लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान राज्यातील 13 मतदारसंघांत सोमवार, दि. 20 मे रोजी पार पडेल. तत्पूर्वी सोशल मीडिया आणि काही माध्यमांमधून मोदी सरकारविरोधी वातावरणनिर्मितीसाठी अफवांचे पेव फुटले आहे. तेव्हा, सुज्ञ मतदारांनी या अफवांना, खोट्या प्रपोगंडाला आणि नॅरेटिव्हला कदापि बळी न पडता, कोणत्याही परिस्थितीत मतदानाकडे पाठ फिरवू नये. मतदानातूनच राष्ट्राला सर्वोपरी बळकट करणारे सरकार आपण निवडून देणार आहोत, याचे कायम भान ठेवावे.
Read More
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारकासंदर्भात अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. ३४९ कोटींच्या आधीचा निधीमिळून ७४१ कोटींचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मोबाईल ठेवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तकाचा वापर!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात साजरा केला १०० वा वाढदिवस
भाजपचे अभिजीत सामंत यांची मागणी