MSRDC

लोकसभेनंतर राज्यातील 'या' प्रमुख प्रकल्पांना गती

गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने राज्यातील विविध महामार्ग आणि रस्ते विकासाच्या कामावर अधिक भर दिला आहे. आता सरकारकडून येत्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर तीन नव्या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे नवे महामार्ग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणात बनवण्यात येतील. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. मुंबई महानगरातील पहिली प्रवेश नियंत्रित अशी विरार अलिबाग बहुउद्देशिय मार्गिका, पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड महामार्गाच्या उभारणीसाठी ८२ निविदा दाखल करण्यात आल्या आहे. तसेच राज्यातील विकासात आण

Read More

‘समृद्धी महामार्गा’चा अंतिम टप्पा मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल

महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘समृद्धी महामार्ग’ प्रकल्पाचा अंतिम टप्पा मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. ‘समृद्धी महामार्ग’ प्रकल्पाची सद्यःस्थिती त्याबरोबरच महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजना आणि सध्या सुरू असलेल्या इतर प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गाय

Read More

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ : परिपूर्ती वेगवान महाराष्ट्राच्या स्वप्नाची!

प्रत्येक राज्याची प्रगती आणि सर्वांगीण विकास हा तिथल्या पायाभूत सुविधांच्या स्थितीवर आणि एकंदर परिस्थितीवर अवलंबून असतो. राज्य वेगाने पुढे जाण्यासाठी आणि राज्याचा आर्थिक विकास साधण्यासाठी वाहतूक, दळणवळणाची साधने आणि पायाभूत प्रकल्पांची स्थिती उत्तम असणे गरजेचे असते. राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले गतीचे एक चाक इतर चाकांसोबत वेगाने धावत असून या प्रकल्पांमुळे ’वेगवान महाराष्ट्राच्या स्वप्नाची परिपूर्ती’ झाली आहे, असे म्हणता येईल. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) गेल्या क

Read More

मुंबईकरांवरील टोलचा बोझा काँग्रेसच्या आदेशामुळेच

उबाठा गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रास्त्यांवर असलेल्या टोलवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले होते. मुंबईतील या टोलला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली होती. दरम्यान, आरटीआयच्या माध्यमातून एक वेगळीच माहिती समोर आली असून मुंबईकरांना भराव्या लागणाऱ्या टोलना वसुली करण्याची मंजुरी २०१०-११ मध्ये काँग्रेस सरकारने दिल्याचे समोर आले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागवलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील टोलचा बोझा काँग्रेसच्या आदेशामुळेच असल्याचे उजेडात आल

Read More

मुंबईकरांना दिलासा: दुसऱ्या सागरी पुलाचे काम सुरु

ऑक्टोबर महिन्यात चालू होईल बांद्रा-वर्सोवा सी-लिंकचे काम.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121