भारताने चीनचा वाढता धोका पाहता त्याला घेरण्यासाठी सातत्याने आश्वासक पावलेही उचलली. जागतिक स्तरावर चीनच्या वर्चस्ववादी, धटिंगणशाही भूमिकेला वैतागलेल्या देशांशी भारताने मैत्रीसंबंध दृढ करण्यासाठी पुढाकार घेतला.
Read More
लष्करातील अनेक मित्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा लेख लिहिलेला आहे. युद्धकालीन माहितीच्या धुराळ्यात खूपशी अवास्तव माहिती उडत राहते. माहिती नसलेले आणि स्वयंघोषित संरक्षणतज्ज्ञ, काही राजकीय नेते असत्य वक्तव्ये प्रसृत करतात. अनेक तथाकथित तज्ज्ञांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात किंवा सेवाकाळात कधी उंच पर्वतीय प्रदेश बघितलेलाही नसतो. मात्र, प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा पैसे कमवण्याकरिता त्यांना दूरदर्शन वाहिन्यांवर यायचेच असते. भारतीय व चिनी सैनिकांत पूर्व लडाखमधे १५ व १६ जून रोजी झालेल्या लढाईबाबतही असेच
लडाखच्या गलवान खोरे आणि पँगाँग सरोवर परिसरात सीमावाद निर्माण करणार्या चीनला जपानने चांगलाच धडा शिकवल्याचे नुकतेच समोर आले. जपानच्या हवाई हद्दीत घुसलेल्या चीनच्या बॉम्बवर्षावक विमानाला जपानी हवाई सेनेच्या लढाऊ विमानांनी दूरवर पिटाळून लावले आहे.
जगात कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोक मेली आहेत. मात्र, चीनच्या भावना शून्य आहेत. उलट जिनपिंग म्हणतात, विनाशकारी कालखंड येऊन गेल्यानंतर नवीन परिवर्तन होत असते. असा हा चीन आणि अशा चीनशी आपल्याला संघर्ष करायचा आहे. तो करताना चीनपेक्षा अधिक ‘डिसेप्शनसिव्ह’ बनावे लागेल. भावनाशून्य देशाशी, तसाच व्यवहार करावा लागेल.
शहीद कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांच्या वीरमातेची प्रतिक्रिया!
या चकमकीनंतर चार भारतीय जवानांची प्रकृती अद्यापही गंभीर
चीनच्या हरकतींवर अमेरिकेची प्रतिक्रिया ... प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) भारत आणि चीनी सैन्यातील तणावाच्या स्थितीवर अमेरिका बारकाईने लक्ष ठेवून
गॅल्वान खोऱ्यात चीनच्या हल्ल्याने १९६२च्या हल्ल्यातील आठवणी ताज्या