INDIA

Pahalgam terror attack LIVE Turkey Supports Pakistan Against India

Pahalgam terror attack LIVE : Turkey Supports Pakistan Against India? Chandrashekhar Nene

Read More

उद्या मुंबईत कधी आणि कुठे होणार मॉक ड्रील? कोणता परिसर होणार ब्लॅकआऊट? जाणून घ्या

(Mock Drill in Mumbai) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. ७ मे रोजी देशभरात अनेक ठिकाणी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. या युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून उद्या देशव्यापी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये हे मॉक ड्रील घेऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर किंवा थेट युद्ध सुरु झाल्यानंतर जर शत्रूने एखादं शहर किंवा गावावर हल्ला केला तर सामान्य जनतेने त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं, काय काळजी घेतली पाहिजे, सरकारी यंत्रणांनी काय करायचं, या सगळ्याचा सर

Read More

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या १

Read More

India-Pakistan Conflict : आयातींनंतर आता पाकिस्तानी जहाजांनाही भारतीय बंदरात 'नो एन्ट्री'! भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका

(Ban On Pakistani Ships) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर कठोर उपाययोजना म्हणून भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देणे, अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द करणे, भारतातील पाकिस्तानी नागरिकांना हद्दपारीचे आदेश देणे, याचबरोबर अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्स आणि एक्स हँडल्सवर बंदी घालण्याची कारवाई सुरू केली. अशात पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आय

Read More

जातीनिहाय जनगणना : शोषणमुक्त, समतायुक्त समाजनिर्मितीसाठीचे अमृतसिंचन

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जेवढी चर्चा सध्या भारत-पाकिस्तान दरम्यानच्या संभाव्य युद्धसंघर्षाची, तेवढेच वादविवाद सध्या जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरुनही राजकीय पक्षांपासून ते अगदी सामाजिक पातळीवरही सुरु दिसते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केंद्र सरकारने जाहीर केलेला जातजनगणनेचा निर्णय त्यांचा विजय वाटत असला तरी, वास्तव हेच की, काँग्रेस सरकारच्या प्रदीर्घ कार्यकाळात जातीय जनगणना देशात पार पडली नाही आणि 2011 साली यासाठीचे जे जातींचे सदोष सर्वेक्षण करण्यात आले, त्याचे आकडेही समोर आले नाही. प

Read More

भारतीय असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची पडताळणी करा! केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

पहलगाम दहशतवादी हल्लानंतर केंद्र सरकारने अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी २७ एप्रिलपर्यंत देश सोडावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे निर्देश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे काही याचिकाकर्त्यांनी दावा केला की, त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड आहेत. यासंदर्भात शुक्रवार, दि.२ मे रोजी न्यायालयाने एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या भारतीय नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले.

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी १४० कोटी जनता आहे! काश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होईल : मुकेश अंबानी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी १४० कोटी जनता आहे! काश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होईल : मुकेश अंबानी

Read More

२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!

२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!

Read More

मुदत संपली! चार दिवसांत ५३७ पाकिस्तानी नागरिकांची घरवापसी, शेकडो भारतीय नागरिकही परतले मायदेशी

(Pahalgam Terror Attack) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकार अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडून जाण्याचे आदेश दिले होते. या मुदतीचा काल शेवटचा दिवस होता. २३ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत ५३७ पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत. यामध्ये नऊ सनदी अधिका-यांचा समावेश आहे. याच चार दिवसांच्या काळात ८५० भारतीय नागरिक पाकिस्ता

Read More

भारताचा पाकिस्तानवर 'डिजिटल स्ट्राइक'! शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी

(India bans Pakistani YouTube channels) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एका पाठोपाठ एक कठोर निर्णय घेत पाकिस्तानला मोठे धक्के दिले आहेत. अशातच आता भारत सरकारकडून १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये काही वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आल्याचे स

Read More

'सिंधू पाणी करारा'ला पहिल्यांदाच स्थगिती, काय आहे हा करार? पाकिस्तानवर या निर्णयाचा काय परिणाम होणार?

(Indus Water Treaty) मंगळवारी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या संरक्षणविषयक बैठकीत १९६० च्या 'सिंधू पाणी करार'स स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा

Read More

मुंबईत येणार पहिली अमृत भारत एक्सप्रेस

मुंबईत येणार पहिली ‘अमृत भारत एक्सप्रेस

Read More

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर २ दहशतवादी ढेर, पाकिस्तानातून भारतात करत होते अवैध घुसखोरी

Jammu and Kashmir मधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर २ दहशतवादी ढेर, पाकिस्तानातून भारतात करत होते अवैध घुसखोरी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121