आज देशातील १७ व्या लोकसभेची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दमदार भाषणाने झाली. या भाषणात सरकारच्या कार्यकाळातील विकासकामांचा आढावा मोदींंनी आपल्या भाषणात मांडला. निराशेच्या गर्तेतून बाहेर काढत अमृतकाळात उज्ज्वल भविष्यासाठी सरकारने केलेल्या बदलांचा वेध संसदेत घेतला गेला. संरक्षण, विकास, समर्पण या त्रिसूत्रीवर आधारीत मोदी सरकारने कामाची पोचपावती देण्यासाठी १७ व्या लोकसभेतील घेतलेले निर्णय व केलेले कायदे पंतप्रधानांनी नमूद केले.
Read More
वर्ल्ड बँकेने बनवलेल्या G 20 अहवालात भारताने गेल्या ६ वर्षात भारताने आर्थिकदृष्ट्या उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख केला असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. वर्ल्ड बँकेचा G 20 अहवाल भारताची वेगवान प्रगती व संशोधन मूल्याचे प्रमाण असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे. यापुढे बोलताना ' ४७ वर्ष लागलेल्या आर्थिक गतीला या ६ वर्षात यश प्रदान करण्यात आले ' असल्याचे मोदी यांनी नमूद केले आहे.