BJP MP Nishikant Dubey झारखंड राज्यातील गोड्डाचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सर्वोच्च न्यायालयाला काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सांगितले की, देशात सुरू असणाऱ्या दंगलीला सर्वोच्च न्यायालयच जबाबदार आहे. अशातच भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी या विधानाव्यतिरिक्त, नेत्यांना न्यायव्यवस्थेविरुद्ध विधाने करण्यापासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
Read More
( Congress MP on Wakf Act ) ‘एमआयएम’चे नेते असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी एका सभेतून “केवळ 15 मिनिटे द्या, आम्ही काय करतो पाहा,” असे देशविघातक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता ‘सुधारित वक्फ कायदा’ देशभर लागू झाल्यानंतर त्याविरोधात जिहाद्दी मानसिकेतून आंदोलने करण्यात येत आहेत.
( official history of the Maratha Empire should be published MP Udayanraje Bhosale demands to minister amit shah ) “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास केंद्र सरकारने प्रकाशित करावा,” अशी मागणी भाजप खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडे गुरुवार, दि. २७ मार्च रोजी केली आहे.
समाजवादी पक्ष आणि त्या पक्षाचे नेते वाटेल ते आरोप करून समाजात संभ्रम कसा निर्माण होईल, असा कायमच प्रयत्न करीत असतात. असाच एक बिनबुडाचा दावा समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार रामजीलाल सुमन यांनी नुकताच केला. मेवाडचे महाराणा संग्रामसिंह म्हणजेच राणा संग हे ‘देशद्रोही’ असल्याचा दावा या महाशयांनी केला आहे. गेल्या दि. २२ मार्च रोजी राज्यसभेत बोलताना खासदार सुमन यांनी हा दावा केला. “राणा संग यांनी इब्राहिम लोदी याचा पराभव करण्यासाठी बाबरास भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते,” असा दावा या समाजवादी पक्षाच्या खासद
( on work of the new Thane railway station MP Mhaske draws the attention of the Railway Minister ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडले जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल घडले आहेत. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा द्यावा, कल्याण-पुणे लोकल करावी, दिवा-वसई लोकल स
भारतीय लोकशाहीत विरोधी पक्षनेत्यांची भूमिका ही मूलभूत आणि महत्त्वाची असते. देशात अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस अशा अनेकांनी, विरोधी पक्षाचे नेटके व प्रभावी नेतृत्व करताना सरकारला जनतेप्रति उत्तरदायी ठेवले. मात्र, आजच्या काळात विरोधी पक्षाचे तथाकथित नेते राहुल गांधी यांच्या वागण्यातही जबाबदारी दिसत नाही, हेच दुर्दैव! राहुल गांधींच्या नुकत्याच झालेल्या व्हिएतनाम दौर्यावर भाजप खासदार आणि माजी कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी टीका केली.
बसपाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरुन आपल्या पुतण्याला, आकाश आनंदला पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नुकतेच पदमुक्त केले. राजकारणाला घराणेशाही जशी नवीन नाही, तसेच राजकीय पक्षांनाही गृहकलहाचा तर पिढीजात शाप!त्याचीच प्रचिती मायावतींच्या या टोकाच्या निर्णयातून जगजाहीर झाली.
(Bajrang Sonwane Press Beed ) बीडमध्ये दिवंगत संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मस्साजोगमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला भेट देत ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबियांशी संवाद साधला. त्यावेळी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख यांची हत्या होत असताना लाईव्ह पाहिली जात होती, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच आरोपींच्या मोबाईल फोन्सची सिडिआर चौकशी व्हावी अशी देखी
विश्वप्रवक्ते आणि उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी, आपल्या नावे नवीन पराक्रम केला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मंजूर केलेल्या विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा पराक्रम संजय राऊत आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी करण्याचे काम केले. माजी मंत्री आणि दिंडोरीच्या तत्कालीन खासदार भारती पवार यांनी निवडून आल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली. प्रसंगी कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी नागरिकांसमोरच अधिकार्यांना जाब विचारला. त्यामुळे भारती पवारांच्या कामावर जनता समाधानी होती. अनेक वर्षांपासून रें
जगातील गरीब देशांना दारिद्-यनिर्मूलनासाठी आणि तेथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी आर्थिक मदत देणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या ‘युएसएड’ या संस्थेचे कामकाज अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठप्प केले. मानवतावादी कार्य करणार्या या संस्थेकडून गेल्या काही वर्षांत संशयास्पद कार्यासाठी अमेरिकी निधी वापरला जात असल्याचा आरोप होत होता. जागतिक डाव्या इकोसिस्टिमच्या घातक अजेंड्याचा फटका फक्त भारतालाच नव्हे, तर अमेरिकेतील उजव्या संघटनांनाही बसत होता. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी या संस्थेच्या भारतातील अजेंड्याचा का
illegal construction उत्तरप्रदेशातील बरेलीमध्ये एका गावात अवैध ठिकाणी बांधकाम करण्यात आले आहे. बरेली खासदाराने या प्रकरणाची तक्रार केल्यावर प्रशासनाने चौकशी करत नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आता बरेलीच्या खासदारांनी लक्ष घालत अवैध बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.
(MP Ravindra Waikar) शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्या गाडीचा किरकोळ अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातावेळी खासदार रविंद्र वायकर हे गाडीतच असल्याचे समजते आहे.
Devendra Fadnavis खासदार सांस्कृतिक महोत्सवाने नागपूर, विदर्भाला देशभरातील विचारवंत, कलावंतांना ऐकायला, पाहायला, अनुभवायची संधी दिली. महोत्सवाची ही पर्वणी अशीच लाभत राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Hindus बांगलादेशातील अवामी लीगच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचा तीव्र निषेध केला आहे. चितगाव येथे झालेल्या वकीलाच्या हत्येचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या गुन्हेगारांना पकडून तातडीने शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. अशातच आता ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूंवरील अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवला आहे.
Hindu Satsang सण - समारंभ आणि धार्मिक कार्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेसने आता सत्संगालाही विरोध करण्याचा विडा उचलला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरतर्फे धारावी येथे आयोजित श्री. श्री. रवीशंकर यांची गुरुपूजा काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या मुजोर पतीने बंद पाडली. तसेच दादागिरी करीत प्रचंड गोंधळ घातला.
(Chandrakant handore) काँग्रेसचे राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाने 'हिट अॅण्ड रन' केल्याचे समोर आले आहे. चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयानजीक एका दुचाकीला धडक देत त्याने पलायन केले. त्याच्या कारची धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स नागपूरच्या सदस्यपदी खासदार डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एम्स सदस्य निवडणुकीचा निकाल लागला असून जुलै 2024 रोजी संसद सभागृहात मंजूर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यसभेचे पाच सदस्य निवडून आले आहेत. त्यात नांदेड जिल्ह्यातीलराज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे यांची सदस्यपदी निवड झाली आहे.
ठाणे,रायगड जिल्ह्यासह मुंबईत वास्तव्याला असलेल्या आगरी कोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून त्यामध्ये अर्थसंकल्पीय चर्चेवर बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी ही मागणी केली आहे.
मान्सूनपूर्व पाऊसाने दिल्ली-एनसीआरला चांगलेच झोडपले आहे. गुरुवार-शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने दिल्लीतील अनेक ठिकाणी लोकांना समस्याचा सामना करावा लागला. दिल्लीतील काही ठिकाणी पावसाचे पाणी साचले, त्यामुळे अनेक भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, शुक्रवार, दि. २८ जून २०२४ सकाळी ५.३० वाजता दिल्लीच्या आयजीआय विमानतळाच्या टर्मिनल-१ वर एक मोठा अपघात झाला, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि सहा लोक जखमी झाले.
"देशात 'नमो नारी शक्ती' अभियान सुरू झाले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अदितीने चौथे महिला धोरण राज्यातील महिलाशक्तीसाठी जाहीर केले आहे. या सरकारने मातृशक्तीचा सन्मान केला आहे. या मातृशक्तीच्या माध्यमातूनच पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आणून नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करायचे आहे", असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी सोमवार, दि. २३ एप्रिल रोजी महिला मेळाव्यात केले.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाला मोठी परंपरा आहे. बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू ते डॉ. निलेश राणे यांनी आपापल्या कार्यकाळात या मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या कार्यकालातील आठ वर्षे मोदींच्या नेतृत्वातील सत्तेत असूनही स्थानिक खासदार विनायक राऊत हे विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले.
मलाबार गोल्ड अँड डायमंड्स या आभूषण विक्रेता समूहाने आणि डेलॉइटच्या लक्झरी उत्पादनांच्या जागतिक मानांकनांत १९व्या क्रमांकावर असलेला ब्रँडने, सरलेल्या आर्थिक वर्षात ५१,२१८ कोटी रुपयांच्या वार्षिक किरकोळ जागतिक उलाढालीसह एक मैलाचा दगड गाठल्याची बुधवारी घोषणा केली.
सुप्रसिद्ध अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा Govinda Shivsena यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपुर्वीच गोविंदा यांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हापासुनच गोविंदा यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु होती. गोविंदा यांच्या पक्षप्रवेशाने त्या चर्चांना पुर्णविराम लागला आहे.
वाघनखांच्या सतत्येबाबत खंडीभर पुरावे असताना, आणखी काय हवे? असा सवाल ज्येष्ठ अभिनेते आणि ऐतिहासिक व्याख्यानकार डॉ. राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. मुंबई भाजपच्यावतीने स्वा. सावरकर सभागृहात गुरुवारी ’वाघनखांच्या निमित्ताने’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानानंतर त्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची विशेष उपस्थिती होती. खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्र
ज्यात भाजपकडून आझादी का अमृत महोत्सवानिमित्त तरुणाईसाठी अनेक स्पर्धा जाहीर केल्या आहेत. त्यामाध्यमातून राज्यातील तरुणाईला हक्काचा मंच मिळणार असून त्यांच्या विचारांचा सन्मानदेखील केला जाणार आहे. दरम्यान, 'डेव्हलोपमेंट फाऊंडेशन फॉर महाराष्ट्र' द्वारे आयोजित या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भाजप नेत्यांकडून आवाहन करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे आपल्या पक्ष संघटनेत व्यस्त आहेत. यासाठी ठाकरे महाराष्ट्र दौरा करत आहेत. यावेळी ठाकरेंनी पक्ष फोडलीत, घर फोडलीत असा वारंवार आपल्या भाषणात उल्लेख केला. मात्र, स्वत: सत्तेत असातना ठाकरेंनी आरजे मलिष्का, अभिनेत्री कंगना रणौत, खासदार नवनीत राणा, केतकी चितळे या महिलांची घरं फोडली. त्यामुळे या सर्वाचा ठाकरेंना विसर पडला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबई : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, विधी व न्याय व
नवीन वर्षात शाहरुखचा ‘पठाण’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यास विरोध होत असतानाच भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांनीही ‘पठाण’कडे पाठ फिरवण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही जर खरे हिंदू असाल तर शाहरुखचा पठाण पाहू नका आणि तो जास्त कुणाला पाहू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.त्यांनी हिंदूंना चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. किंबहुना एकापाठोपाठ एक लोकप्रतिनिधीही पठाण चित्रपटाला विरोध करण्यासाठी पुढे येत आहेत. या लोकप्रतिनिधींमध्ये भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एक निवेदन दिले आहे.
शिवसेना माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सोपवलेला आहे. अडचणींच्या काळात पक्ष नेतृत्व आपल्या पाठीशी उभे राहिले नाही वा आपली विचारपूस देखील केली गेली नाही अशी खंत अडसुळांनी पत्रातून व्यक्त केली.
शनिवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीचा सर्वात मोठा घोटाळा येत्या आठवड्यात जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता त्यांनाच घरचा आहेर मिळाल्याचे उघड झाले आहे. "साहेबांना (बाळासाहेब ठाकरेंना) संरक्षण देताना राणेंनी जीवाची पर्वा केली नव्हती.", असे म्हणत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानिमित्त दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आला. शिवाजी पार्क मैदानात लतादीदींचे स्मारक उभारावे यासंदर्भात भाजप आमदार राम कदमयांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्राकडे बोट दाखवत या विषयाचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लखनऊमध्ये शनिवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका व एकूण निर्णयाबाबत माहिती दिली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीकडून गुरूवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे. मुंबई सत्र विशेष पीएमएलए कोर्टाने हे निर्देश दिले आहेत. एचडीआयएलमधल्या १ हजार ३४ कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी त्यांना ९ फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सोयरीक रायगड जिल्ह्यात मात्र जुळत नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा नगर पंचायत निवडणूकीच्या निमित्ताने आला आहे. माणगाव नगर पंचायतीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला असून त्याची गंभीर दखल खासदार सुनील तटकरे यांनी घेतली.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असून तिन्ही पक्षांच्या एकाही नेत्याने यूपी निवडणुकीत एकत्र लढण्याचे बोलले नाही. शिवसेनेकडूनही याबाबतीत गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. 'कोणत्याही पक्षाशी युती न करता आम्ही निवडणूक लढवणार', अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली.
ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला, वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला राजकीय नेतृत्व वैश्विक ते स्थानिक - आव्हाने व संधी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आभासी पद्धतीने बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.
कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने आता महाराष्ट्र पडसाद उमटू लागले आहेत
...आणि ‘पीसमेकर’ तोफ मागच्या बाजूने फुटली. जहाजाच्या डेकवर अतितप्त लोखंडाचा वर्षाव झाला. धूर विरल्यावर असं लक्षात आलं की, गृहमंत्री एबल अप्शर, आरमारमंत्री टॉमस गिलमर आणि खासदार डेव्हिड गार्डिनरसह एकूण आठ जण जागीच ठार झालेत; तर ३०-३५ जण गंभीर जखमी झालेत. म्हणजे राष्ट्राध्यक्ष जर वेळेवर वर आला असता, तर तो साहजिकच गृहमंत्री आणि आरमारमंत्री यांच्यामध्ये उभा राहिला असता. आत्तापर्यंतचा निष्कर्ष असा होता की, राष्ट्राध्यक्ष खालच्या डेकवर गप्पा मारत थांबला, म्हणून बचावला. पण आता नव्या संशोधनानुसार तो जिन्यावर सामुदा
उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी पुनर्वसन आणि मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचा दिशेने एक मोठ्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. शहरात अनेक वर्षांपासून लाखो लोक हे झोपडपट्टीत राहत असून त्या झोपडपट्टी वासियांचा आवाज आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत नक्की पोहोचविणार आहोत, असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटले आहे.
खासदार निधी पुन्हा सुरू करणे, बिरसा मुंडा जयंती जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करणे, भारतीय कापूस आयोगास निधी, पॅकेजिंग क्षेत्रासाठी ज्यूटचा वापर आणि २० टक्के इथेनॉल ब्लेंडिंग २०२५ पर्यंत साध्य करणे असे पाच निर्णय घेण्यात आले.
खा.मनोज कोटक यांचा मलिकांवर घणाघात
खा. गोपाळ शेट्टींसह प्रशासकीय अधिकारी बैठकीस हजर
या दिवाळीत भारतीय समान घेऊन त्याला प्रसारित करूया' असे आवाहन ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून आज १६ जूनपासून मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग नोंदविल्यामुळे कोल्हापूर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनाला येणाऱ्या प्रत्येक समन्वयकाची नोंद कोल्हापूर पोलिसांनी ठेवली आहे. कोरोना संकटाचे सर्व नियम पाळून आंदोलन व्हावे, असे आवाहन देखील कोल्हापूर पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.
खासदार संभाजी छत्रपतींची रायगडावरून घोषणा
मराठा आरक्षणावरून रविवारी संभीजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र सरकारला अल्टीमेटम दिला आहे
खासदार संभाजीराजे यांचे मराठा समाजाला आवाहन
खासदार संभाजी राजेंचे मराठा समाजाला आवाहन
खासदार छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्र्यांना पत्र
कंगना वादात मुंबा देवीचं नाव घेतल्याने संजय राऊतांना नेटीझन्सनी सुनावले