आज २ कोटी नागरिकांवर चिनी कर्जाचा बोजा पडू शकतो, एवढी रक्कम चीनने श्रीलंकेत गुंतवली आहे. परिणामी चिनी कर्जाच्या गुंत्यातून स्वतःची सुटका करून घेण्याची भावना श्रीलंकेत निर्माण झाली आणि याकामी भारताची मदत होऊ शकते, असे श्रीलंकेला वाटले.
Read More