जगातील प्रत्येक देश स्वतःची लष्करी ताकद वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो. त्यामागे जागतिक वा प्रादेशिक वर्चस्व राखणे, देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे आणि शत्रुदेशाच्या मनात जरब बसविणे, अशी अनेक कारणे असतात. तसेच शक्तिसंपन्नतेतूनच शांततेचा मार्ग जातो, असेही म्हणतात.
Read More