Yogi Adityanath श्री कृष्ण जन्मभूमि संघर्ष न्यासाचे समर्थक दिनेश फलाहारी यांनी शनिवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कट्टरपंथी मुस्लिमांना नवरात्रोत्सवापासून दूर राहण्याची मागणी केली आहे. त्यावेळी मांस विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Read More
केरळ राज्यातील वायनाड मतदारसंघाच्या खासदार काँग्रेस नेत्या आणि राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी शनिवारी इंडियन मुस्लिम लीगचे प्रदेश अध्यक्ष सदीख अली शिहाब थंगल यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार करण्यासाठी हजेरी लावण्यात आली होती. प्रियंका गांधी यांच्या पनाक्कडमधील भेटीची ही पहलीच वेळ होती. त्यानंतर नेत्यांनी भेटीबद्दस आनंद व्यक्त केला आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियंका गांधींची भेट राजकीय नव्हती तर ही एक सदिच्छ भेट होती.
Hindu एका मुस्लिम युवतीसोबत १४ फेब्रुवारी रोजी विवाह केल्यानंतर तपन दास नावाच्या एका २८ वर्षीय हिंदू व्यक्तीला आणि त्याच्या संबंधित कुटुंबाला रजमानपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यतील तालूका गावात घडली आहे.
Muslim Personal Law Board ने रमजान महिन्याच्या अंतिम शुक्रवारी हाताला काळ्या पट्ट्या बांधून नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. वक्फ विधेयकाचा निषेध करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि त्यात सर्वांनी वक्फ विधेयकाचा निषेध म्हणून हाताला काळी पट्टी बांधावी, असा दावा केला आहे.
Hindu उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये राजेश आणि कुलसुम या मुस्लिम युवतीने हिंदू परंपरेनुसार विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुलसुमने आपल्या हिंदू प्रियकर राजेशसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर कुलसुमने विवाह करत तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचे सांगितले. कुलसुमने धर्मपरिवर्तन करत ममता झाली आहे. तिने आपल्या कुटुंबाला धोका असल्याची माहिती दिली आहे. कुलसुम म्हणाली होती की. तिच्या वडिलांनी तिला अनेकदा जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.
उरुस-दंगलीनंतर हिंदूंचे नुकसान करण्याचा काळ आता संपला आहे. सर्वसामान्य हिंदूंपासून ते प्रशासन, राजकीय पक्ष दंगेखोरांना योग्य धडा शिकवण्याच्या मानसिकतेत आले आहेत. त्यामुळे समाज म्हणून आपले आदर्श कोण, औरंगजेब की अब्दुल कलाम, हे आता मुस्लीम समाजाने ठरवावे.
( Congress intention to change the Constitution for Muslim reservation Union Minister Jagat Prakash Nadda in rajysabha ) कर्नाटकात काँग्रेस सरकारने दिलेले मुस्लिम आरक्षण हे संविधानविरोधी असून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचा आणि संविधान बदलण्याचा काँग्रेसचा हेतू आहे, अशा शब्दात राज्यसभेचे सभागृह नेते केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी काँग्रेसला सोमवारी खडसावले.
याच आठवड्यात घडलेली कानपूर येथील घटना. हुसैन आणि अजहर यांनी, त्यांच्या परिचयातील १३ वर्षांच्या बालकाचे अपहरण केले. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्याला क्रूरपणे मारून टाकले. गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले. अत्याचाराचा खुलासा करताना हुसैनने सांगितले, रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. त्यामुळे बिबीसोबत लैंगिक संबंध ठेवणे, हे हराम असल्याचे बिबीने सांगितले. बिबीच्या नकारामुळे त्यांनी हे कृत्य केले. काय म्हणावे? प्रत्येक धर्माच्या व्यक्तीसाठी, आपआपल्या श्रद्धा महत्त्वाच्या असतात. मात्र रमजानदरम्यान पत्नीशी लैं
(Chhaava Telugu Release) लक्ष्मण उतेकर दिग्दर्शत आणि विकी कौशल अभिनीत ‘छावा’ हा ऐतिहासिक चित्रपट सध्या देशभरात धुमाकूळ घालत आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. चाहत्यांच्या प्रचंड मागणीनंतर ‘छावा’ हा चित्रपट तेलुगू भाषेतही प्रदर्शित करण्यात आला. तेलुगू भाषेत प्रदर्शित होण्यापूर्वी काही कट्टरपंथी संघटनांकडून ‘छावा’ चित्रपटाच्या तेलगु भाषेच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे.
कोणत्याही देशासाठी त्या देशातील नागरिकांची राष्ट्रनिष्ठा हा फार मौल्यवान घटक असतो. मात्र, गेल्या ७५ वर्षांच्या काळात देखील, भारतातील अनेक नागरिकांच्या मनात देशाविषयी प्रेम नाही. याचे प्रत्यंतर अनेक घटनांमधून दिसून येत असते. त्याला निमित्त कधी क्रिकेटचा सामना असतो, कधी सण, तर कधी प्रांतीय, भाषिक अस्मिता...
( Hindus threatened in Muslim-majority Rampur ) रामपूरच्या तांडा पोलीस स्थानक परिसरातील सिकंदराबाद गावातील शिव मंदिरात लाऊडस्पीकरवर भजन वाजवण्यावरून मोठा गोंधळ झाला. गावातील मुस्लिमांनी पुजारी प्रेम सिंह यांना मंदिराबाहेर ओढून बेदम मारहाण केली. तसेच, आरोपींनी जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी भूरी, तौफिक, इक्बाल, छिद्दा, इस्रायल, शैदा, शकील, मुन्सा अली, गुलनाज आणि अनीस यांना अटक केली आहे.
रमजानचा पहिला दिवस. त्या मुलीच्या आईने तिला जेवायला बोलावले. तर ती म्हणाली, तिचा ‘रोजा’ आहे. हे ऐकून तिच्या आईबाबांनी खोलवर चौकशी केली. तेव्हा कळले की, त्यांच्या मुलीची एका मुस्लीम मुलासोबत मैत्री झाली आहे. मानसिक आधारासाठी तो मुस्लीम मुलगा जे म्हणेल, ते त्यांची मुलगी ऐकत होती. हे सगळे कळल्यावर मुलीचे मराठमोळे आईबाप संतापले. मुलीने ‘रोजा’ ठेवू नये, तसेच त्या मुलाशी मैत्री तोडावी, असे त्यांनी म्हटले. इतके सांगून त्यांनी मुलीला ‘रोजा’ ठेवू दिला नाही, म्हणून त्या मुलीने १३व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या के
Aligarh Muslim University च्या प्रशासनाने होळी खेळण्यासाठी हिंदू विद्यार्थ्यांना विरोध दर्शवला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत दाद मागणार आहेत. अलिगड मुस्लिम विद्यापीठ हिंदूंविरोधात भेदभावाचे धोरण स्वीकारत आहेत. हिंदू धर्माच्या धार्मिक कार्यक्रमांना आक्षेप नाही, तर विद्यापीठाच्या आवारात मुस्लिम सण साजरे केले जात आहेत. मग हिंदू धर्मांना विरोध का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Converted मध्य प्रदेशात एका नवजात हिंदू बाळाचे धर्मांतर झाल्याचे प्रकरण आता समोर आले आहे, आईच्या मृत्यूनंतर एका मुस्लिम महिलेने नवजात अर्भकाला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला. सागर जिल्हा रुग्णालयाच्या मदतीने नवजात बाळ दत्तक घेण्यात आले आणि त्यानंतर त्या बाळाचे धर्मांतर करण्यात आले. या प्रकरणातील खुलाशानंतर बाल कल्याण समिती आणि हिंदू संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यात, मढी कानिफनाथ महाराज यात्रेसंदर्भात यावर्षी ग्रामस्थांनी ठराव पारित केला. ठरावानुसार, या यात्रेमध्ये मुस्लीम व्यावसायिकांना बंदी आहे. या निर्णयाविरोधात मुस्लीम व्यापारी एकत्रित आले. यावर काही लोकांचे म्हणणे की, गैर मुस्लीम असलेले काफिर, त्यांची मूर्तिपूजा, यात्रा या सगळ्यांना हे लोक नाकारतात की स्वीकारतात? की त्या सगळ्यांना परंपरेनुसार ’हराम’ ठरवून, केवळ त्यांच्या यात्रेतून मिळणार्या पैशाला पाक ’हलाल’ समजतात? असे असेल, तर हे कसे काय? असो. ग्रामस्थांचे म्हणणे की, य
दिल्लीमधील अरविंद केजरीवाल यांच्या सत्ताकाळात अनेक घुसखोरांनी दिल्लीमध्ये स्वत:चे बस्तान बसवले. सरकारी कृपेने सर्व सुविधा मिळाल्याने या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे चांगलेच फावले. या घुसखोरांनी दिल्लीमध्ये आज सर्वत्र हातपाय पसरवले आहेत. त्यांच्या या घुसखोरीचे वास्तव मांडणारा अहवाल ‘जेएनयु’ने जाहीर केला, त्याचा मागोवा...
दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये आम आदमी पक्षाचा दारूण पराभव करण्यात आला. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना बोजा बिस्तारा उचलावा लागला आहे. आपच्या सत्तेची १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निवडणुकीत मुस्तफाबाद मतदारसंघातून मुस्लिमबहुल भागामध्ये भाजपच्या उमेदवाराने पक्षाला विजय मिळवून दिला. मुस्ताफाबादमध्ये भाजपचे उमेदवार मोहन सिंग बिश्त यांनी आम आदमी पक्ष, एमआयएम आणि काँग्रेसचा पराभव केला होता.
वक्फ बिलाला हात लावल्यास देशात सामाजिक अस्थिरता निर्माण होईल’ ही धमकी दिली आहे खा. असदुद्दीन ओवेसी यांनी. ओवेसी वारंवार अशा धमक्यांचा वापर करून लोकशाहीला कायमच दबावाखाली आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. पण, ओवेसींनी आता हे लक्षात घ्यावे की, या देशात निजामशाहीची पाळेमुळेदेखील शिल्लक नाहीत.
देशातील अन्य राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये ( Jammu-Kashmir ) देखील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांनी मोठ्या संख्येने घुसखोरी केली आहे. एकीकडे केंद्र सरकार घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी कठोर पावले उचलत आहेत, तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला हे रोहिंग्यांवर कारवाई होऊ नये, अशी भूमिका घेताना दिसतात. “केंद्र सरकारने रोहिंग्यासंदर्भात नियोजन केले नसल्याने त्यांना बेकायदेशीर भारतात राहावे लागते,” असेही अब्दुल्ला यांचे म्हणणे. त्यानिमित्ताने अब्दुल्लांना घ
भाजप सदस्य नोंदणी अभियानाला अल्पसंख्य समाजाचा प्रतिसाद असल्याची माहिती भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी गुरुवार, ३० जानेवारी रोजी दिली.
वक्फ कायदा ( Editorial On Waqf Board ) आणि प्रार्थनास्थळ कायदा ही काँग्रेस पक्षाच्या मुस्लीम लांगूलचालनाची दोन ढळढळीत उदाहरणे. या दोन कायद्यांमुळे, काँग्रेसने एकाच वेळी हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर अन्याय आणि त्यांच्या स्वाभिमानावर घाला घालण्याचे काम केले. त्यामुळे हे दोन कायदे खरे तर रद्दच व्हावयास हवेत. पण ते शक्य नसेल, तर निदान या कायद्यांतील अनेक अन्याय्य तरतुदी तरी रद्द केल्या गेल्या पाहिजेत. वक्फ कायद्यातील सुधारणांना, संयुक्त संसदीय समितीने मंजुरी दिल्यामुळे निदान एका कायद्यातील अन्याय काही प्रम
सध्या संपूर्ण देशातच व्यवसायवाढीसाठी एक नामी शक्कल मुस्लीम व्यावसायिकांनी ( Muslim Hoteliers' forgery of Hindu names ) लढवली आहे. हिंदू ग्राहक आकर्षित करण्यासाठी हिंदू देवता किंवा संस्कृतीशी संबंध असलेली नावे व्यवसायाला देण्याची सुरुवात त्यांनी केली आहे. मात्र, गुजरात सरकारने अशा व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
लेकीबाळींचे बालपण म्हणजे निरागस, निष्पाप कळीसारखेच! पण, या कळीला अवेळीच कुस्करण्याचा कायदा ( Iraq Politics for Women Rights ) मुस्लीम राष्ट्र इराकमध्ये पारित झाला आहे. त्यानुसार शिया मुस्लीम मुलीचे लग्न वयाच्या नवव्या वर्षी करण्याला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. काही कळण्याआधीच या बालिकांसाठी ‘निकाह’च्या नावाने लैंगिक आणि मानसिक शोषणाचा पिंजरा कायदेशीररित्या तयार असणार आहे. हा कायदा पारित करण्याचे कारण काय, तर बालवयात निकाह केल्याने मुली-महिला अनैतिक लैंगिक संबंधापासून वाचतील. भयंकर आणि तितकेच घृणास्पद!
(Fatima Shaikh) आधुनिक काळात स्त्रीशिक्षणासाठी पुढाकार घेणार्यांत सावित्रीबाई फुले यांचे नाव अग्रणी आहे. त्यासाठी सर्व समाज कृतज्ञ आहे. सावित्रीबाई आणि जोतिराव यांना यासाठी सहकार्य करणार्या अनेकांची नावे ब्रिटिश कागदपत्रांमुळे लोकांना माहीत झाली आहेत.
राजस्थान राज्यातील राजकोट येथे दिः ३१ डिसेंबर रोजी काही कट्टरपंथींनी हिंदूंच्या दुकांनांची तोडफोड केली आहे. संबंधित दुकानाची जागा ही वक्फ बोर्डाची असल्याचा हवाला देत त्यांनी दगडफेक करत उन्माद केला आहे. याप्रकरणी आता २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती आता संबंधित दुकानदारांना समजताच त्यांनी या कृत्याला विरोध दर्शवला होता.
डोंबिवली : कल्याणसह आजूबाजूच्या शहरांत महिलांवर होणारे अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खोणी गावातील ग्रामस्थांनी गावातील मशिदीमध्ये ( Namaj Prayer ) गावाबाहेरून येणार्या मुसलमानांना बंदी घातली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या ( Congress ) बेळगाव येथे होत असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पोस्टर्समध्ये पाकव्याप्त काश्मीरला भारताचा भाग दाखवण्यात आलेला नाही. त्यावरून काँग्रेस म्हणजे नवी मुस्लीम लीग असल्याचा टोला भाजपने लगावला आहे.
नवी दिल्ली : आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढविण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला घटनाबाह्य पद्धतीने मुस्लिमांना आरक्षण द्यायचे आहे. मात्र, भाजप ( BJP ) हा मनसुबा कधीही पूर्ण होऊ देणार नाही, असा घणाघात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत केला.
(Rohingya) काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत एका सभेत बोलताना मुंबईतील सर्व बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी मुस्लीमांना आणि रोहिंग्यांना हुसकावून लावण्याची घोषणा केली होती. मात्र हे केवळ मुंबईतच नव्हे तर देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच पुण्यातील जवळच्या देहू रोड परिसरात रोहिंग्यानं स्वत:चे घर बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर ( Durgadi Fort ) ‘मजलिस ए मुशावरीन ट्रस्ट’ या मुस्लीम संघटनेने दावा करून किल्ला ताब्यात देण्याची मागणी केली होती. परंतु, हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. कल्याण न्यायालयाच्या या निकालानंतर शिवसेना, भाजपसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत संपूर्ण न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत.
लखनऊ : बांगलादेशात हिंदू, दलित, अल्पसंख्यांकांवर अन्याय होताना दिसून येत आहे. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे. या सर्व परिस्थितीत 'मुस्लिम मतांसाठी' काँग्रेस गप्प असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे. शेजारच्या देशात एवढं तणावजन्य वातावरण असतानाही काँग्रेस ( Congress ) केवळ मुस्लिम मतांकडेच आपले लक्ष केंद्रित करीत आहे यातून त्यांनी काँग्रेसचा स्वार्थीपणा समोर आणून जनतेला जागरुक ठेवण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालातून ‘सत्तेसाठी आता धर्मांध मुस्लीम नको’ हा तमाम राजकीय पक्षांसाठीचा महत्त्वपूर्ण संदेश केवळ राज्याचीच नव्हे, तर देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारा म्हणता येईल. यापुढे लांगूलचालन, तुष्टीकरणाच्या बळावर नव्हे, तर हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या मुद्द्यांवरुनच जनमताचा कौल निर्णायक ठरेल, हाच नव्या महाराष्ट्राचा नॅरेटिव्ह!
आजमगड : अखिल भारतीय संत समिती आणि गंगा महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी संभल, बांगलादेशसह धर्माच्या बाबतीत उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. यासोबतच "बांगलादेशातील हिंदूंसाठी ( Hindu ) वेगळा देश तयार करण्यात यावा," असेही ते म्हणाले. "अशा वेळी प्रत्येक भारतीय त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे दिसून येईल." बुधवारी ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या निदर्शनादरम्यान त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
sambhal violence : उत्तर प्रदेशातील संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचाराने सर्वांनाच हैराण करून सोडलंय. अशातच आता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला एका पत्राद्वारे चेतावणी दिल्याचे पाहायला मिळतंय. नेमकं प्रकरण काय? पाहा संपूर्ण व्हिडिओ... #jamamasjid #sambhal #sambhalviolence #uttarpradesh #vishnushankarjain #jamamosque #AllIndiaMuslimPersonalBoardLaw #asisurvey #news #mahamtb
नाशिक : हिंदू देव-देवतांवर खालच्या पातळीवर टीका करुन हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल मौलाना साजिद रशिदी याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महर्षी पंचायतन सिद्धपीठमचे महंत तसेच ‘अखिल भारतीय संत समिती’, धर्म समाज महाराष्ट्र प्रदेश प्रमुख आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे ( Aniketshastri ) यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे पत्र उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सपकाळे यांना सोमवार, २ डिसेंबर रोजी देण्यात आले.
EVM मुस्लिमबहुल भागांमध्ये महाविकास आघाडीने इव्हीएम सेट कशा केल्या होत्या? असा सवाल आता महायुतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला आहे. बाबा आढाव यांनी इव्हीएम घोटाळ्यावर भाष्य केले होते. त्यांनी केलेल्या आरोपावर आता सदाभाऊ खोत यांनी प्रतिसवाल केला आहे.
मुंबई : घाटकोपरमधील भीमनगर परिसरात ‘लव्ह जिहाद’चा ( Love Jihad ) प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाजपचे नेते माजी खा. किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलिसांकडे आरोपीसह त्यांच्या परिवारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबई : एकीकडे हिंदुंची मंदिरे ते अगदी सरकारी जमिनींवर दावा करून त्या जमिनी लाटणार्या अन्यायकारी ‘वक्फ बोर्डा’बद्दल ( Waqf Board ) हिंदू समाजातून असंतोष व्यक्त होत आहे. दुसरीकडे पुनर्विकासासाठी पाडलेल्या पुण्यातील एका वस्तीच्या जागेवरच ‘वक्फ बोर्डा’ने दावा केल्याने येथील बेघर कुटुंबांनी आता ‘वक्फ बोर्ड हटाव’चा नारा दिला आहे.
(Prakash Ambedkar) एकीकडे सज्जाद नोमानींनी मुस्लिम समाजाला महाविकास आघाडीला मतदान करावं असं व्होट जिहादचे जाहीर आव्हान केले आहे. तर दुसरीकडे "तुमचं मत मोहम्मद पैगंबराच्या नावाने वंचित ला द्या", असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला केले आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. मोहम्मद पैगंबर बिलाचे कायद्यात रुपांतर करायचे असेल तर मुस्लिम बांधवांनी वंचितला मतदान करावं असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला साद घातली आहे.
(Revanth Reddy) "जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर मुस्लिमांना ५% आरक्षण लागू करणार का?" असा प्रश्न विचारल्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, "सरकार (महाराष्ट्रात) स्थापन केल्यानंतर विधानसभेत आम्ही त्यावर (मुस्लिम आरक्षण) चर्चा करू. तेलंगणामध्ये ४% आरक्षण लागू आहे, आधी ५% दिले होते पण सुप्रीम कोर्टाने आरक्षण ५१% हून अधिक होत असल्याने ते कमी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आम्ही काँग्रेस पक्षाने जेव्हा वाय. एस. राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री होते आणि तत्कालीन यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वा
पीएफआय आणि आयएसआयसारख्या अतिरेकी संघटनांप्रमाणेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवर बंदी आणा आणि सज्जाद नोमानीला अटक करा, अशी मागणी भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. तसेच हमारा निशाना महाराष्ट्र नही, तो दिल्ली है,' असे वक्तव्य केले. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई : मालेगावमधील १२ तरुणांच्या नावाने बनावट बँक खाते उघडून त्यातून कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच, हा पैसा ‘उलेमा बोर्ड’ आणि ‘मराठी मुस्लीम सेवा संघा’च्या खात्यात गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Vote Jihad) शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत.
Mufti Tariq Masood मुस्लिम समाजाचे गुरू मुफ्ती तारिक मसूद यांनी आपल्याच मुस्लिम धर्माबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांचा एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओत त्यांनी आपल्या मुस्लिम धर्माच्या विवाह पद्धतीवर भाष्य केले आहे. त्यांनी संबंधित व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, आमच्या मुस्लिम समुदायात एकाचवेळी पत्नी आणि इतर महिलेसोबत अनैतिक नाते ठेवण्याची मुभा असते.
नवी दिल्ली : बिगरमुस्लिमांसोबत दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामध्ये ( Jamiya Miliya Islamiya ) मोठ्या प्रमाणात भेदभाव केला जातो. प्रामुख्याने वनवासी विद्यार्थ्यांवर मुस्लिम होण्याचा दबाव टाकण्यात येत असल्याचे भयानक सत्य 'कॉल फॉर जस्टिस'तर्फे सत्यशोधन अहवालामध्ये मांडण्यात आले आहे.
राहुल गांधींची चौथी पिढी आली तरी मुस्लिम आरक्षण मिळणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. बुधवार, १३ नोव्हेंबर रोजी धुळ्यातील दोंडाईचा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
(AIUB )महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतश्या नवनवीन राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता 'ऑल इंडिया उलेमा बोर्ड, महाराष्ट्र' या मुस्लीम संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि उबाठा यांच्या महाविकास आघाडीला पाठिंबा देत आपल्या १७ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे, या मागण्या मान्य झाल्यास मुस्लिम समाज आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला भरघोस मतदान क
( Prakash Ambedkar )सध्या राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लीम बांधवांना जर ५% आरक्षण लागू करून घ्यायचे असेल तर, गॅस सिलेंडर शिवाय पर्याय नाही, असे म्हणत मतदानाचे आवाहन केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एक्स या सोशल मीडिया अकांउटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केल्याचे दिसत आहे.
( Raj Thackeray )राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असतानाच टीसचा एक धक्कादायक अहवाल सध्या खूप चर्चेत आहे. या अहवालाची राजकीय वर्तुळातही बरीच चर्चा झाली. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागाठाणे मतदारसंघातील प्रचारसभेत बोलताना या अहवालावर भाष्य केले.
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडालेला असताना, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ अर्थात ‘टीस’ ( TISS Report ) या संस्थेने एक खळबळजनक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालात २०५१ सालापर्यंत मुंबईतील हिंदूंच्या संख्येत घट होऊन, रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार असल्याचे धक्कादायक निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरात अलीकडच्या काही वर्षांत वाढत्या लोकसंख्येचे स्वरूप बदलत आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) च्या अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या अहवालात मुंबई शहरातील लोकसंख्येच्या रचनेवर खोलवर परिणाम करणारे बदल नमूद केले आहेत. हिंदू लोकसंख्येमधील लक्षणीय घट आणि मुस्लिम लोकसंख्येतील लक्षणीय वाढ ही चिंताजनक बाब असल्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.