निझामुद्दीन मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या तबलिघी जमातींची प्रकृती ठीक झाल्यानंतर आता घरी पाठवण्यात येणार आहे. दिल्ली सरकारने हा आदेश दिला असून ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. दिल्लीचे आरोग्य आणि गृहमंत्री संत्येंद्र जैन्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना पोलीसांच्या ताब्यात दिले जाणार असून उर्वरितांना घरी पाठवले जाईल.
Read More
प्लाझ्मा दानाच्या नौटंकीतून ‘तबलिगी’ जमातीवाले काही फार मोठे नायक ठरत नाहीत. कारण, जाणूनबुजून सरकारी सूचनांचे उल्लंघन करुन स्वतःच्या वेडेपणापायीच त्यांनी आधी कोरोना पसरवण्यात मोठी भूमिका बजावली. त्यामुळे हा चोराच्या उलट्या बोंबा यासारखाच प्रकार असल्याचे स्पष्ट होते.
: लॉकडाऊनच्या काळात निझामुद्दीन मरकज येथे तबलिघी जमातचा कार्यक्रम आयोजित करून संपूर्ण देशाला कोरोनाच्या विळख्यात ढकलणाऱ्या मौलाना सादवर तोंड लपवून बसण्याची वेळ आली आहे. क्वारंटाईन पूर्ण झाल्यानंतरही तो पोलीसांसमोर हजर झालेला नाही.
केजरीवाल म्हणाले, "कोरोनाच्या दहशतीत घाबरून जाता कामा नये. असेही लोक आहेत त्यांना विषाणूचे कोणतेही लक्षण आढळत नाही मात्र, त्यांना कोरोना असण्याची दाट शक्यता आहे. ही स्थिती चिंताजनक आहे. यामुळे लॉकडाऊनला कुठलीही सुट दिली जाणार नाही. एका आठवड्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल. जी परिस्थिती असेल त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल. केंद्राने लॉकडाऊन २ जाहीर केल्यानंतर २० एप्रिलपासून काही सेवांना सवलत दिली आहे. काही राज्यांच्या तुलनेत कार्यवारी सुरू झाली आहे. मात्र, राजधानी दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी
१५६ विदेशी नागरिकांवर राज्याच्या वेगवेगळ्या भागात गुन्हे नोंदविण्यात आले आहे
दिल्लीत तब्लिगीविरोधात एफआयआर दाखल
टक करण्यात आलेले सर्व तबलीघी जमातीचे सदस्य आहेत. या वरून हे सर्व या मरकझमध्ये सामील झाले असावेत असा त्यांच्यावर पोलिसांचा संशय आहे.
हैद्राबाद पोलिसांनी मिळवली मोबाईल टॉवरद्वारे प्राप्त केलेल्या विस्तृत विश्लेषणाच्या आधारे उपस्थितांची आकडेवारी
मराठवाड्यातून मरकजला गेलेल्यांची संख्या १८० पेक्षा अधिक आहे. औरंगाबादेतील २४ जणांना होम क्वाॅरंटाइन केले आहे.
दिल्लीतील निजामुद्दीनमधील मरकज भवनमध्ये झालेल्या तब्लिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात गोव्यातील २३ जण जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे.
मशिदीत एकत्र जमण्यामुळे आपल्यासोबतच अनेकांच्या जीवाला धोका असल्याची पूर्वकल्पना त्यांना होती, असे या ऑडिओ क्लीपवरून समोर येते.
रात्री दोन वाजता अजित डोवाल यांनी मशीद रिकामी करायचे मिशन पूर्ण केले
मरकझने दिल्ली पोलिसांना पत्र पाठवल्याचा केला दावा, दिल्ली सरकारवर टीकेची झोड
उत्तर प्रदेश प्रशासनाने त्यांना मस्जिदीमधून बाहेर काढत त्यांचे मेडिकल चेकअप केले. त्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन केले आहे.
अनेक वर्ष सातत्याने जिहादी इस्लामचा समाजात प्रसार केल्याने पाकिस्तानी जनतेचा एक मोठा हिस्सा कट्टरतावादी झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यावर मशिदीत नमाजसाठी एकत्र येण्यावर बंदी घालणे पाकिस्तानला जमेना. जर एखाद्या आजाराच्या भीतीपोटी अल्लाने सांगितलेली एक गोष्ट सोडली तर भविष्यात अनेक गोष्टी सोडाव्या लागतील, असे तेथील श्रद्धाळूंचे मत आहे.