Muhammad Ali Jinnah

शोभायात्रेच्या रंगात गिरणगाव रंगले!

गुढीपाडव्याच्या निमित्ताने गिरणगावच्या हिंदू नववर्ष शोभायात्रेत मराठी भाषेचा जागर नागरिकांना अनुभवायला मिळाला. गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित या शोभायत्रेमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी देखील आपला सहभाग नोंदवला. या शोभायात्रेत मोठ्या प्रमणात युवकांनी आपला सहभाग नोंदवला. विविध चित्ररथांच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन या शोभायात्रेत नागरिकांना अनुभवायला मिळाले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा याव

Read More

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

Hindu New Year पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावातील संस्कृती कलादर्पण संस्था आणि समस्त सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४७,विक्रमसंवत २०८१ रविवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी रोजी हिंदू नव वर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले . संस्कृती कलादर्पण संस्था, सातपाटी वर्षभर गावात अनेक शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते.जसे ..२६ जानेवारी विद्यार्थी कवायत संचलन - जागर प्रजासत्ताक दिनाचा,तिथीनुसार शिवजन्मोत्सव,हिंदू नववर्ष शोभायात्रा ,हुतात्मा दिन - वक्तृत्व स्पर्धा,दिवाळी पहाट

Read More

लोककेंद्रीत सांस्कृतिक धोरणाची अंमलबजावणी होणार!

" महाराष्ट्र राज्याचे नवे सांस्कृतिक धोरण तयार झाले असून, येणाऱ्या काळात या लोककेंद्रीत सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे " असे प्रतिपादन सांस्कृतिक समितीच्या अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ३ मार्च रोजी मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. यावेळी पद्मश्री गिरीष प्रभुणे, संगीतका

Read More

देवाभाऊ, सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्रासाठी !

देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर २०१४मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि अवघ्या दहा महिन्यातच त्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावं लागलं. २०१५मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊसच प्रमाण कमी होतं, परिणामी २०१५च्या ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला सामोर जाण्याची वेळ आली. शेतीला पुरेसे पाणी नसल्यामुळे पीक घेता येत नव्हती तर दुसरीकडे पाण्याअभावी पीक जाळून गेली. जनावरांना पुरेसा चारा, पाणी नव्हतं. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाचा सामन

Read More

जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आगरी समाजातील युवक समाजाचे नाव मोठे करीत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे- गुलाब वझे

आगरी समाजाला पूर्वी जी वागणूक मिळत होती त्याबद्दल दुःख होत असे. त्यातुनच काहीतरी प्रगती करण्यासाठी समाज शैक्षणिक दृष्टया प्रगत झाला पाहिजे यासाठी आमचा अट्टाहास होता. तो आमचा उद्देश सफल झाला. आता समाज शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झाला असून, डॉक्टर, वकील, इंजिनिअर असे मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात समाजातील मुले मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आगरी समाजातील युवक मानाने समाजाचे नाव मोठे करीत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार आगरी युथ फोरम डोंबिवलीचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी काढले.

Read More

पाश्चात्यांच्या तुलनेत आपण आपल्या संस्कृतीला घट्ट चिकटून आहोत : लेखिका शेफाली वैद्य यांचं प्रतिपादन

"मी २५ देशांत जाऊन आले पण त्या देशांतील त्यांच्या सगळ्या संस्कृती मृत बनल्या आहेत. त्यांना त्यांच्या संस्कृतीविषयी अजिबात जिव्हाळा उरलेला नाही. याउलट आपल्याकडे इतकी आक्रमणं झालेली असतानाही आपण आपल्या संस्कृतीला घट्ट चिकटून आहोत आणि ती संस्कृती आपण जिवंत ठेवली आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठी त्याग केला असून तो जिवंत ठेवण्यासाठी मी हा यज्ञ पुढे नेत आहे," असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका आणि ब्लॉगर शेफाली वैद्य यांनी केले आहे. शनिवार, २९ जून रोजी ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशन सप्तरंग आयोजित 'सरस्वती पुरस्कार

Read More

'योगा ऑन स्ट्रीट' चारकोप स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनचा अनोखा उपक्रम!

चारकोप स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईतील सर्वात मोठा 'योगा ऑन स्ट्रीट' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुमारे ३ हजार योग साधक दरवर्षी या कार्यक्रमात सहभागी होतात. दरम्यान शुक्रवार दि. २१ जून २०२४ रोजी चारकोप मार्केट, कांदिवली (पश्चिम) मुंबई येथे सकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच या भव्य-दिव्य अशा 'योगा ऑन स्ट्रीट' कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चारकोप कल्चरल अ‍ॅण्ड स्पोर्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील अंकम यांनी केले आहे.

Read More

पाकिस्तानप्रेमी काश्मीरी विद्यार्थ्यांवर युएपीएअंतर्गत गुन्हा

‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी करणाऱ्या 'शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठा'तील सात विद्यार्थ्यांविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. या काश्मिरी विद्यार्थ्यांवर १९ नोव्हेंबर रोजी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर जल्लोष करण्याचा आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121