मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झालेल्या परिवर्तनामुळे आता काँग्रेसच्या हाती राज्याची सत्ता आली आहे. बहुमत असूनही काँग्रेसला अद्याप आपला मुख्यमंत्री ठरवता आलेला नाही ही त्यांची शोकांतिकाच म्हणावी लागेल. मात्र, मंत्रिपदासाठी काही नावे कन्फर्म असून त्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार हे निश्चित मानले जात आहे. या नावांमध्ये काँग्रेसचे वादग्रस्त नेते आमदार सतिश जारकीहोळी यांचाही समावेश असून ते मंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्
Read More
मुंबई : काँग्रस पक्षाच्या कर्नाटक विजयाचे श्रेय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेला दिले. त्या प्रतिक्रियेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंची प्रतिक्रिया ही केवळ 'मी पण जिवंत आहे' हे दाखवण्यासाठी असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यांच्या प्रतिक्रियेला महत्व देण्याची गरज नसल्याचे आशिष शेलारांनी म्हटले. तसेच ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या वकतव्याचादेखील शेलारांनी खरपूस समाचार घेतला. संजय राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय राऊतांनी उंची पाहून मग बोलावे, त्याचबरोबर त्यांनी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकात काँग्रेस विजयी होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस पक्षाला जनतेने दिलेला कौल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन करत, लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यात काँग्रेस यशस्वी होईल, असा आशावादही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १३६ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपला केवळ ६४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यासोबतच सातत्याने अपयशाचा सामना करावा लागणाऱ्या काँग्रेसला यशामुळे दिलासा मिळाला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने निर्विवाद यश प्राप्त केले आहे. राज्यातील २२४ पैकी तब्बल १३६ जागांवर यश प्राप्त करून काँग्रेसने भविष्यातील बंडखोरीसदेखील कुलूप लावले असल्याचे म्हणता येईल. मतमोजणीस प्रारंभ झाल्याच्या पहिल्या तासापासूनच म्हणजे पोस्टल मतदानाच्या मोजणीपासूनच काँग्रेसने आघाडी घेतली होती आणि अखेरपर्यंत ती आघाडी टिकविण्यास त्यांना यश आले. यामुळे कर्नाटकमध्ये खरोखरच भाजपविरोधी जनमत होते, असे म्हणावे लागेल.
कर्नाटक : मला विश्वास आहे की राज्यात १०० टक्के पुन्हा आमचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांसंदर्भात बोम्मईंनी हा दावा केला आहे. त्याचबरोबर बोम्मई यांच्या पत्नी म्हणाल्या, ५०,००० हजारपेक्षा अधिक मतांनी बोम्मई निवडून येतील असा दावा त्यांनी केला.
कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात ‘बजरंग दल’ या संघटनेवर बंदी घालण्यात येईल, अशी जी घोषणा केली, त्याचे तीव्र पडसाद केवळ कर्नाटकमध्येच नव्हे, तर संपूर्ण देशभरात उमटले. ‘बजरंग दल’ या संघटनेची तुलना देशद्रोही ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी करणार्या काँग्रेस नेत्याची या निमित्ताने कीव आली. आपल्या स्वार्थासाठी एखादा पक्ष किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतो, ते यानिमित्ताने जनतेला दिसून आले. बजरंग दलावर बंदी घालण्याच्या मागणीसंदर्भात तीव
काँग्रेसच्या या घोषणेनंतरच्या प्रत्येक जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे काँग्रेसला माघार घेणे भाग पडत आहे. बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा करून एकगठ्ठा मुस्लीम मते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ते करताना नेहमीप्रमाणे बहुसंख्य हिंदूंना दुखविण्यात आले आहे.
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, असे आश्वासन भाजपने सोमवारी प्रकाशित केलेल्या निवडणूक जाहिरनाम्यात दिले आहे.
मुंबई : राष्ट्रवादी पक्षाला कर्नाटक विधानसभा निवडणुका 'घड्य़ाळ' या चिन्हावर लढण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. तशी मागणी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे.