(Pakistan Cyber Attack) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सायबर सुरक्षेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाकिस्तानी हॅकर्सकडून भारताच्या सायबरस्पेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्यात पाकिस्तानला अपयश आले आहे.
Read More
नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण उत्पादन धोरणाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवून देशांतर्गत उत्पादनामध्ये १ लाख ६ हजार ८०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे २०२१ – २२ च्या तुलनेत त्यामध्ये १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण क्षेत्रातील उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आर्थिक वर्ष २०२२ – २३ मध्ये भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्राने प्रथमच १ लाख ६ हजार ८०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये खासगी क्षेत्राकडील आकडेवा