About Prof. Gajanan Dharane, who resolved to work for the thoughts and words of Jagatjyoti Mahatma Basaveshwara throughout his life जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या विचार-वचनांसाठी आयुष्यभर कार्य करण्याचा संकल्प करणारे प्रा. गजानन धरणे यांच्याविषयी...
Read More
( Rahul Pandey appointed as Chief Commissioner of State Information Commission and Nagpur Tarun Bharat Editor-in-Chief Gajanan Nimdev appointed as Information Commissioner ) राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह विभागीय माहिती आयुक्तपदी दै. ‘नागपूर तरुण भारत’चे मुख्य संपादक गजानन निमदेव, रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर यांची निवड करण्यात आली आहे.
आज योगायोगाने संतश्रेष्ठ शेगावचे श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन आहे, तर परवा राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामींचा स्मरणदिन ‘रामदास नवमी’ आहे. तेव्हा ‘समर्थांच्या पाऊलखुणा’ या लेखमालेतील मनाच्या श्लोकांवरील विवेचन तात्पुरते बाजूला ठेवून, या संतश्रेष्ठींना मानवंदना देण्याचा विचार केला. समर्थ रामदासस्वामी आणि शेगावचे गजानन महाराज ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे स्वयंभू, स्वतंत्र आणि असामान्य अशी आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या कुशीत जन्म घेऊन अथवा प्रकट होऊन, आपल्या भूमीला धन्य केले. त्याकाळी त्यांच्या संपर्कात आलेला प्
Meghna Kirtikar passes away शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानान कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना गजानान कीर्तीकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रविवार ५ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता मेघना गजानन कीर्तीकर यांची प्राणज्योत मालवली. वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आमिर खान याची प्रमुख भूमिका असणारा गजनी चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी कमावत एक नवा इतिहास रचला होता. आता 'गजनी'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण लवकरच 'गजनी' चित्रपटाचा सीक्वेल 'गजनी २' येणार असून चित्रिकरण सुरु झाले आहे. विशेष म्हणजे 'गजनी २'मध्ये साऊथमधील सुपरस्टार आमिरसोबत काम करणार आहे.
बेलापूर विधानसभा मतदारसंघात मनसेने गजानन काळे यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात भाजपच्या मंदा म्हात्रे आणि शरद पवार गटाचे संदीप नाईक रिंगणात आहेत. त्यामुळे बेलापूरमध्ये यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आपण मागील लेखांमध्ये शरीराचे स्वास्थ्य म्हणजे काय, त्याविषयी जाणून घेतले. शरीरात चालणार्या प्रमुख चार संस्था म्हणजे श्वसन, रक्ताभिसरण, पचन व मलनिस्सारण. या चारही संस्था व्यवस्थित चालल्या पाहिजेत. त्याची जबाबदारी प्रकृतीसोबत आपली स्वतःचीसुद्धा आहे. त्यासाठी आसने ही योगासने म्हणून करायची आहेत. मग नेमका काय फरक आहे आसने आणि योगासनांत? तो फरक म्हणजे आसने करताना मन आणि शरीर हे एकत्र ठेवल्याने आसने ही ‘योगासने’ होतात, जे शरीर आणि मन दोन्हींवरही उत्तम परिणाम करतात. आसने करताना प्रत्येक आसनाचे जे फायदे आहेत, ते मल
(Gurukrupa Heart Foundation) गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनतर्फे, विश्वस्त डॉ. गजानन रत्नपारखी अणि डॉ. स्मृती रत्नपारखी यांच्याकडून रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी दहेजे ( ता. विक्रमगड, जि. पालघर ) ह्या गावामध्ये जिल्हापरिषद शाळेच्या प्रांगणात ३०० आदिवासी गरीब गरजू लोकांना ब्लँकेट अणि चादरचे वाटप करण्यात आले .ह्या भागामध्ये खूप थंडी पडते, त्यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सध्या गणेशोत्सव सुरु झाला असून दीड दिवसांच्या गणरायांना साश्रुनयनांनी भक्तांनी निरोपदेखील दिला. ऋषिपंचमीच्या दिवशी दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन होते. तसेच, शेगावीच्या गजानन महाराजांचा समाधी दिनही साजरा होतो. याठिकाणी चालणार्या मिरवणुकीच्या सोहळ्यात लेझीमचा उपयोग होतो. लेझीम क्रीडाप्रकाराचा हा आढावा...
देशभरात आजही असे असंख्य हात आहेत, जे ‘स्व’ऐवजी ‘समाजा’चा साकल्याने विचार करतात. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या विचाराने ते समाजासाठी समर्पित भावनेने कार्यरत आहेत. या पठडीतील एक व्यक्ती म्हणज वय उणेपुरे 40 वर्षे असलेले शरद गजानन शिरसाठ. आपल्या स्व-कमाईतला काही हिस्सा समाजातल्या दुर्लक्षित घटकांसाठी ते खर्च करतात.
अहमदनगर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आणि शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता निलेश लंकेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला त्या व्यक्तीची पार्श्वभूमी माहित नसून कळत नकळत ही भेट झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
शिक्षण, समाज आणि साहित्यामधील समरसता यावर लक्ष केंद्रित करून जीवन जगणारे डॉ. गजानन होडे. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तिकरांचा पूर्वनियोजित कट होता, असा गंभीर आरोप भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कीर्तिकरांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला. परंतू, कीर्तिकरांचा उद्देशच संशयित होता, असेही ते म्हणाले. ते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
वर्हाडातल्या खामगाव तालुक्यातील शेगाव हे एक गाव. आता शेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. गाव लहान, पण त्याचे भाग्य महान! म्हणून या गावात श्रीगजानन महाराज प्रगट झाले. शेगाव वैदर्भीय आणि आता अखिल जगातील भक्तांचे हक्काचे श्रद्धा आणि विश्रांती स्थान. मंगलकार्य असो किंवा प्रसंगी कुठलीही आनंदाची बातमी असो, शेगावच्या गजानन महाराजांना कधी जाऊन सांगतो, इतकी महाराजांच्या दर्शनाची आतुरता प्रत्येकाच्या देहबोलीत कायमच जाणवते. शनिवार-रविवार आणि लागून सुट्ट्या आल्या की, सहज गाडी वळते, ती थेट शेगावलाच! प्रसंगी संकल्प, अनुष्ठान
देशाच्या सुरक्षित विकासासाठी, सागरी अर्थकारणासाठी गेली तीन दशके वैचारिक आणि प्रत्यक्ष समन्वय कार्य करणारे कॅप्टन गजानन करंजीकर. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...
राज्य सरकारने छत्रपती शिवरायांची वाघनखे इंग्लंडच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांनी अजब दावा केला आहे. यापोस्टमध्ये आव्हाडांनी इतिहासकार गजानन मेहंदळेंचा दाखला दिला आहे.
पर्यावरणाची आवड जोपासून त्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणार्या नॅचरलिस्ट आणि वन्यजीव छायाचित्रकार गजानन शेट्ये यांचा हा प्रवास...
कळवा पूर्वेतील रिक्षा थांब्यांवर नशेच्या पदार्थांचे सेवन करणाऱ्या रिक्षा चालकांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याबाबतचे वृत्त 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर कळवा पोलिसांनी तातडीने छापेमारी करून गर्दुल्या रिक्षाचालकांसह तीन जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली.
अवघ्या काहीच दिवसांवर गणेशोत्सव आला असून, मुंबईतील बाजारपेठांमध्ये छोट्या-मोठ्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. बघताक्षणी ग्राहकांच्या डोळ्यांत बाप्पाचे रूप साठवण्यासाठी अनेक मूर्तिकार रात्रंदिवस मेहनत करत आहेत, त्याच अनेक मूर्तिकारांपैकी जयश्री गजाकोश या 'एक. प्रथमेश इको फ्रेंडली’ या संस्थेच्या त्या प्रमुख आहेत. संस्थेच्या माध्यमातून त्या पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्ट कृतीतून जोपासत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून त्या पर्यावरणपूरक कागदी लगदा आणि शाडू मातीच्या मूर्ती घडवून त्या देशात तसेच परदेशांत
दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे प्रारंभीपासूनच कलाकारांना, त्यांच्या कलाकृतींना व्यासपीठ देणारे एक हक्काचे माध्यम. आमच्या या प्रयत्नांत जेजेच्या प्रा. गजानन शेपाळ यांचे भरीव योगदान. ‘कोविड’पूर्वी विविध कलाप्रदर्शनांचा आढावा घेणारे ‘कलादालन’ हे त्यांचे सदर अगदी अखंडपणे सुरु होते. ‘कोविड’ काळात कलाप्रदर्शनांमध्येही खंड पडला. पण, कलेच्या प्रचार-प्रसाराचे व्रत थांबता कामा नये, म्हणून प्रा. शेपाळ यांनी विविध कलाकार, त्यांच्या कलाशैलीविषयी स्तंभलेखनाची कल्पना मांडली आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’नेही या कल्पनेला मूर्त स्वरुप
सुनील गजानन काळे हे छत्रपती संभाजीनगरच्या ठिकाणी नोकरी करणारे गृहस्थ आणि हौशी चित्रकार. त्यांच्या चित्रांना देशविदेशात मागणी असते. एक हौशी दृश्यकलाकार नोकरी सांभाळून इतके मोठे कलाकार्य करतो, ही एक कौतुकाची बाब आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सोनरी मटळ, दीपावली फेस्टिव्हल, कलाग्राम येथील समूह कलाप्रदर्शन अशा अनेक ठिकाणी त्यांच्या कलाकृतीद्वारे ते सहभाग घेत असतात. त्यांच्या कलाशैलीचा आढावा घेणारा हा लेख...
‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना औरंग्याची भलावण केली. ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते शरद पवार. खरं तर अशा संस्था हाताशी धरून आपले ‘नरेटिव्ह’ सेट करण्यात पवारांचा तसा हातखंडाच. मात्र, आता खरा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे हजारो मार्ग उपलब्ध झाल्याने नेमाडेंसारख्या प्रवृत्ती तोंडघशीच पडतात!
औरंगजेबाच्या दोन राण्या काशी विश्वनाथाच्या दर्शनास गेल्या आणि परत आल्याच नाहीत, असा पुरोगामी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतील इतिहास लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रमात शनिवारी मांडला. मात्र, नेमाडेंच्या या इतिहासाचे खरे इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांनी वेळोवेळी पुराव्यानिशी खंडन केले आहे.
समृद्धी महामार्गावर उभ्या वाहनातून डिझेल चोरीचे प्रकरण चर्चेत येत आहेत. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या ट्रक, कंटेनरसारख्या गाड्यांच्या डिझेल टँकमधून पाईप आणि मोटरच्या सहाय्याने डिझेल चोरी केली जात होती. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला होता. या टोळीतील एकाला बेड्या घालण्यात वाशिम पोलिसांना यश आले आहे. अनिल पवार, गजानन पवार, योगेश दाजी ह्या आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
कर्नाटकातील मंगळुरूमध्ये एका दुकानदाराने किरकोळ कारणावरून एका कर्मचाऱ्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दुकान मालक तौसीफ हुसेन याने स्वतःचाच कर्मचारी गजयान उर्फ जग्गू याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले. गजयान हा गेल्या ४ वर्षांपासून त्याच्या दुकानात काम करत होता. ही घटना दि. ८ जुलै रोजी मूलिहितलू परिसरात घडली. नंतर दुकानदार तौसीफ हुसेन यांने हा अपघात विद्युत शॉकमुळे झाला असे सांगण्यास सुरुवात केली, जेणेकरून कोणाला त्याच्यावर संशय येऊ नये.
उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली दहा कामं दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा. असे म्हणत मनसे नेते गजानन काळे यांनी टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. याच टीकेचा समाचार गजानन काळे यांनी घेतला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी. यासह २७ गावातील नागरिकांना दहा पट मालमत्ता कर आकारला जात आहे. कोणत्याही सोयी सुविधा दिल्या जात नसताना हा कर भरणे नागरीकांना अशक्य आहे. त्यामुळे तो रद्द करण्यात यावा. २७ गावे महापालिकेतून वगळल्यास कराचा हा प्रश्न संपुष्टात येईल या मागणीसाठी सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी सुभाष मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या विविध स्तरातील समस्यांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. अनेक पथदर्शक प्रकल्प त्यांच्या अथक, अविरत परिश्रमातून उभे राहिले आहेत. अशांपैकी काही स्वयंसेवकांच्या कार्याची दखल शासकीय पातळीवर देखील घेण्यात आली व त्यांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील अशा पद्म पुरस्कार प्राप्त पाच ज्येष्ठ संघ स्वयंसेवकांचा गौरव सोहळा डोंबिवलीतील अभ्युदय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
वाचन, मनन, लेखन आणि रेखांकनासह रंगलेपन या बाबतीतील चित्रकार सुभाष गोंधळे यांची प्रगती, रहस्यमय, अद्भुत आणि मंत्रमुग्ध करणार्या सखोल आशयगर्भ कलाकृती करणार्या एका दृश्यकलाकाराची ओळख देणारी ठरली. त्यांनी त्यांच्या नावामध्ये संक्षिप्त टोपणनाव शोधले आहे. ‘सुगो’ या नावानेही त्यांची आपलेपणा निर्माण करणारी ओळख आहे. याच नामाभिधानाने त्यांच्या चित्रमालिका प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रशृंखलेत अनोख्या संकल्पनांसह कला आणि वैज्ञानिक स्वभाव व्यक्त होताना दिसतो.
शिवसेना संसदीय नेतेपदावरून खासदार संजय राऊत यांना हटविण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून गजानन किर्तीकर हे शिवसेनेचे संसदीय नेतेपदी निवड झाल्याचे कळविले आहे. एकनाथ शिंदे आपल्या पत्रात म्हणतात, "शिवसेना पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी झाली होती. ज्यात खासदार गजानन किर्तीकर यांना एकमताने संसदीय नेतेपदी निवडण्यात आले आहे.", एकनाथ शिंदेंनी हे पत्र केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडेही सुपूर्द केले आहे. गजानन किर्तीकर
आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीने जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सर्वच जाणतोच. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, महाराजांच्या कथा केवळ मराठीतच प्रसिद्ध आहेत, असे नाही, तर अन्य भारतीय भाषा, तसेच इंग्रजी, पोर्तुगीज, जर्मन या आंतरराष्ट्रीय भाषांमध्येही त्या उपलब्ध आहेत. तेव्हा, आज अशाच इतर भाषांमधील शिवरायांवरील साहित्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया....
शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी संजय राऊत यांच्याऐवजी गजानन किर्तीकर यांची निवड व्हावी, असे पत्र संसदीय कार्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
यंदाच्या वर्षी भारताकडे ‘जी२०’ चे अध्यक्षपद आहे, त्याअंतर्गत देशभरात विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. याचाच भाग म्हणून ‘सिव्हील २०’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘सिव्हील २०’ अर्थात ‘सी२०’ अंतर्गत ‘लाईफ फॉर एनव्हार्नमेंट’ अर्थात ‘पर्यावरणासाठी जीवनशैली’ या शाश्वत विकासाच्या खास भारतीय पैलूस जगासमोर मांडले जात आहे.
समस्त दैवज्ञांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.गजानन रत्नपारखी संस्थपित " गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन" च्या सौजन्याने व अभादैसपच्या संयुक्त विद्यमाने दि.५ डिसेंबर २०२२ रोजी आश्रम शाळा ,तळवली, मुरबाड येथे संपन्न झाला.सुमारे ६०० कुटुंबांनी याचा लाभ घेतला.
मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांचे रस्ते अपघातात निधन झाले, त्यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या मेटे यांच्या आईबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अत्यंत घाणेरड्या भाषेत टिपण्णी केली गेल्याची धकाकदायक घटना समोर आली आहे
रालोआ प्रणित राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार दौपदी मुर्मंना पाठींबा देण्याच्या निर्णयासाठी घेण्यात आल्याची माहिती खासदार गजानन किर्तीकर यांनी दिली.
‘माझे माहेर पंढरी’चा गजर करत वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या तिरी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी मोठ्या भक्तिभावाने दाखल होतो. ज्या क्षणाची वारकर्यांना आतुरता, उत्कटता दाटून आलेली असते, त्या विठूरायाच्या दर्शनाने त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. वारीचा उरलासुरला थकवा, क्षीण सगळा क्षणार्धात वाहून जातो. तेव्हा, अशा या वारीचा हा नेत्रदीपक सोहळा, संत अभंगांतून साकारलेले विठ्ठल दैवत आणि वारकर्यांचे हे आध्यात्मिक प्रकटीकरण अशा विविधांगी पैलूंचे दर्शन घडविणारे हे विशेष लेख....
: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांकडून शिवसेनेला ट्रॉल करण्यात येत आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव गजानन काळे यांचं एक ट्विट चर्चेत आहे. या ट्विटमध्ये "शेवटी आपण दोघेच राहणार तर नाही ना" असा टोला लगावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे या दोघांचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोत आदित्य ठाकरे हे जमिनीकडे एकटक बघत आहेत तर उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या डोक्याला हात लावला आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस वाढली आहे.
अडीच वर्षांत जे जमले नाही ते आता करणार अशी आश्वासनाची गाजरे दाखवून मतदारांना भुलवून त्यांच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे हा पोरखेळ थांबवा आणि जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या" असा घणाघात भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे
शिवसैनिकांनो वेळीच सावध व्हा आणि संजय राऊतांची लाचार हुजरेगिरी आवरा असा खोचक इशारा मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिला आहे
अकरबुद्दीन ओवेसी हे औरंगाबादमधील औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाल्यावरून सध्या राज्यात सर्वत्र हा विषय चांगलाच तापला आहे. तसेच मस्जिदीवरील भोंग्यांवर राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे मनसेकडून राज्यसरकारवार अनेकदा टीकाही करण्यात येत आहे. अशातच आता "२००० मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये औरंगजेबाचे थडगे जमीन दोस्त झालं पाहिजे. पुन्हा बांधता कामा नये असं म्हणाले होते. हे ठाकरे सरकार बाळासाहेबांचं तरी ऐकणार आहे का ?" असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी राज्य सरकारपुढे उपस्थित क
सध्या राज्यात भोंगा प्रकरण चांगलेच तापले आहे. अशातच आता "बाळासाहेबांनी जी वचने दिली होती ती उद्याच्या सभेत जाहीर करावी", असे आव्हान मनसेचे नेते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
"राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेच्यावेळी अटी - शर्ती घातल्या होत्या मग आता मुख्यमंत्र्यांच्या टोमणा सभेला काही अटी- शर्ती आहेत का ?" असा सवाल मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला आहे
"सभा शिवसेनेची आणि गर्दी मनसेच्या सभेची!", असे म्हणत मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केल्याचे समोर आले आहे.
"महाराष्ट्र सरकारने नोटीसा पाठवून जे शक्य झाले नाही ते, मनसेच्या हनुमान चालीसा आंदोलनाने शक्य करून दाखविले आहे. मनसेने मशिदींवरच्या भोंग्यांमुळे होणाऱ्या त्रासावर मशिदींसमोर तितक्याच जोरात हनुमान चालीसा लावण्याचे आंदोलन केले होते त्याचे यश आत्ता दिसत आहे.
नलिनीबाई गजानन पुरंदरे हायस्कूल, मुलुंडच्या निवृत्त मुख्याध्यापिका सुमती बर्डे बाई यांचे आत्मचरित्र ‘मागे वळून पाहताना’ म्हणजे तरुण पिढीसाठी दिपस्तंभ आहे. आत्मकथनाबरोबरच त्यात मानवी जीवनाचे सुक्ष्म निरीक्षण आहे.
शिवसेना खासदारांच्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीतील धुसमुस चव्हाट्यावर
समाजकार्याचा परीस वयाच्या ७१व्या वर्षीही समाजासाठी आणि देशासाठी काम करण्याची इच्छा असलेले आणि समाजहिताचे कार्य करणारे मुंबईचे सुदर्शन गजम. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...