डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त लंडन येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे. दि. २४ एप्रिल आणि दि. २५ एप्रिल रोजी ही परिषद होणार आहे.
Read More
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर केले. आतापर्यंतचा सर्वाधिक ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंगळवार दि.४ रोजी महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात सादर करण्यात आले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाज 'अ', 'ब' आणि 'ग' हे महानगरपालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांना सादर केले.
लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालया’तून महाराष्ट्रात आणलेल्या छत्रपती शिवरायांच्या वाघनखांबाबत उपलब्ध असलेल्या अनेक समकालीन पुराव्यांची जंत्रीच लंडनस्थित संकेत कुलकर्णी आणि इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांनी मांडली. ठाण्यात आयोजित ‘लंडनमधील वाघनखांचा मागोवा’ या व्याख्यानात या द्वयीने वाघनखे आणि शिवरायांचा इतिहास उलगडला.
२०२२ मध्ये ब्रिटनमधील लीसेस्टरमध्ये हिंदूंविरुद्ध हिंसाचार भडकावणारा कट्टरपंथी माजिद फ्रीमनवर सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. त्याने दहशतवादी संघटना हमासला प्रोत्साहन दिल्याचे आणि फ्रान्समधील चार्ली हब्दोवरील हल्ल्याचे समर्थन केल्याचे आरोप आहेत.
वेगवेगळ्या कारणांनी वेंदाता समुहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल चर्चेत असतात आता त्यांच्या मुलीच्या विधानाने नवीन चर्चा सुरू झाली आहे. एका मुलाखतीत अग्रवाल यांनी कन्या प्रिया अग्रवालने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत 'लंडनमध्ये मी वंशवादाची व गुंडगिरीची शिकार झाली असताना असे शाळेत बरे वाईट अनुभव आले.' असे धक्कादायक विधान प्रिया अग्रवालने केले आहे. या मुलाखतीत तिने आपला प्रवास विस्तृतपणे सांगितला होता.
देशात स्थिर सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्यानेच, विदेशातील १०० टन सोने भारतात परत आणण्यात येत आहे, असे म्हणता येईल. १९९१ मध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात याच भारतातील सोने विदेशात गहाण पडले होते आणि आज भारत मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून ते भारतात आणत आहे. भाजप आणि काँग्रेसी कार्यकालातील हा फरक सर्व काही स्पष्ट करणारा आहे.
"विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. त्यामुळे आम्हाला विजयाचा विश्वास आहे", अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. २८ मे रोजी दिली.
जर्मनी सरकारने चक्क अर्ध्या रात्री एक विधेयक पारित केले. त्यानुसार गांज्याला त्या देशात कायदेशीर मान्यता मिळाली. तसेच १८ वर्षांवरील व्यक्ती २५ ग्रॅम सुका गांजा सोबत बाळगू शकतो. तसेच घरात मारिजुआनाची तीन झाडे लावण्याची परवानगीही या कायद्याने दिली. कायदा पारित झाल्या-झाल्या, त्या अर्ध्या रात्रीही ब्रांडेनब्रुग गेटवर जर्मनीची तरुणाई एकत्र जमली. ते सगळे खूप आनंदी झाले. नुसता जल्लोष सुरू होता. सगळ्यांनी मिळून गांजाही ओढला. सरकारवर ही तरुणाई खूप खूश झाली. गांजा सेवनाला कायदेशीर मान्यता मिळाली, म्हणून खूश होणारी ह
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे युद्ध पातळीवर आर्थिक धोरण ठरवणारी भारतातील प्रथम बँक म्हणून आरबीआयचा जागतिक दर्जावर सन्मान होणार आहे. याबद्दल आरबीआयने (RBI) ने वृत्त देत बँकेची सेंट्रल बँकिंग अवार्ड (Central Banking Award ) मिळवला आहे. यामुळे बँकेची पत आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध होताना दिसत आहे.
वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर नुकतेच अबुधाबी येथील भव्य स्वामीनारायण मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. अन्य धर्मियांना त्यांच्या परंपरा पाळणे दुरापास्त असणार्या, या भूमीमध्ये थेट भव्य हिंदू मंदिर उभे राहिले. संयुक्त अरब अमिरातीमधील हे पहिले हिंदू मंदिर असून, पश्चिम आशियामधील हे सर्वात मोठे मंदिर. ’बीएपीएस’ संस्थेने या मंदिराची उभारणी केली. आतापर्यंत भारतासहित लंडन, न्यूयॉर्क, नैरोबी, ह्यूस्टन, शिकागो, टोरंटो व अटलांटामध्येही मंदिरे उभारण्यात आली असून अशा जवळपास १ हजार, ५५० मंद
सन 2019 पासून प्रमुख शहरांमधील टॉप मायक्रो-मार्केट्समधील घरांच्या भाडेदरांमध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, 2019च्या महामारीपूर्वीच्या काळाच्या तुलनेत प्रमुख आठ शहरांमधील निवासी मालमत्तांसाठी सरासरी मासिक भाडेदरांमध्ये 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. भाडेदरांमधील या वाढीचे श्रेय भाडेउत्पन्नांतील पुरेशा वाढीला जाते. हे सकारात्मक ट्रेण्ड्स असतानादेखील न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि सिंगापूर अशा जागतिक ‘रिअल इस्टेट हब्स’च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पोकळी आहे. या सर्व बाबी ‘हाऊसिंग डॉटकॉम’च
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इंग्लंड दौर्यात पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेत, संरक्षण तसेच आर्थिक सहकार्य यावर उभय देशांनी एकत्र येत, काम करण्यावर भर दिला. इंग्लंडलाही भारताबरोबर नव्या जागतिक व्यवस्थेत भागीदार म्हणून काम करायचे आहे. उभय देशांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडणारा दौरा असे याला म्हणता येईल.
बार्टी संस्थेमार्फत "द प्रॉब्लेम ऑफ द रुपी ; इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन" या शोध प्रबंधसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना "लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स" यांनी प्रदान केलेल्या "डॉक्टर ऑफ सायन्स" या पदवीच्या शतकपूर्ती निमित्त श्री सुनील वारे, महासंचालक बार्टी यांचे मार्गदर्शनाने बार्टी संस्थेतर्फे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे सध्या त्याच्या चित्रपटांसाठी अधिक चर्चेत आहे. मात्र, महाराष्ट्राची हास्यजत्रेतुन गौरवने एक्झिट घेतल्याचे म्हटले जात असताना आचा स्वत: गौरवनेच याचा खुलासा केला आहे. भार्गवी चिरमुलेच्या पोडकास्टमध्ये त्याला “तू ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडलीस?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेता म्हणाला, “हा कार्यक्रम मी सोडलेला नाही. माझ्या खांद्याला दुखापत झाली असल्याने मी थोडे दिवस हास्यजत्रेतून ब्रेक घेतला आहे,” असे तो म्हणाला.
महाविद्यालयातील एकांकिका ते मालिका आणि नंतर चित्रपटांतील विविधांगी भूमिका साकारत बऱ्याच वर्षांनतर चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला मिळालेली अभिनेत्री ऋतुजा बागवे भावूक झाली आहे. 'लंडन मिसळ' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यात ऋतुजा बागवे हिने मुख्य भूमिका साकारली असून यात विशेष म्हणजे तिने दुहेरी भूमिका यात सादर केली आहे. त्यानिमित्ताने अलिकडेच तिने एक पोस्ट शेअर केली असून ती भावूक आणि आनंदी झाल्याचे दिसून आले.
मालिका, नाटक आणि चित्रपट या तिनही माध्यमांतून प्रामुख्याने विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते भरत जाधव यांचा लंडन मिसळ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या मराठी चित्रपटांचा एकीकडे असणारा चढता आलेख तर दुसरीकडे एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या दोन मराठी चित्रपटांचा आमना-सामना यावर भरत जाधव यांनी महाएमटीबीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाहीत हा मुद्दा फार जुना असल्याचे सांगत याबद्दल मी गेली अनेक वर्ष बोलत असल्याचेही भरत जाधव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अनिल नेने यांना दि. २४ नोव्हेंबर रोजी बँकॉक येथे देवाज्ञा झाली. आज दि. १० डिसेंबर पुण्यात त्यांच्या स्नेही आणि निकटवर्तीयांनी स्मरणांजली कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांचा दीर्घकाळ सहवास लाभलेले प्रसिद्ध अभिनेते, संवादक, निवेदक आणि व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी नेने काकांच्या जागविलेल्या या आठवणी...
मालिका, नाटक आणि चित्रपट अशा विविध मनोरजंनाच्या माध्यमातून विविध भूमिकांची मेजवानी कायमच भरत जाधव यांनी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. आता पुन्हा एकदा अशाच एका वेगळ्या विषयाची तर्रीदार मेजवानी 'लंडन मिसळ' या चित्रपटातून भरत जाधव घेऊन येत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत पहिल्यांदाच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे झळकणार आहे. गौरव मोरे याने 'महाएमटीबी'शी बोलताना भरत जाधव यांच्यासोबत काढलेल्या पहिल्या फोटोचा खास किस्सा सांगितला.
सर्व साधारणपणे कोणताही गुन्हा केला की आपल्याला कायदेशीररित्या त्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागते. पण अभिनेता गौरव मोरे याच्या बाबतीत काहीसे वेगळेच घडले आहे. चक्क त्याने एका व्यक्तीच्या गाडीला ठोकले आणि शिक्षा मिळण्याऐवजी त्याला चक्क चित्रपटात काम मिळाले आणि तेही थेट लंडनला जायची संधी मिळाली. नेमकी काय आहे प्रकरण? विचारात पडला असाल ना? तर झाले असे की ‘लंडन मिसळ’ हा आगामी मराठी चित्रपट ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेते भरत जाधव मुख्य भूमिकेत आहेत आणि त्यांच्यासोबत गौरव मोरे देखील झळकणार आहे. पण ‘
काही दिवसांपूर्वी भारत सरकारने एक नवीन अधिसूचना जाहीर केली. ती म्हणजे, ऑक्टोबर महिन्यात भारत सरकारने पुनरुत्पादित ‘मानवी गेमेट्स’च्या म्हणजेच ‘मानवी प्रजनन पेशीं’च्या आयातीवर बंदी घातली आहे. बहुसंख्य माध्यमे आणि सर्वसामान्य लोक तसेच आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ यांमधील कोणत्याही घटकाचे याकडे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही. त्यानिमित्ताने भविष्यात मानवी जीवनावर परिणाम करणारा हा नियम नेमका काय आहे, ते पाहूया.
‘ए बी इंटरनॅशनल’, ‘म्हाळसा एंटरटेनमेंट’ आणि ‘लंडन मिसळ लिमिटेड’ प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ’लंडन मिसळ’ हा चित्रपट दि. ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये चित्रीत या चित्रपटाच्या माध्यमातून बर्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.
युनायटेड किंगडम (यूके) पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सोमवारी (२३ ऑक्टोबर २०२३) ब्रिटनच्या रस्त्यावर 'जिहादची घोषणा' करणाऱ्यांना इशारा दिला. ते म्हणाले, "आम्ही आमच्या देशात सेमेटिझम(ज्यू विरोधी भावना) कधीही सहन करणार नाही." हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत १४०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लंडन दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहेत. तंत्रज्ञान आणि उद्योग संदर्भातली मुख्यमंत्री यांचीही महत्त्वाची लंडनवारी असणार आहे. हजारो कोटींचे उद्योग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येताना परत आणणार असल्याची माहिती आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख आता भारतात येणार आहेत.१६५९ मध्ये विजापूरचा सेनापती अफझलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्यांच वाघ नखांच्या साह्य्याने अफझलखानाला ठार केले होते. दरम्यान ही वाघ नख ब्रिटिशांनी ते ब्रिटनला भेट म्हणून नेले. पण आता ब्रिटनेने ती वाघ नखे भारताला परत करण्याचे मान्य केल्याची बातमी समोर आली आहे.
ए बी इंटरनॅशनल,म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात आणि लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पुन्हा पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन केलं आहे. श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ'
भारताच्या स्वातंत्र्य दिनाला पश्चिम लंडनमधील साउथॉलमध्ये दोन जणांवर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गुरप्रीत सिंग (२५) असे आरोपीचे नाव असून तो भारतीय नागरिक आहे. आरोपीला उक्सब्रिज मजिस्ट्रेट कोर्ट न्यायालयात हजर करण्यात आले.या प्रकरणी आणखी एका २० वर्षीय व्यक्तिला लंडन पोलीसांना अटक केली आहे. मात्र त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.त्याचवेळी आरोपी गुरप्रीतची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
१९९९ ते २००४ दरम्यान पाच बालकांचे अपहरण म्हणण्यापेक्षा, त्या बालकांची चोरी झाली. म्हणून पाद्री गिल्बर्ट डेयावर २००६ साली केनिया देशातील नैरोबी येथे गुन्हा दाखल झाला. त्यासाठी त्याला लंडन येथे २००७ साली अटक झाली. दि. १६ जुलै रोजी नैरोबी, केनिया न्यायालयात मजिस्ट्रेट रॉबिसन ओन्डिएकी यांनी म्हटले की, “पादरी गिल्बर्ट डेया यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा प्राप्त झाला नाही, त्यामुळे त्यांचा गुन्हा सिद्ध होत नाही. निर्दोष म्हणून त्यांची मुक्तता केली जात आहे.” पण खरेच हा पाद्री गिल्बर्ट निर्दोष आहे का?
हैदराबादची तेजस्विनी रेड्डी हिची लंडनमध्ये हत्या करण्यात आली आहे. ब्रिटनची राजधानी वेम्बली येथील नील क्रेसेंटमध्ये या २७ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे पीडित आणि मारेकरी दोघेही एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. तेजस्विनी रेड्डी असे मृत महिलेचे नाव आहे. तेजस्विनीसह आणखीन एका महिलेवर चाकूने वार करण्यात आले असून तिचे वय २८ वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेला रुग्णालयात नेण्यात आले आहे.
नवी दिल्ली : लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला करणाऱ्या अवतारसिंग खांडा या खलिस्तान्याचा ब्रिटनमध्ये मृत्यू झाला आहे. त्याच्या शरीरात विषाचे अंश सापडल्याची चर्चा आहे, मात्र त्याला रक्ताचा कर्करोग असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरनी सांगितले आहे.
खासदार संजय राऊतांनी ओडीशा अपघातानंतर रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोविड काळात उद्धव ठाकरेंच्या निष्काळजी पणामुळे मृत्यू झाले तेव्हा ठाकरेंना पश्चाताप झाला होता का ? , असा सवाल राणेंनी केले आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्याचा खर्च हा कोविड काळातील भ्रष्टाचारातून उभा केल्याचा आरोप नितेश राणेंनी केले आहे.
काय आहे आदित्य ठाकरे आणि सचिन वाझेंच्या लंडन दौऱ्याचे (London Tour) रहस्य?; नितेश राणेंनी दिला सूचक इशारा!
नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक अमृतपालला भारतात फरारी घोषित केल्याच्या निषेधार्थ लंडनमधील भारतीय दूतावासावर खलिस्तान समर्थकांनी केलेला हल्ला आणि देशविरोधी घोषणाबाजीची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक लंडन येथे दाखल झाले आहे.
खलिस्तान समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांची पत्नी किरणदीप कौरला दि.२० एप्रिल रोजी अमृतसर विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. किरणदीप कौरने यापूर्वी पोलिसांच्या चौकशीदरम्यान सांगितले होते की, ती अमृतपालच्या संपर्कात नाही.तसेच किरणदीप यूकेची नागरिक आहे त्यामुळे ती लंडनला जात होती. सध्या तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकादा धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवाशांने दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात क्रू मेंबरसह प्रवाशांना मारहाण केली आहे. या मारामारीत २ जण जखमी झाले. ही घटना दि.१० एप्रिल रोजी सकाळी ६.३५ वाजता एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI-111 ने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उड्डाण घेत असताना घडली.
भारत आणि ब्रिटनचे संबंध अतिशय घनिष्ट आहेत. त्यामुळे लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर झालेला हल्ला हा स्वीकारार्ह नाही, असे प्रतिपादन ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेम्स क्लेवर्ली यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांना राफेल प्रकरणातही माफी मागावी लागली होती. त्याचप्रमाणे आताही राहुल गांधी यांच्याकडून आम्ही माफीनामा घेणारच, असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबीत पात्रा यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत लगाविला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्याविषयी त्यांच्या माफीनाम्यावर भाजप ठाम आहे. भाजपतर्फे दररोज पत्रकारपरिषदेतून त्यांच्यावर टिका करण्यात येत आहे.
भारतातून बरेच विद्यार्थी उच्चशिक्षणासासाठी परदेशात जाणे पसंत करतात. त्यामुळे अमेरिका, लंडन, कॅनडा अशा अनेक ठिकाणी भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यांना परदेशात जाण्याकरिता खास ’स्टडी व्हिसा’देखील मिळतो. यापैकी काही विद्यार्थी असे असतात जे परदेशात शिकायला गेल्यानंतर त्याच ठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. अशाच विद्यार्थ्यांसोबत कॅनडामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कॅनडामधील ७०० हून अधिक भारतीयांना त्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशाची ऑफर लेटर, ज्याच्या आधारे ते तीन-चार वर्षां
खलिस्तानवाद्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. कायदा-व्यवस्था राखण्याची जबादारी पार पाडण्यात भगवंत मान सरकारला अपयश येत असल्यास खलिस्तानवाद्यांचा बीमोड करण्यासाठी वेगळा विचार करणे आवश्यक आहे.
आपल्या देशातील लोकशाही, तिच्या संस्थांचा काही लोकांना त्रास होत आहे. त्यामुळेच ते लोकशाही व्यवस्थेवर हल्ले करत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते.“देश आत्मविश्वास आणि निर्धारपूर्वक वाटचाल करीत असताना आणि जगभरातील बुद्धिवादी भारताबद्दल आशावादी असताना, काही लोक नैराश्यपूर्ण चर्चा करतात. ते देशाविषयी वाईट मतप्रदर्शन करतात आणि देशाचे मनोधैर्य खच्ची करतात”, अशी टीकाही मोदी यांनी केली.
एकीकडे काँग्रेसचे युवराज राहुल गांधींनी परदेशात भारतीय लोकशाहीविरोधी गळे काढले, तर दुसरीकडे बिजू जनता दलाचे खासदार सस्मित पात्रा यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपाठीवरुन ‘वसुधैव कुटुम्बकम्’प्रती भारताचा वैश्विक दृष्टिकोन अधोरेखित केला. काँग्रेस आणि बिजू जनता दल हे दोन्ही भाजपचे राजकीय विरोधकच. पण, जागतिक पातळीवर काँग्रेसने देशाचे नाव बुडवले, तर बिजू जनता दलाने मात्र पक्षीय राजकारणापलीकडे ‘राष्ट्र प्रथम’ नीतीची महत्ताच दाखवून दिली.
तात्याराव सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई उर्फ माई यांचे माहेर त्र्यंबकेश्वरच्या जवळ असलेल्या जव्हारचे. त्यांचे वडील रामचंद्र उर्फ भाऊराव चिपळूणकर हे जव्हार संस्थानचे दिवाण होते. ते अतिशय श्रीमंत होते. तात्यारावांचे आजोळ कोठूरचे. त्यांच्या मामांचे नाव गोविंद मनोहर. तात्यांचे आई-वडील खूप लवकर मृत्यू पावले असल्याने हे मामाच सावरकर कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती होती. त्यांनी एके दिवशी अचानकपणे जाहीर केले की, “मी तात्याचे लग्न यमुना चिपळूणकरशी नक्की केले आहे.” थोड्या चर्चेनंतरतात्यांनीही या विवाहाला संमती दिली आणि मा
‘भारत जोडो’ यात्रेचा अपेक्षित प्रभाव न पडल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आता ‘भारत बदनाम’ यात्रा सुरू केली असल्याची टीका केली जात आहे. राहुल गांधी सध्या इंग्लंडमध्ये असून त्यांनी तेथे वारंवार भारतविरोधात सूर आवळल्याने त्यांचा नेटकर्यांकडूनही समाचार घेण्यात येत आहे.
आपण भारतीयांना युरोप खंडाचे तसे नेहमीच आकर्षण. लंडन, पॅरिस, रोम यांसारखी अतिप्रगत शहरे जगभरातील पर्यटकांना खुणावतात. पण, सोबतीला आल्प्स पर्वतराजीत विसावलेली सुंदर सुंदर खेडी, निसर्गरम्य पर्यटनस्थळे, ग्रीसमध्ये आढळणारी प्राचीन शहरे व त्यांचे अवशेष, इटलीचे सुंदर समुद्रकिनारे बहुतांशी वाचनांतून अथवा छायाचित्रांतूनच आपल्या भेटीला येतात. परंतु, आजच्या या लेखातून आपण अशा एका अवलियाचा परिचय करुन देणार आहोत, ज्याने ही कल्पना सत्यात उतरविली आणि यशस्वीही करुन दाखविली...
उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार सज्ज झाले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे मंत्री २० देशांचे दौरे करणार असून त्याद्वारे ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये १० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक साध्य करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
लग्न जुळवताना ‘३६ गुण’ जुळतात का हे पाहिले जाते. दोघांमध्ये वाद किंवा भांडण असेल तर तेव्हा दोघांमध्ये ‘३६’ चा आकडा आहे असंही म्हटलं जातं. तर अशा या ‘३६’ आकडयाने अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे. समित कक्कड दिग्दर्शित आगामी ‘३६ गुण’ या चित्रपटात संतोष जुवेकर व पूर्वा पवार हे दोघे कलाकार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत.
भारतीय संतसाहित्याचा आणि संस्कृती-धर्मशास्त्राचा व्यासंगी कार्यप्रवीण अभ्यासक असा लौकिक असणारे डॉ. प्रशांत धर्माधिकारी. त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे'चे तिसरे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमधून अभिनेत्री शिवानी सुर्वेचा वेगळा डॅशिंग लूक समोर आला आहे.
नुकतचं किसिंजर यांचं ‘लीडरशीप’ हे पुस्तक बाजारात आलं आहे. किसिंजर यांनी उत्तम नेतृत्त्वगुणांचं वर्णन करून सांगण्यासाठी वाचकांसमोर सहा नेत्यांची चरित्र मांडली आहेत. किसिंजरनी आपल्या समोर चार्ल्स डि गॉल, कॉनराड अॅडनॉर, ली क्वान यी, रिचर्ड निक्सन अन्वर सादात आणि मार्गारेट थॅचर अशा सहा नेत्यांची चरित्र मांडली आहेत.
ध्येयनिश्चिती करणे आणि त्यानंतर ध्येयप्राप्तीसाठी स्वतःला झोकून देणारेच पुढे कठोर मेहनतीने यशस्वी होतात. मात्र, यश मिळवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याच्या हव्यासापोटी आहे तेही गमावून बसवण्याची वेळ येते. असाच काहीसा प्रकार ब्रिटनच्या महिला खेळाडूंच्या बाबतीत झाला.
युनाइटेड किंग्डममध्ये सोमवारी मंकीपॉक्स वायरसचे १०४ नवीन प्रकरणे नोंदवली गेली. आफ्रिकेपलीकडे हा रोगाचा सर्वात मोठा उद्रेक आहे.