सिक्कीममध्ये बुधवारी अचानक ढगफुटी झाल्याने तिस्ता नदीला पूर आला. या घटनेत आतापर्यंत २१ लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक बेपत्ता आहेत. या पुरात भारतीय लष्कराचे २३ जवानही बेपत्ता झाले होते. अद्याप त्यांचा शोध सुरुच आहे.
Read More
सिक्कीममध्ये बुधवारी अचानक ढगफुटी झाल्याने तिस्ता नदीला पूर आला. या घटनेत आतापर्यंत १४ लोकांचा मृत्यू झाला असून १०२ लोक बेपत्ता आहेत. यात २३ लष्कराच्या सैनिकांचाही समावेश आहे. सिक्कीममधील विवध भागांतील आठ पुल उध्वस्त झाले आहेत.