चुकीचा आणि फसवा. गेल्या काही वर्षांपासून भारतीय समाजात जातीपातींवरून आणि धर्म-भाषा यांच्यावरून फूट पाडण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. संबंधित युक्तिवाद हा त्याचाच एक भाग असून, त्याला जोरदार छेद दिला पाहिजे.
पश्चिम बंगाल येथे ओबीसी कोट्यातील मुस्लिम आरक्षणावर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालनंतर आता राजस्थान सरकारकडून यासंदर्भात आढावा घेण्यात येत आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने सदर आरक्षण रद्द केले असून सन २०११ पासून दिलेली ५ लाखांहून अधिक ओबीसी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
नुकतेच काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या राधिका खेरा रडत रडत छत्तीसगढच्या राजीव भवनातून बाहेर आल्या. मागे काँग्रेसच्या जाहिरातीमध्ये भाजपविरोधात मुलगी म्हणायची ‘लडकी हूँ लड सकती हूँ।’ पण, हे वाक्य केवळ प्रियंका गांधींसाठी होते बरं का! ‘सोनियांची मुलगी’ म्हणून त्याच निवडणूक लढणार आणि बाकीच्या महिला नेत्यांच्या बाबतीत काय? तर ‘लडकी हूँ, रोही सकती हूँ’ हेच! काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जांजगिरी चांपा जिल्ह्यात सभा होती.
मतपेढीच्या लांगुलचालनासाठी विरोधी पक्षांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी (सीएए) अफवा पसरवल्या आहेत. मात्र, मुस्लिमांनी सीएएस घाबरण्याची गरजच नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले आहे.
"तुम्ही मुस्लीमांचे आभार मानले पाहिजे! त्यांनी मंदिरं पाडली पण अवशेष जतन केलेत!", असे विधान इस्लामिक विचारवंत अतिक उर रहमान यांनी केले आहे. ते म्हणाले, इस्लामिक आक्रमकांनी हिंदू मंदिरांची केलेली विटंबना कमी करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्यांनी दावा केला की, हिंदू मंदिरांच्या वर बांधलेल्या मशिदींचे पुरावे नष्ट न करण्याचे श्रेय मुस्लिम समुदायाला दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
एकट्या उत्तर प्रदेशात, भाजप दहा हजारांहून अधिक सुफी दर्ग्यांच्या प्रमुखांशी संपर्क साधण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे. देशात जेथे- जेथे सुफीवादाचा प्रभाव होता, तेथे-तेथे दहशतवादास जागा मिळालेली नाही. ज्या-ज्या ठिकाणी सुफीवाद कमकुवत झाला अथवा त्यास जनाधार लाभला नाही, त्या-त्या ठिकाणी दहशतवाद रुजला असल्याचे दिसून आल्याचे भाजपचे मत आहे.
आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व लोकसभा क्षेत्रात ४८ मुस्लिम नेत्याची नियुक्ती केली जाणार असून ते मोदी सरकारच्या योजना मुस्लिम समाजापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
साधारण गेल्या तीन महिन्यांपासून कानावर येत होते की, मुंबई शहरातला जो नागपाडा नावाचा भाग आहे, तिथे एक नागोबाचे देऊळ आहे. त्यावरुनच भागाला ‘नागपाडा’ हे नाव पडले आहे. परंतु, हे देऊळ ऐन मुसलमानी वस्तीत आहे. बहुधा ते कुणा मुसलमान व्यक्तीच्याच ताब्यात आहे. यामुळेच ते वर्षभरात एकदाच, फक्त नागपंचमीच्या दिवशीच उघडले जाते. एवढे समजल्यावर मुंबई विषयक जुनी पुस्तके, संदर्भ हे एकीकडे पाहू लागलो आणि एकीकडे हे नागोबाचे देऊळ आज नेमके कुठे आहे, याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष हे देऊळ गाठले. त्य
बिहारमध्ये सध्या अल्पसंख्याक अर्थात मुस्लीम समुदायाचे लांगूलचालन राज्य सरकार अगदी बिनबोभाटपणे करत असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. यामध्ये मुस्लिमांकडून दलित समुदायास लक्ष्य करण्यात येत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. अर्थात, हा आरोप राजकारणातून अथवा हवेत करण्यात आलेला नाही. बिहारमधील दरभंगा येथे काही दिवसांपूर्वीच घडलेल्या गंभीर घटनेमुळे हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला.
अगदी दुखवटा पाळण्यासाठी आयोजित कार्यक्रमातही मुस्लीम समाज वाद्यांचा गजर करीत असतो. डीजेचे आयोजन केले जाते, मोठमोठ्या आवाजात गाणी लावली जातात. मग हिंदूं मिच्यारवणुकांच्यावेळी जी वाद्ये वाजविली जातात, त्यास मुस्लीम समाजाचा आक्षेप का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौर्यावर येत असून छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथे वंदे भारत रेल्वे गाड्यांना मोदींच्या उपस्थितीत रवाना करण्यात येणार आहे. या सोबतच पंतप्रधानांच्या हस्ते अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मो
काशी विश्वनाथाच्या देवळाला लागून असलेल्या वादग्रस्त ज्ञानवापी ढाच्याचा सर्वेक्षणात बाजूला असलेल्या विहिरीत शिवलिंग सापडले. याच सापडलेल्या शिवलिंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय
गुजरातमधील भावनागर येथे सोसायटीतले फ्लॅट्स सोडून निघून जा असे मुस्लिम टोळ्यांकडून धमकावले जाण्याची घटना गुजरातमधील भावनगर येथे घडली आहे
नागरिकता कायद्याबाबत निर्माण करण्यात आलेल्या गैरसमजातून मुस्लीम समुदाय बाहेर पडत असतानाच आता डाव्यांनी या आंदोलनात विद्यार्थी व कामगार यांना उतरविण्याचा प्रयत्न चालविला आहे, हे दिल्लीच्या वादग्रस्त जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचार व ८ जानेवारी रोजी डाव्या कामगार संघटनांच्या पुढाकाराने आणि आक्रमक सहभागाने आयोजित करण्यात आलेल्या कथित ‘भारत बंद’ यामुळे पुरेसे स्पष्ट झाले आहे.
शरियतला राज्यघटनेपेक्षाही श्रेष्ठ मानण्याच्या मानसिकतेमुळेच मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची थेट भारतीय न्याययंत्रणेला समांतर अशी स्वतःची न्याययंत्रणा स्थापन करण्याची हिंमत होते.