भारताबाहेर मानवनिर्मित भूभागांची बंधने ओलांडून, सार्या नात्यांच्या पलीकडले असे रामायणाचे नाते, समस्त जगभरातील मानवसमूहाशी जुळले आहे. कोण वाल्मिकी, कुठे राहिले, कधी होऊन गेले, याची काहीही उठाठेव न करता सगळ्याच आशियाई देशवासीयांनी, रामकथेचे आकंठ रसपान केले आहे. भारतीय दर्यावर्दी प्रवासी, व्यापारी आणि बौद्घ भिक्षू यांच्याबरोबर, रामायणसुद्घा दक्षिण-पूर्वेकडील देशांत पोहोचले. रामायणातील शाश्वत जीवनमूल्ये आणि कर्तव्यपरायणतेची शिकवण यामुळे भारावून जाऊन, त्यांनी ते काव्य आत्मसात केले आणि आपापल्या भाषेत त्याचा अविष
Read More
मी बुद्धांच्या भूमितून आलो आहे. आम्ही सातत्याने सांगतो की ही वेळ युद्ध करण्याची नाही. जागतिक समस्यांवरची उत्तरं युद्धभूमीवर मिळत नाही
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या देशांना मदतीचा हात म्हणून,भारताने रविवारी ऑपरेशन सद्भाव राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हिएतनाममधील एका राजाने रामायणाच्या रचनाकारांचे मंदिर उभारले आहे. कंबोडियात इ.स बाराव्या शतकात रामायणाचा अभ्यास सुरु झाला होता. रामायणाची सगळ्यात जुनी प्रत नेपाळमध्ये आहे. मला वाटतं ह्यातील काही गोष्टी आपल्याला माहिती असतील आणि काही नाही. पण अयोध्या , रामायण आणि रामकथा हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. पण रामकथा आणि अयोध्या दोन्ही जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये पोहचल्या आहे. खरतर भारतीय व्यापारी, प्रवासी, तत्त्वज्ञान प्रसारक यांच्यामुळे रामकथा आणि अयोध्या हा विषय जगात दूरवर पोहचला. भारताबाहेर एवढ्या व्यापक
‘आसियान’ या दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या संघटनेतील देशांच्या संरक्षणमंत्र्यांची दोन दिवसीय परिषद नुकतीच इंडोनेशियामधील जकार्ता येथे संपन्न झाली. या बैठकीला रशिया, ऑस्ट्रेलिया यांसारख्या इतरही देशांचे सदस्य निमंत्रित होते. भारतातर्फे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या परिषदेला हजेरी लावली आणि पुन्हा एकदा हे युद्धाचे युग नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार त्यांनी यावेळी अधोरेखित केले. या परिषदेत मुख्यत्वे दक्षिण आशियाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा होणे, त्यावर कायमस्वरुपी उपाय शोधणे अपेक्षित. तशी चर्चा