TJSB Bank Limited completed the milestone of 150 branches with the merger of Sawantwadi Bank
Read More
अखेरीस चर्चांच्या फैरीनंतर अखेरीस रिलायन्स व डिस्ने कंपन्यांचे भारतात विलीनीकरण झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज व डिस्ने यांच्यातील करार पूर्णत्वास येऊन भारतातील सर्वात मोठी मनोरंजन कंपनी उदयाला आली आहे. नव्या माहितीनुसार, नीता अंबानी या नव्या आस्थापनेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या कंपनीचे कामकाज आता रिलायन्स इंडस्ट्रीजचा हाती असून यात सर्वाधिक समभाग रिलायन्सचे असणार आहेत. टिव्ही व डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी हे सर्वात मोठे व्यासपीठ असून यामुळे ओटीटी स्पेस मध्ये तगडी स्पर्धेत उदयास येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची
रिलायन्स व वॉल्ट डिस्ने यांच्या धोरणात्मक भागीदारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. भारतातील रिलायन्स व वॉल्ट डिस्ने यांच्यातील करार पूर्ण झाला आहे. नव्या माहितीनुसार नवीन कंपनीतील ६१ टक्के भागभांडवल मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडे राहणार आहे व उर्वरित डिस्ने कंपनीकडे राहू शकते. याविषयी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दोन्ही कंपन्यांकडून आली नसली तरी याविषयी खात्रीलायक सुत्र वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले. भविष्यात टाटा प्ले मध्ये रिलायन्स समभाग खरेदी करू शकते असे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. नवीन
झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस कंपनीत मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सेबीने सुरू केलेली चौकशी, पुनित गोयंका व सोनीसोबत उडलेले खटके, सोनी बरोबर तुटलेले 'डिल', व कंपनीवर झालेले २००० कोटी गहाळ झाल्याचे आरोप या सगळ्या पूर्व घटनांमुळे झीच्या स्टेक होल्डर, समभागधारकात व गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याने अखेर झी कंपनीच्या व्यवस्थापनाने तीन स्वतंत्र सदस्यांची सल्लागार समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
सोनी म्हणजेच क्लव्हर मॅक्स एंटरटेनमेंटने झी बरोबरच विलीनीकरण फिसकटल्यानंतर सोनीने मात्र भारतातील व्यवसायाबाबत सकारात्मक विधान केले आहे. झी बरोबर करार मोडला असला तरी कंपनी भारतातील गुंतवणूकीबाबत सकारात्मक असल्याचे सोनीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. भारतातील नैसर्गिक व आगामी शक्य त्या मौल्यवान संधीचा सोनी सकारात्मक दृष्टिकोनात विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारतातील दोन प्रमुख मनोरंजन कंपनी असलेल्या झी आणि सोनीच्या विलीनीकरण रद्द झाले आहे. या दोन्ही कंपन्यांनी डिसेंबर २०२१ मध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी करार केला होता. पण आता विलीनीकरण समाप्त करण्यासाठी, सोनीने दि. २२ जानेवारी रोजी 'झी'ला करार रद्द करण्याचे पत्र पाठवले आहे. झी वर अटी
देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठ ही सुमारे ९०० दशलक्ष डॉलर इतकी असून, येत्या काही काळात ती वेगाने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘एअर इंडिया’ आणि ‘विस्तारा’ या कंपन्यांचे झालेले विलीनीकरण ‘एअर इंडिया’ला बळ देणारे ठरणार आहे. ‘इंडिगो’चे या क्षेत्रातील जे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे, त्याला आता नव्या ‘एअर इंडिया’चे आव्हान असेल. त्याविषयी...
महाराष्ट्र व बहुतांश भारताने हिंदवी स्वराज्य स्थापनेपासून इंग्रजी सत्ता येईपर्यंत सुमारे दीडशे १५० वर्षे स्वातंत्र्याचा लाभ घेतला होता. हैदराबाद संस्थानात मात्र मोगलाईनंतर स्वातंत्र्यसूर्य उगवला, तो दि. १७ सप्टेंबर, १९४८ रोजी. निजामाचा पराभव झाल्यानंतर मुघल साम्राज्याचा सुभेदार असतानाच मीर कमरुद्दीन चीन कलिजखान निजामुल्क याने १७२४ मध्ये हैदराबाद राज्याची स्थापना केली. मराठे हेच निजमाचे प्रबळ शत्रू होते. म्हणूनच ‘हिंदूंना सांभाळून घ्या आणि मराठी माणसांपासून सावध राहा,’ असा इशारा मरतेसमयी पहिल्या निजमाने दिला
भारत संचार निगर लिमिटेड अर्थात बीएसएनएल . केंद्र सरकारचा उपक्रमाचे पुनरुज्जीवन, सुधारणा आणि सेवाविस्तार यासाठी केंद्र सरकारने १ लाख ६४ हजार १६४ कोटी रुपयांचा विशेष पॅकेजला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे
‘एचडीएफसी’ आणि ‘एचडीएफसी बँक’ यांच्या विलिनीकरणाची चर्चा गेली अनेक वर्षे चालू होती. ‘एचडीएफसी’चे मूल्य सुमारे ४० अब्ज डॉलर्स असून ही वित्तसंस्था ‘एचडीएफसी बँके’त विलीन झाल्यानंतर बँकेची मालमत्ता १८ लाख कोटी रुपयांवर जाईल, अशी अपेक्षा आहे. या विलिनीकरणाची घोषणा गेल्या सोमवारी करण्यात आली
एसटी विलनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा बहुप्रतीक्षित अहवाल उच्च न्यायालायाच्या मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला
वित्तीय अनियमिततने रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादलेल्या रुपी बँकेच्या सारस्वत बँकेतील विलनीकरणास रिझर्व्ह बँकेने तत्वतः मंजुरी दिली आहे
एसटी विलानीकरणावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवालावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती
सटी विलनीकरणासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालावर २२ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या समितीचा अहवाल विरोधात गेल्यास एसटी कर्मचाऱ्यांकडून तीव्र आंदोलन केले जाणार अशी चर्चा आहे
परिवहनमंत्री अनिल परब यांनी संपकरी कामगारांना शुक्रवार सकाळपर्यंत ‘अल्टिमेटम’ दिला होता. त्याप्रमाणे महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील २१ डेपो अंशतः सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राज्यातील एकूण ९ हजार, ७०५ एसटी कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले आहेत. मात्र, अनेक कर्मचारी अद्याप आझाद मैदानावर आणि राज्यातील विविध डेपोंमध्ये आंदोलनाच्या भूमिकेवर कायम आहे.
देशातील १० सरकारी बँकांचे एकत्रीकरण करून चार मोठ्या बँकांची निर्मिती
२०१८-२०१९ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक यांचे एकत्रिकरण करून या तिघांची एकच बँक करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती व त्याला आता केंद्रीत्र मंत्रिमंडळाने मंजुरीही दिली आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना याचा बँकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होणार, याचा ऊहापोह करणारा हा लेख...
जीएसटीची, सरकारी बॅंकांचे विलिनीकरण आदी अर्थव्यवस्थेशी संबधित कठोर पावले उचलल्यामुळे भारताचा जीडीपी दर तेजीत आहे, असे गौरवोद्गार जे.पी. माॅर्गन कंपनीचे मुख्य सचिव यांनी काढले आहेत.