अर्थव्यवस्थेसाठी विकास आवश्यक आहेच परंतु भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे रक्षण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दि. ०१ रोजी सांगितले. विशाखापट्टणमच्या रुशीकोंडा टेकडीवर रिसॉर्ट कॉम्प्लेक्सच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे. ही टेकडी पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पास परवानगी दिली आहे.
Read More
आणीबाणीच्या काळात अनेक कर्त्या पुरुषांना अनेक महिने कारागृहात डांबण्यात आले, त्या घरांची कशी परवड झाली, याचा संतापजनक अनुभव जळगाव येथील रा.स्व.संघ परिवारातील कार्यकर्ते, रेल्वेत सेवेत असलेले प्रभाकर त्र्यंबक कुळकर्णी (पी.टी. कुळकर्णी) यांनी आणि त्यांच्या आप्तजनांंनी घेतला आहे.