Pashtuns support for India पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली. अन्य राष्ट्रांनीसुद्धा हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त केला. भारतानेही जल, वायू, व्यापार आणि डिजिटल अशा सर्वच माध्यमातून पाकिस्तानची कोंडी केली. एवढेच नाही तर पाकिस्तानच्या अंतर्गतही पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक, बलुची, पश्तुनी, सिंधी अशा तेथील पंजाब सोडल्यास प्रत्येक प्रांतातील समुदायांनी पाकिस्तानविरोधात दंड थोपटले आहे.
Read More
Some Muslim women were seen they are so fond of Pakistan, then why do they live in India The Indian government needs to take action against these पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवू नये, म्हणून भारतातच भारतीयांशी भांडण-वाद करणार्या काही मुस्लीम महिला दिसल्या. कोण आहेत या? यांना पाकिस्तानचा इतका पुळका आहे, तर त्या भारतात का राहतात? या महिलांवर भारत सरकारने तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. पदरातले निखारे नव्हे, तर देशाला पोखरणार्या मानवीरूपातील वाळवी आहेत या बायका! असे हे लोक!
वक्फ सुधारणा कायदा, २०२५ ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून सुनावणी होणार नाही असे सोमवार,दि. ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
Pahalgam terror attack LIVE : Turkey Supports Pakistan Against India? Chandrashekhar Nene
(Mock Drill in Mumbai) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. ७ मे रोजी देशभरात अनेक ठिकाणी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. या युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून उद्या देशव्यापी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये हे मॉक ड्रील घेऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर किंवा थेट युद्ध सुरु झाल्यानंतर जर शत्रूने एखादं शहर किंवा गावावर हल्ला केला तर सामान्य जनतेने त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं, काय काळजी घेतली पाहिजे, सरकारी यंत्रणांनी काय करायचं, या सगळ्याचा सर
Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या १
Foreign investment in India has increased significantly in recent times and there are clear indications its will increase coming period भारतात होणार्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये अलीकडच्या काळात भरघोस वाढ झाली असून, येणार्या काळात तिचा ओघ आणखी वाढेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. चीनला पर्याय म्हणून भारताकडे संपूर्ण जग आशेने पाहत असून, जगाचे उत्पादन केंद्र होण्याकडे भारत म्हणूनच निश्चितपणे वाटचाल करत आहे.
“२०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मध्यस्थी एक प्रमुख साधन असेल आणि मध्यस्थी केवळ न्यायदानाला गती देत नाही तर न्यायालयांवरील भार सुध्दा कमी करते., असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. शनिवार, दि. ३ मे रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भारतीय मध्यस्थता संघटनेच्या शुभारंभ आणि ‘पहिली राष्ट्रीय मध्यस्थता परिषद २०२५’च्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताकडे युद्धाशिवाय पर्याय नाही, असे मानणारा देशात बहुसंख्यांचा एक गट. दुसरीकडे युद्ध हे कोणत्याही समस्येवरचे समाधान असू शकत नाही, या विचारांसह ‘हे युद्धाचे नव्हे बुद्धाचे युग’ या उक्तीवर विश्वास ठेवणारा दुसरा वर्ग. आज बहुसंख्यांचा आवाज सर्वत्र कानी पडतोय. युद्ध का हवे, याची त्यांनी दिलेली कारणेही योग्यच. पण, मग ‘युद्ध नको’ असे मानणार्या दुसर्या बाजूचे तत्वज्ञान नेमके काय? त्याचे केलेले हे तात्विक चिंतन...
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जनमानस प्रक्षुब्ध आहे. त्यामुळे पाकिस्तानला अद्दल घडवण्याच्या मागणीने जोर धरलेला दिसतो. पाकिस्तान सध्या चहु बाजूंनी विविध संकटांनी वेढला आहे. याचा फायदा घेत, पाकिस्तानला अद्दल घडवता येऊ शकते. त्यासाठी असलेले मार्ग आणि उपाययोजना यांचा घेतलेला आढावा...
जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर भारतीय ऊर्जा क्षेत्राचा आढावा घेऊन, अणुविद्युतनिर्मिती आपली वाढती ऊर्जाक्षुधा भागविण्यास कशी सक्षम ठरू शकते, तसेच या कामात अत्याधुनिक लघु रचनासुलभ अणुभट्टी आणि भारत लघु अणुभट्टी कशी महत्त्वाची ठरू शकते, याचा घेतलेला आढावा.
(India banned imports from Pakistan) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातींवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
(The era of revival of Indian culture has begun Nita Ambani) “इतर देशांसाठी संस्कृती हा केवळ संवर्धनाचा विषय असतो, परंतु भारतीयांसाठी संस्कृती हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा काळ सुरू झाला आहे,” असे प्रतिपादन ‘रिलायन्स फाऊंडेशन’च्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी केले.
(Ban On Pakistani Ships) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर कठोर उपाययोजना म्हणून भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देणे, अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द करणे, भारतातील पाकिस्तानी नागरिकांना हद्दपारीचे आदेश देणे, याचबरोबर अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्स आणि एक्स हँडल्सवर बंदी घालण्याची कारवाई सुरू केली. अशात पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आय
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जेवढी चर्चा सध्या भारत-पाकिस्तान दरम्यानच्या संभाव्य युद्धसंघर्षाची, तेवढेच वादविवाद सध्या जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरुनही राजकीय पक्षांपासून ते अगदी सामाजिक पातळीवरही सुरु दिसते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केंद्र सरकारने जाहीर केलेला जातजनगणनेचा निर्णय त्यांचा विजय वाटत असला तरी, वास्तव हेच की, काँग्रेस सरकारच्या प्रदीर्घ कार्यकाळात जातीय जनगणना देशात पार पडली नाही आणि 2011 साली यासाठीचे जे जातींचे सदोष सर्वेक्षण करण्यात आले, त्याचे आकडेही समोर आले नाही. प
(India VS Pakistan) 'भारताच्या कोणत्याही लष्करी कारवाईला त्वरित जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल', पाकिस्तान लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी म्हटले आहे. मुनीर यांनी गुरुवारी १ मे रोजी झेलममधील टिल्ला फायरिंग रेंजमध्ये सुरु असलेल्या प्रशिक्षण सरावाला भेट दिली.
"सायबर ग्रुप एचओएएक्स 1337" आणि "नॅशनल सायबर क्रू" सारख्या पाकिस्तान-पुरस्कृत हॅकर गटांनी गुरुवारी भारतातील काही संकेतस्थळे हॅक करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. सायबर सुरक्षा यंत्रणांनी हे हॅकिंग प्रयत्न त्वरित ओळखले आणि निष्क्रिय केले आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्लानंतर केंद्र सरकारने अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी २७ एप्रिलपर्यंत देश सोडावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे निर्देश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे काही याचिकाकर्त्यांनी दावा केला की, त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड आहेत. यासंदर्भात शुक्रवार, दि.२ मे रोजी न्यायालयाने एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या भारतीय नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले.
गेल्या काही कालावधीत भारताची औद्योगिक विकासाची वेगवान घोडदौड सुरू आहे. देशांतर्गतच नव्हे, तर जागतिक पातळीवर भारताच्या विकास आणि विकासयात्रेची सकारात्मक नोंद घेतली जात आहे. जागतिक पातळीवर तंत्रज्ञानासह उद्योग-विकासाचे सहा मोठे करार होणे, याचीच पुष्टी करतात. असे असले तरी भारताच्या औद्योगिक विकासाला व या विकासयात्रेला गती देण्यासाठी मूलभूत स्वरूपातील बदल आणि बदलांची साथ तातडीने व वेळेत देणे ही काळाची गरज ठरते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी १४० कोटी जनता आहे! काश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होईल : मुकेश अंबानी
(Create in India Challenge - CreatoSphere at WAVES 2025) मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आज म्हणजेच गुरुवार दि. १ मे पासून सुरू झालेल्या चार दिवसीय जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (WAVES 2025) अंतर्गत प्रमुख उपक्रम म्हणून सुरु करण्यात आलेल्या 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज'च्या (सीआयसी) पहिल्या पर्वाची अंतिम फेरी होणार आहे. 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज'साठी जवळपास एक लाख सहभागींच्या नोंदणी प्राप्त झाल्या आहेत. या चॅलेंजसाठी साठहून अधिक देशांमधून प्रवेशिका आल्या आहेत. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या ७५० स्पर्धक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी सेनादलांना कारवाईचे स्वातंत्र्य दिले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीदेखील पंतप्रधानांची भेट घेतल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे
(Pakistan Cyber Attack) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सायबर सुरक्षेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाकिस्तानी हॅकर्सकडून भारताच्या सायबरस्पेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्यात पाकिस्तानला अपयश आले आहे.
डिजिटल सेवेचा वापर करणे, हा सध्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने याबाबत २० निर्देश जारी केले. या ऐतिहासिक निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने डिजिटल सेवाचा लाभ घेणे व त्याचा वापर करणे हा मूलभूत अधिकार असल्याचे म्हटले आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडितांनी डोळे गमावले असतील, ज्यांना दृष्टीदोष किंवा अंधत्वासारख्या समस्या असतील, अशा ग्राहकांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया सुलभ करणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केवायसी म्हणजेच Know Your Customer ज्यात ग्र
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक नेतृत्व आणि सैन्यदलांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरली आहे.
(Caste census in India) गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीला केंद्रातील मोदी सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. बुधवार दि. ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषद त्यांनी ही घोषणा केली.
Rafale-M aircraft deal with France is a testament to India's growing dominance काल फ्रान्सबरोबर झालेला ‘राफेल-एम’ विमानांसाठीचा करार, हा भारताचे वाढते वर्चस्व अधोरेखित करणाराच म्हणावा लागेल. भारत-पाक दरम्यान केव्हाही संघर्षाला तोंड फुटेल, अशी परिस्थिती असताना, भारताने हा करार प्रत्यक्षात आणत, आधीच बिथरलेल्या पाकला पुरते हादरवले. त्यामुळे एकीकडे युद्ध लढण्यासाठी चीनकडे मदतीची भीक मागणारा पाकिस्तान आणि दुसरीकडे संघर्षकाळात युद्धसज्जतेची डरकाळी फोडणारा भारत, अशी ही सर्वस्वी सुखावणारी तफावत...
भारत आणि फ्रान्सने सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी २६ राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी ६३ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक येथील संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयात हा करार करण्यात आल्याचे भारतीय नौदलाने सांगितले. सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने या महिन्याच्या सुरुवातीला या कराराला मंजुरी दिली होती.
message is when Pakistan targets ordinary Indian citizens, the Pakistani people will also have to suffer the consequences पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हिशोब चुकता करण्याच्या दिशेने पाऊले उचलली आहेत. आजवर कधीही हात न लावलेल्या ‘सिंधू जल करारा’ला भारताने तत्काळ रद्द करत संदेश दिला. पाकिस्तानने सामान्य भारतीय नागरिकांना लक्ष्य केल्यावर, पाकिस्तानी जनतेलाही त्याचे कर्मफळ भोगावेच लागेल, हाच तो संदेश!
२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!
वक्फ कायद्याविरोधात नव्याने याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी याबद्दल झालेल्या सुनावणीत वक्फ सुधारणा कायद्याविरुद्धात कॉपी-पेस्ट याचिका नको, अशा शब्दांत कानउघडणी केली आहे. वक्फ सुधारणा कायदा २०२५ ला आव्हान देणारी कोणतीही नवीन रीट याचिका दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
पाकिस्तानस्थित सायबर गुन्हेगारांना पुन्हा एकदा भारतीय सायबर सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्यात अपयश आले आहे. भारतीय सायबर सुरक्षा यंत्रणांनी पाकचा नापाक इरादा धुळीस मिळवला आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही (एलओसी) पाकच्या गोळीबारास भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करताना शिक्षणाच्या जागतिक मानकांचा विचार करण्यात आला आहे. त्याद्वारे तरुणांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या कौशल्यांनी सक्षम करून भारताला जागतिक नवोन्मेष केंद्र म्हणून स्थापित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी केले आहे.
(Pahalgam Terror Attack) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकार अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडून जाण्याचे आदेश दिले होते. या मुदतीचा काल शेवटचा दिवस होता. २३ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत ५३७ पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत. यामध्ये नऊ सनदी अधिका-यांचा समावेश आहे. याच चार दिवसांच्या काळात ८५० भारतीय नागरिक पाकिस्ता
(India bans Pakistani YouTube channels) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एका पाठोपाठ एक कठोर निर्णय घेत पाकिस्तानला मोठे धक्के दिले आहेत. अशातच आता भारत सरकारकडून १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये काही वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आल्याचे स
(IMEC SUMMIT 2025) "एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था हे लक्ष्य ठेवून महाराष्ट्र प्रगती करत आहे. भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी (आयमॅक) महाराष्ट्र पूर्णपणे सुसज्ज आहे. शिवाय पायाभूत सुविधांची कामे ही प्रामुख्याने प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आयमॅक केवळ महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर यात सहभागी सर्वच राष्ट्रांसाठी गेमचेंजर ठरेल", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत सुरू असलेल्या दोन दिवसीय 'आयमॅक समीट २०२५'च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
ज्यांचे पाकिस्तानवर प्रेम आहे, त्यांनी पाकिस्तानात निघून जावे. हिंदू नावे वापरून कुणी पाकिस्तानी भारतात राहिला, तर त्याच्या तंगड्या तोडून पाकिस्तानात पाठवू. पाकिस्तानप्रेमींना भारतात रहाण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र आणि देशात पाकिस्तानप्रेमींसाठी एक इंचही जागा नाही, अशी चेतावणी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिली.
भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा कायम राखला असून, जागतिक अनिश्चितता कायम असतानाही, भारतात विदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिला आहे. त्याचवेळी, देशातील गरिबांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे, केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचेच हे यश आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि १७ जण जखमी झाले. या हृदयद्रावक आणि क्रूर हल्ल्यानंतर संपूर्ण देशात शोकाची लाट पसरली आहे. अनेक नामवंत कलाकारांनी या 'भ्याड' कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. आता सुपरस्टार रजनीकांत यांनीही या घटनेविषयी संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Rewadi culture in politics देशात निवडणुका आल्या की, त्याबरोबर येतात त्या निवडणूक काळातील लोकप्रिय घोषणा आणि आश्वासने. यामधूनच देशात ‘रेवडी संस्कृती’ फोफावत गेली. याचे गंभीर परिणाम नजीकच्या भविष्यात देशाला भोगावे लागणार आहेत. आज अनेक मतदार या रेवड्या पाहूनच मतदान करताना दिसून येतात, जे देशाच्या लोकशाहीला सुद्धा घातक असेच. त्यानिमित्ताने देशाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर हानी पोहोचविणार्या रेवडी वाटप संस्कृतीच्या दुष्परिणामांचा घेतलेला हा आढावा...
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ६० वर्षांपूर्वी मांडलेला ‘लोकमत परिष्कारा’चा विचार आजही प्रासंगिक आहे. किंबहुना हा समाजोत्थानाचा मार्ग आहे. या मार्गावर धोरणात्मक मार्गक्रमण केल्यास येत्या काळात भारत गतिमान प्रगती साधेल,” असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केला. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल २०२५ रोजी दरम्यान आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’त ते बोलत होते.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलकरार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होईल, ज्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात येईल आणि आर्थिक अस्थिरता वाढणार आहे. भारताने सिंधू पाणीकरार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल पाक आर्थिकदृष्ट्या अत्यंत गंभीर ठरेल. पाक अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. पाकिस्तानचे कृषी क्षेत्र सिंचनासाठी सिंधू नदी आणि तिच्या पश्चिम उपनद्यांवर (झेलम आणि चिनाब) मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, जे करारानुसार पाकिस्तानला देण
possibility of a trade war between China and the US certain that India will benefit डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांची झळ अगदी प्रत्येक देशाला बसू लागली. त्यांच्या आयात शुल्काचा परिणाम अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर दिसून आला. भारतावरील आयात शुल्काला सध्या स्थगिती दिली असली, तरीही चीन विरुद्ध अमेरिका व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता आहे. मात्र, यात आता भारताचा फायदा होणार, हे निश्चित....
भारतीय राष्ट्रदर्शन विकसित होण्यासाठी किमान १५ ते २० हजार वर्षे लागली. त्यामुळे आपल्या संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. पाश्चात्य देशांच्या ’नेशन’ या संकल्पनेशी भारताच्या ’राष्ट्र’ या संकल्पनेची तुलनाच होऊ शकत नाही. कारण, आपल्याकडे बहुराष्ट्रवाद नाही. आपल्या संस्कृतीत एकतेचा संदेश आहे. आपण भूमीला ’माता’ मानतो. त्यामुळे ’नेशन’ आणि ’राष्ट्र’ या भिन्न संकल्पना आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी केले. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल रोजीदरम्यान आयोजित
(Indus Water Treaty) मंगळवारी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या संरक्षणविषयक बैठकीत १९६० च्या 'सिंधू पाणी करार'स स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा
पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून पुढील तीन दिवसात भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.
जागतिक बाजारात वाढीला लागलेल्या अस्थिरतेमुळे सोन्याच्या दराने उसळी घेतली असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत चालली आहे. अमेरिकेने अतिरिक्त शुल्क आकारण्यास ९० दिवसांचा ब्रेक लावल्याने देशांतर्गत बाजारात बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ९८ हजार, ३८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी सोन्याचे दर १ लाख, १ हजार, ३८० झाल्याचे बघायला मिळाले. सोन्याच्या दराचा हा नवीन उच्चांक असून या पुढील काळात सर्वच उच्चांक मोडले जाणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.
दहशतवाद्यांना धुळीस मिळवण्याची वेळ आता आली आहे. भारत प्रत्येक दहशतवाद्याला शोधून काढेल आणि धडा शिकवेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बिहारमधील मधुबनीमधून दिली आहे. राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबईत येणार पहिली ‘अमृत भारत एक्सप्रेस
Jammu and Kashmir मधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर २ दहशतवादी ढेर, पाकिस्तानातून भारतात करत होते अवैध घुसखोरी