Harsh Sanghvi

महाराष्ट्रातील मधमाशापालकांना मिळणार खादी ग्रामोद्योगाचा 'मधुमित्र' पुरस्कार

राज्यातील मधमाशा पालकांना यंदा राज्यस्तरीय मधुमित्र पुरस्कार मिळणार आहे. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यातील मधमाशा पालनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी सभापती रवींद्र साठे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळ मधमाशापालनाच्या विविध योजना राबवित आहे. राज्यात मधमाशापालनाला खूप मोठा वाव आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मधमाशापालनाकडे वळावे तसेच या बाबत लोकांच्यात जनजागृती व्हावी आणि मधमाशापालनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी यावर्षी पासून मधुमित्र या पुरस्कारांची घोषणा केली आ

Read More

सावरकरांच्या योगदानावर आक्षेप घेतल्यावर स्वातंत्र्याचा अपमान होत नाही का ?

ज्येष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे यांचा सवाल ; अक्षय जोग लिखित पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121