आपला भारत देश संपूर्ण 'जगाची फार्मसी' म्हणून ओळखला जातो. जागतिक महामारीच्या विरोधातल्या एकत्रित आणि निर्धारपूर्वक लढ्यात भारताने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. देशव्यापी ‘कोविड-१९’ लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत साडेदहा लाख लाभार्थ्यांनी लस घेतली.
Read More