Manoj Sinha

कोरटकर चिल्लर माणूस, तुम्ही नेहरूंचा निषेध नोंदवणार का?

राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच नागरिकांना मोठा दिलासा दिला. आता शासकीय कामासाठी नागरिकांचा खिसा कापल्या जाणार नाही. त्यांना प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याचा ताप कमी झाला आहे. काही प्रमाणपत्रासाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यापूर्वी राज्य सरकारने 500 रुपयांचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य केले होते. त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यात येत नव्हते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा

Read More

अंबादास दानवेंचा पत्ता कट होणार? विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पदावरून मविआत ओढाताण

(MVA) महाविकास आघाडीत विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचे बोलले जात आहे. विधानसभेत महाविकास आघाडीमध्ये उबाठाचे सर्वाधिक आमदार असल्याने विरोधी पक्षनेता हे पद ठाकरेंना मिळणार अशी चिन्हं आहेत. परंतु विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव सेनेने दावा केला तर काँग्रेस विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे बोलले जात आहे. या संबंधित तोंडी प्रस्ताव काँग्रेसकडून उबाठाला देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर असणाऱ्या अंबादास दानवेंचा पत्

Read More

चंद्रकांत खैरेंच्या पराभवला अंबादास दानवे कारणीभूत?

लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. यात उबाठा गटाला अपेक्षेपेक्षा जास्त जागाही मिळाल्यात. पण या निकालात मात्र, उबाठा गटाला आपला बालेकिल्ला असलेल्या एका जागेवर जोरदार फटका बसला. ती जागा होती छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची. या मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी दारूण पराभव केलाय. परंतू, चंद्रकांत खैरेंनी मात्र आपल्या पराभवाचं खापर त्यांच्याच पक्षातील नेते अंबादास दानवे यांच्यावर फोडलंय. एवढंच नाही तर त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे याबाबत तक्रार करणार असल्याचंही म्ह

Read More

देशाच्या अमृत काळामध्ये विधिमंडळ आणि पीठासीन अधिकाऱ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची :पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवले आहेत, त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, दि. २७ जानेवारी रोजी केले.महाराष्ट्र विधानसभेत ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी दृकश्राव्यव्दारे (ऑनलाईन) पंतप्रधान मोदी यांनी या परिषेदेला संबोधित करून शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्य

Read More

दादारे, काकारे, मामारे ज्या पक्षासाठी करता त्यांच्यापुढं जाऊन रडा!

सुषमा अंधारेंनी अजित पवारचा उल्लेख करण्यापेक्षा, तिथं शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा, भावनिक होण्यापेक्षा त्या ज्या पक्षाचं काम बघतात, ज्या पक्षासाठी बाबा रे, काका रे, मामा रे करत आहेत आणि सभा घेत आहेत त्यांच्यापुढं जाऊन रडा. अशी टीका सुषमा अंधारेंवर केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर ढसाढसा रडत विरोधी पक्षनेत्यांची तक्रार केली. “माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका होऊनही विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न विचारला नाही.” अशी तक्रार सुषमा अंध

Read More

आमदार निवास वास्तूच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते!

‘दि मॅजेस्टिक’या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अतिथीगृह तथा आमदार निवास वास्तूच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. राजे

Read More

अर्थव्यवस्थेला गती, युवकांना नोकऱ्या ही शासनाची प्राथमिकता : राज्यपाल रमेश बैस

महाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य राज्य आहे. राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत अनेक योजना, उपक्रम राबविण्यात येत असून १ लाख २५ हजार रोजगार निर्मितीसाठी ४५ कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत. अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ‘ याअंतर्गत ५० हजार रूपये प्रोत्साहनपर लाभ दिला आहे. मुंबईत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत ७२ दवाखाने सुरू केले आहेत. नागपूर – शिर्डी दरम्यान हिंदुहृदयसम्राट

Read More

कायदा सुव्यवस्था अबाधित नाही हे स्पष्ट - दानवे

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्ताव दाखल करत राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि इतर प्रश्नांचा उल्लेख करत राज्यात कायदा सुव्यवस्था नसल्याचा आरोप केला. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराकडून सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केली जाते, नागपुरात पोलीस अधिकाऱ्याकडूनच मुलीवर अत्याचार केला जातो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ डान्सबार सुरु आहेत. यासर्व घटनांमधून राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित नाही हे स्पष्ट होते, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानव

Read More

उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयाने विरोधी पक्षांनाही भगदाड?

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोण विराजमान होणार? यामुळे महाविकास आघाडीत सध्या चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. 'विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावं', असा दावा महाराष्ट्र काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी गुरुवारी (दि. १० ऑगस्ट) ठाकरे गटातील आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेते पदासाठी शिफारस केल्याने त्यांची वर्णी लागली. त्यामुळे ठाकरेंच्या याच निर्णयामुळे सध्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या मित्रपक्षांकडून नाराजीचे वारे वाहताना दिसतायत. इतकंच नव्हे तर ठाकरे गट

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121