KAPP

संभाजीनगर मध्ये संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ सभागृह येथे दिनांक ९ मे २०२५ रोजी संविधान गौरव संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून उद्घघाटन मा ना श्री संजयजी शिरसाट, मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते होणार असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे, समाज कल्याणचे आयुक्त श्री ओम प्रकाश बकोरिया , बार्टीचे महासंचालक श्री

Read More

"भारतीय राज्यघटना आमच्यावर लादली, आम्हाला दुहेरी नागरिकत्व द्या"- काँग्रेस उमेदवाराचे वादग्रस्त वक्तव्य

गोवातील काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय राज्यघटना गोव्यातील जनतेवर जबरदस्तीने लादण्यात आल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी राज्यातील रहिवाशांसाठी दुहेरी नागरिकत्वाची मागणी केली आहे जेणेकरून ते भारताचे तसेच पोर्तुगालचे नागरिक होऊ शकतील. या मागण्या त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याकडे मांडल्या होत्या. यावर राहुल गांधी यांनी फर्नांडिस यांना विचार करण्यास सांगितले होते. भाजपने त्यांच्या वक्तव्याला देशाचा विनाश करणारे म्हटले आहे.

Read More

रमेश पतंगे यांचे कार्य भावी पिढीला मार्गदर्शक : पोपटराव पवार

पुणे : उद्याच्या भविष्यकाळात आपल्या देशासमोर उभ्या राहणार्‍या आव्हानांच्या दृष्टीने नव्या पिढीचे प्रबोधन करण्यासाठी पद्मश्री रमेश पतंगे यांनी बौद्धिक साहित्य निर्माण केले आहे. त्या कार्याचा गौरवच भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून केलेला आहे. त्यांच्या लेखनावर प्रत्येक कार्यकर्त्याने चिंतन केले तर त्यातून देशात फार मोठी चळवळ उभी राहू शकते असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. त्यांचा पुणेकरांच्या वतीने गौरव करण्यासाठी आपण मला निमंत्रण दिले हा मी माझाच गौरव मानतो, असेही त्यांनी नमूद

Read More

भास्कर जाधवांची ज्योत विझवल्याशिवाय राहणार नाहीत !

भास्कर जाधव : 'आ. वैभव नाईकांची तपास संस्थांकडून चौकशी सुरु झाल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी चिपळूणवरून भास्कर जाधव आले होते. देशाच्या पंतप्रधानांवर पातळी सोडून टीका करणारे लोक आता संविधानावावर बोलत आहेत. परंतु त्यांना संविधानावर बोलण्याचा कुठलाही अधिकार राहिलेला नाही. आजच्या 'संविधान समर्थन रॅली'च्या माध्यमातून आम्ही विरोधकांना इशारा देत असून येत्या काळात भास्कर जाधवांची राजकीय ज्योत विझवल्याशिवाय भाजप राहणार नाही,' असा घणाघात भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी भास्कर जाधवांवर केला आहे.

Read More

‘ग्राम ते शहर’ महिला सबलीकरणाचा सुकर पथ

गेल्या सत्तर वर्षांतील महिला सक्षमीकरणाच्या चळवळीचा आढावा घेतल्यास आम्ही खूप प्रगती केली, असे वाटू शकते. गेल्या सात वर्षांत सामाजिक आणि आर्थिक पातळीवर विविध योजना राबवून घटनाकारांना अपेक्षित समानतेचे तत्व प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकारने टाकलेल्या पावलाचा संविधान दिनानिमित्त आढावा घेणे उचित होईल.घटनेने नागरिकांना सहा मूलभूत हक्क दिले आहेत. या मूलभूत हक्कांमध्ये समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपाययोजनेचा हक्क यांचा स

Read More

'संविधानाचे रक्षक' केशवानंद भारती यांचे निधन

का मानले जाते संविधानाचे रक्षक ? वाचा सविस्तर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121