देशाची राजधानी दिल्ली येथील जहाँगीरपुरी परिसरात हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांधांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली
Read More
काकासाहेब, तुमचे मानलेले माजी पुतणे काल आमच्या थोरल्या साहेबांसारखे भगवी शाल घेऊन होते. ते म्हणे, अयोध्येला पण जाणार आहेत. आता काय करावे?
"हिंदूंचे सण म्हटलं की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मरतो? राम भक्तांचा कार्यक्रम करायचा म्हटल्यावर शिवसेनेकडून बोटचेपी भूमिका का घेतली जाते? याचवेळी जमावबंदीचे आदेश का?'', असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.