हांगझू येथे होणाऱ्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेकरिता भारतीय खेळाडूंचा व्हिसा नाकारण्यात आला असून चीनचा खोडसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चीनने अरुणाचल प्रदेशातील तीन वुशू खेळाडूंना देशात येण्यास बंदी घातली आहे. चीनच्या या निर्णयाला भारताने विरोध केला आहे.
Read More