महाराष्ट्रातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील कांदळवन असलेल्या आणि कांदळवन नसलेल्या क्षेत्रावर निसर्ग वादळाचा झालेला परिणामांचा अभ्यास नुकताच प्रकाशित करण्यात आला. मंगळवारी आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते प्रकाशित करण्यात आला.
Read More