सध्या लग्नसराईचा मौसम सुरु झालेला दिसतो. अनेक कुटुंबे त्यांच्या आयुष्यभराची स्वकष्टाची कमाई या लग्नसोहळ्यासाठी खर्ची घालतात. पण, दुर्दैवाने कोणत्याही कारणास्तव या लग्नसोहळ्यावर विघ्नाचे सावट आले तर, यासाठी केलेला संपूर्ण खर्च मातीमोलही ठरु शकतो. म्हणूनच आता विवाहविम्याची संकल्पना हळूहळू प्रचलित होताना दिसते. त्यानिमित्ताने नेमकी ही संकल्पना आणि या प्रकारच्या विमा पॉलिसीतील तरतुदी यांचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
‘इव्हेंट मॅनेजमेंट’ म्हणजेच कार्यक्रमाचे संयोजन यात रूची असलेले अमरेंद्र पटवर्धन यांनी विविध अडचणींवर मात करीत यशोशिखर गाठले. त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया.
देवेंद्र फडणवीस म्हणतात की, “ ‘सेन्सेबल’ माणसाबद्दल बोलावं. पण तरीही संजय राऊतांची भाकिते बघितली की, वाटते माणसाला भाकड आणि खोटा आशावाद तरी किती असावा? त्यांचे म्हणणे ”आदित्य ठाकरेंच्या यात्रेत लोक रडली आणि त्यांच्या अश्रूमध्ये सध्याचे महाराष्ट्राचे सरकार म्हणे वाहून जाणार आहे
उत्तम निवेदक, सूत्रसंचालक असा प्रवास करता करता, अवघ्या पंचविशीच्या आत तो एका ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपनीचा संचालक बनला. ‘तो’ चिमुरडा म्हणजेच ‘फन फिएस्टा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी’चा संचालक सुशील मोहन अत्रे.
‘द एज्युकेशन अहेड’ पुरस्कार प्रदान