संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या निसर्गरम्य येऊरचा समावेश ठाणे मनपात झाल्याने या भागात गेल्या काही वर्षांत शेकडो बांधकामे उभी राहिली आहेत. मनपा प्रशासन आणि वनविभागाकडूनही या भागात नव्याने बंगले बांधण्यासाठी परवानग्या आणि ना हरकत दाखले दिले गेल्याने येऊरचे पर्यावरण धोक्यात आले आहे. शिवाय, संवेदनशील क्षेत्रात वाढणारा मानवी हस्तक्षेप या भागातील वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण करत आहे. तेव्हा, येऊरच्या र्हासाला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक करीत आहेत.
Read More
शिवसेनेच्या रण’रागिणी’च्या पतीची डान्सबारमधील अय्याशी सोशल मीडियात ‘व्हायरल’झाल्यानंतर ठाण्यातील बार संस्कृती चव्हाट्यावर आली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे मनपाने उपवन परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ‘सूर संगीत’ नामक लेडीज बारवर कारवाई करून बार सील केला आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री जी. परमेश्वर यांची भेट घेतली