बॉक्स ऑफिसवर आमीरचा लाल सिंह चड्ढा सपाटून आपटलाय. एकीकडे हा चित्रपट बॉयकॉट करा अशी जोरदार मोहिम सुरु असताना दुसरीकडे लाल सिंह चड्ढा कितीही वाईट असला तरी आम्ही तो पाहणारच असे म्हणत काही मंडळी आमीरच्या या चित्रपटाला आपले समर्थन दर्शवत होते. लाल सिंह चड्ढाला बॉयकॉटचा फटका बसला हे जरी खरे असले तरी त्या चित्रपटात अनेक तांत्रिक चुका होत्या.
Read More
राष्ट्रवादी काँग्रेसचा सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही, हे दिसून येते. अर्थात, त्या पीळ असलेल्या जळक्या सुंभाचा तसा काही उपयोग नाहीच अन् ‘वंदे मातरम्’चा विरोध करून मुस्लिमांना जवळ केल्याने त्या पक्षाचे पुनरुज्जीवन होईल, असेही होणे नाही.
भारतात घडणाऱ्या वाईट गोष्टीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सत्यमेव जयते सारखा कार्यक्रम आमिर खान घेत असे. याच कार्यक्रमातून त्याने अनेक क्षेत्रांतील मान्यवर, खरोखरीच समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना बोलावून त्यांचे कार्य जगासमोर आणले
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा द्यायला विसरला, पण भारताच्या विरोधकांना भेटायला नाही; चाहत्यांची आमीरवर जोरदार टीका