पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची भूमाफीयांकडून होत असलेल्या फसवणूकीप्रकरणी मुख्यमंत्र्याशी चर्चा करून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करू, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, ८ एप्रिल रोजी दिली.
Read More
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आह
ठाणे : ठाण्यातील शास्त्रीनगर क्र. १ मधील ठाणे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत. या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ‘ज्येष्ठ नागरिक कट्टा’ आणि ‘आरोग्य केंद्र’ ( Health Center ) उभारणीचा प्रस्ताव शिवसेनेचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे. त्याची वर्कऑर्डरही निघाली आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी हडपणाऱ्या भुखंड माफियांना धडा शिकवण्याचा निश्चय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. त्यासाठी राज्यात भुखंड माफियाविरोधी पथकाची स्थापना केली आहे.जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याच्या घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भूमाफियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना गुरुवारी भूमाफियाविरोधी कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे पथक बळकावणाऱ्यांची ओळख पटवतील. जमिनीशी संबंधित प्रकरणे नव्याने चिन्हांकित केली जातील आणि
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून अवघ्या सहा महिन्यांत कुर्ल्यामध्यें एका बेकायदा इमारतीचे बांधकाम झाल्याचे उघड झाले आहे. कुर्ला येथील कुरेशी नगर मधील चर्बी गल्ली मध्ये ही इमारत बांधली गेली आहे