Maharashtra Govt

‘समृद्धी महामार्गा’चा अंतिम टप्पा मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल

महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘समृद्धी महामार्ग’ प्रकल्पाचा अंतिम टप्पा मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. ‘समृद्धी महामार्ग’ प्रकल्पाची सद्यःस्थिती त्याबरोबरच महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजना आणि सध्या सुरू असलेल्या इतर प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गाय

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121