Bangladeshis infiltration नुकतेच संसदेत आप्रवासन आणि विदेशी नागरिक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यानिमित्त देशासमोर गंभीर समस्या असलेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशींची घुसखोरी करा, स्थायिक व्हा आणि वस्ती निर्माण करा, या भयावह रणनीतीवर आधारित हा विशेष लेख...
Read More
( pattern like West Bengal Bangladeshi infiltration ) जवळपास ९९ टक्के बांगलादेशी घुसखोर हे पश्चिम बंगालमध्ये कागदपत्रे तयार करून येतात. त्यासाठी दलाल सक्रीय आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, आधारकार्ड देखील अधिकृत तयार करून मिळतात. आधी कुटुंबातील एकजण येतो, मग नातेवाईकांना बोलावू घेतो. त्यामुळे घुसखोरी ही चिंतेची बाब असून, ती रोखण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली जात असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंगळवार, दि. १८ मार्च रोजी विधानसभेत दिली.
Bangladeshi दिल्ली पोलिसांनी भारतात अवैधपणे वावरणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीने अवैधपणे प्रवेश केलेल्या बांगलादेशींना बनावट कागदपत्रे तयार करण्याची मदत केली आहे. बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करण्यात आली होती.
Rohingyas मेघालय आणि त्रिपुरा सीमावर्ती गावांमध्ये सात बांगलादेशी नागरिक आणि चार रोहिंग्यांना अटक करण्यात आली आहे. सीमेपलीकडून परदेशी नागरिकांना भारतात अवैधपणे घुसखोरी करण्यास मदत करणाऱ्या चार भारतीय दलांनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली आहे. ही घटना १६ मार्च २०२५ रोजी घडली आहे.
( Chandrashekhar Bawankule on infiltration of Bangladeshi and Rohingya ) बनावट जन्म प्रमाणपत्र घेऊन महाराष्ट्रात घुसखोरी करणार्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना चाप लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. ‘जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियमा’त बदल करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.
बांगलादेशी घुसखोरी ( Bangladeshi Infiltration ) रोखण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून माध्यमे, नागरिक, सामाजिक संघटना यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, देशातील घुसखोरीच्या या ज्वलंत समस्येवर नेमक्या उपाययोजना कोणत्या? जबाबदार्या कशा निश्चित कराव्या? यांचा उहापोह करणार्या लेखाचा हा पूर्वार्ध...
Rohingya - Bangladeshi infiltrators उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे १८ जुलै २०२४ रोजी हजारो रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या जन्म दाखल्यांची बनावट कागदपत्रे उघडकीस आली आहेत. आता याप्रकरणाची चौकशी करण्यात आली असून एकूण ५२ हजारांहून अधिक बनावट कागदपत्रे उघडकीस आली होती. एकूण ५२ हजारांहून अधिक बनावट जन्मदाखले असल्याची माहिती समोर आली आहे. या फसवणुकीत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळसह भारतातील अनेक राज्यातील नागरिकांच्या प्रमाणपत्रांचा यामध्ये समावेश होत आहे. ही सर्व बनावट कागदपत्रे रद्द करण्यात आली होती, अस
(Rohingya) काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत एका सभेत बोलताना मुंबईतील सर्व बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी मुस्लीमांना आणि रोहिंग्यांना हुसकावून लावण्याची घोषणा केली होती. मात्र हे केवळ मुंबईतच नव्हे तर देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच पुण्यातील जवळच्या देहू रोड परिसरात रोहिंग्यानं स्वत:चे घर बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Rohingyasउत्तर प्रदेशात दहशतवादी विरोधी पथकाने शुक्रवारी २९ नोव्हेंबर २०२४ म्यानमारमधील रोहिंग्या घुसखोर मोहम्मद अब्दुल्लाला वाराणसी येथून अटक करण्यात आली. संबंधित व्यक्तीने भारतात घुसखोरीच केली नसून त्यांनी वाराणसी येथील ज्ञानव्यापीसह चार मशिदींची रेकी केली होती असे सांगण्यात येत आहे. अब्दुल्ला यांनी बनावट कागदपत्रे बनवली होती. ज्यात आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्डाचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.
देशात घुसखोरीचा रक्तबीज माजला आहे. ईशान्येकडील आसाममध्ये तर त्याचा उन्माद अधिकच. या राक्षसाला न्यायशक्तीने दणका देत, घुसखोरांच्या उन्मादाचा नि:पात करण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याला घटनासुसंगत ठरवले आहे. तसेच, सरकारला कायद्याची कठोर अंमलबजावणी करत, न्यायोचित कारवाई करण्याचे आवाहनही केले आहे.
( Section 6A of the Citizenship Act 1955 ) सर्वोच्च न्यायालयाने ‘नागरिकत्व कायदा, १९५५’चा भाग ‘६(अ)’ कायम ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ४:१च्या बहुमताने हा निर्णय दिला आहे. “आसाममधील बांगलादेशातील बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांशी संबंधित नागरिकत्व कायद्याचा भाग ‘६(अ)’ आसाम करारांतर्गत बनवला गेला. त्यामुळे १९७१ सालानंतर बांगलादेशातून आसाममध्ये दाखल झालेल्या सर्वांना बेकायदेशीर स्थलांतरित घोषित केले जाईल,” असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एमएम सुंदरेश
युरोप, अमेरिकेसह जगभरातील देशांना बेकायदेशीर घुसखोरांच्या समस्येने ग्रासले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुणाकडेही ठोस योजना नाही. ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचे ठरवले, तर, युरोपियन युनियनने तुर्कियेला घुसखोर रोखण्यासाठी पैसे दिले. पण, याने काहीही साध्य झाले नाही. आता ब्रिटनने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रवांडा योजना आणली आहे. याच योजनेविषयीचे आकलन...
चीनच्या विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. चीन आणि तैवानमध्ये मागच्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. चीन तैवानला आपला भाग मानतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र राष्ट्र मानतो. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, चीनच्या जे-१०, जे-११ लढाऊ विमानांनी स्ट्रेट ऑफ मेडियन लाइन ओलांडली.
मणिपूरमध्ये म्यानमारमधील ७१८ नागरिकांनी घुसखोरी केली आहे. राज्य सरकारने २४ जुलै २०२३ रोजी आसाम रायफल्सला या घुसखोरांना भारतातून तत्काळ हद्दपार करण्याचे निर्देश दिले आहेत. २२ आणि २३ जुलै रोजी हे लोक बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत घुसले होते. त्यापैकी ३०१ अल्पवयीन मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील या घुसखोरीवर राज्य सरकारने चिंता व्यक्त केली आहे.
लष्कराच्या जवानांनी जम्मू जिल्ह्याच्या पुढे भागात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असल्याचे लष्कर अधिकाऱ्यांनी बुधवारी दि. २४ ऑगस्ट रोजी सांगितले. पल्लनवाला सेक्टरमध्ये मंगळवारी दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री दहशतवाद्यांच्या एका गटाने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. सतर्क सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. जम्मू भागात नियंत्रण रेषेजवळ गेल्या ७२ तासांत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा हा तिसरा अयशस्वी प्रयत्न आहे.
भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये होणारा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला जात होता
सरकार एकीकडे चीनच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घालण्याचा प्रयत्न करीत असताना, त्यामध्ये खोडा कसा घालता येईल, असा प्रयत्न काही विरोधी पक्ष, प्रसिद्धी माध्यमे करीत आहेत. ही माध्यमे भारतात आहेत की चीनमध्ये, अशी शंका त्यांचा जो व्यवहार दिसत आहे त्यावरून वाटते.
चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येणार
सीमावर्ती भागातील मोबाईल कनेक्टिव्हिटी बंद
चीनसोबत तणाव; तिन्ही दलांनी दिल्या तयारीच्या ब्लूप्रिंट
भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करणे, हेच पाकचे धोरण राहिलेले आहे. पाकिस्तान जोपर्यंत हे धोरण सोडत नाही, तोपर्यंत भारतीय सैन्यातर्फे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणे सुरुच राहणार आहे,
पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारतीय सीमेवर घुसखोरी केली आहे. भारताच्या प्रतिहल्ल्यात हे तीनही विमान माघारी पळून गेले. मात्र, यातील एका F-१६ लढाऊ विमानाला पाडण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले
देशभक्ती भारतीयांच्या गुणसूत्रातच नाही. किमान पाच कोटी बांगलादेशी भारतात आहेत.
भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे मिळवून बांगलादेशी घुसखोर भारतात स्थायिक झाले आहेत