ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या कृपा प्रसादाने श्री कालिपीठ संस्थान नैमिषारण्यतर्फे गीतरामायण आणि श्रीराम कथा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. कालिपीठाधीश प. पू. गोपाळ शास्त्री, नैमिषारण्य यांच्या उपस्थितीत १ जुलै ते १० जुलै या कालावधीत अयोध्या काशी, नैमिषारण्य, प्रयागराजसह अयोध्या येथील जानकी महल येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र वाल्मिकी म्हणून गौरवण्यात आलेले प्रतिभावंत कवी ग. दि.माडगूळकर (गदिमा) विरचित गीतरामायण संगीतबद्ध करून ते आपल्या अमृतवाणीने, भावपूर्ण स्वर्गीय स्वरात गीतगायन करून बाबूजीं
Read More
जन्माला येणाऱ्याचा मृत्यू हा निश्चित, तसाच मरण पावणाऱ्याचा पुन्हा जन्म निश्चित आहे. चाकाच्या धावेप्रमाणे जन्म-मृत्यूचे, सुख-दु:खाचे, हानी-लाभाचे चक्र खाली-वर होत असते. मग जर काय ही गोष्ट अटळच असेल, तर आम्ही मृत्यूला का म्हणून भ्यावे?