मनसेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, राज ठाकरेंनी मार्गदर्शन कमी आणि कुंभमेळ्याची टिंगलटवाळीच जास्त केली. “बाळा नांदगावकरांनी महाकुंभातून गंगेचे पाणी कमंडलूमधून आणले, तेव्हा मी हड ते पाणी कोण पिणार म्हणून नाकारले,” असे ठाकरे म्हणाले. “तिथे स्नान करताना अनेक जण अंग खाजवतात,” असेही राज म्हणाले. थोडक्यात, गंगेचे पाणी अशुद्ध असून ते पाणी कोण पिणार, असा त्यांचा आक्षेप होता. ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व अनुसंधान संस्थान’च्या शास्त्रज्ञांनी गंगेवर संशोधनही केले आहे ते जरी वाचले असते, तरी राज यांना
Read More
Holi पाकिस्तानातील कराचीतील दाऊद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने कॅम्पसमध्ये हिंदूंचा होळी सण साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशीही करण्यात आली आहे. या घटनेमुळे व्यापक वाद निर्माण झाला आहे. विद्यापीठाच्या आवारामध्ये घोषणाबाजी करण्यात आली होती. अनेक हिंदू विद्यार्थ्यांविरुद्ध एफआरआय गुन्हा दाखल करण्यात आला.
सेमीकंडक्टर या आधुनिक तंत्रज्ञानासाठी भारत एकेकाळी, बाहेरील देशांवर अवलंबून होता. मात्र, या क्षेत्रातसुद्धा भारताने आत्मनिर्भर होण्यासाठी कंबर कसली आहे. सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी लागणारी सर्व संसाधने, भारताकडे व्यापक स्वरूपात आहेत. त्यामुळेच सेमीकंडक्टर निर्मितीचे जागतिक केंद्र होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे...
आरोग्यदूत, कवयित्री आणि अभियांत्रिकी क्षेत्रात सेवा देणार्या एका नामांकित कंपनीच्या संस्थापक कामेश्वरी कुलकर्णी ( Kameshwari Kulkarni ) यांच्या कर्तृत्वाचा आलेख...
गति शक्ती विद्यापीठ (GSV) उच्च शिक्षण क्षेत्रात, विशेषतः वाहतूक, लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी एक गेमचेंजर म्हणून उदयास आले आहे. याकडे लक्ष वेधताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले “गति शक्ती विद्यापीठ भारत आणि जगातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून उदयास येणार आहे. संपूर्ण वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून हे विद्यापीठ उदयास आले आहे. रेल्वे, विमान वाहतूक, सागरी अभियांत्रिकी, महामार्ग, जहाजबांधणी,
ठाणे : “भारताशिवाय महाराष्ट्र नाही आणि महाराष्ट्राशिवाय भारत नाही. असे असताना आज काही शक्ती महाराष्ट्र फोडायला निघाले आहेत. अशावेळी महाराष्ट्र भारताच्या विकासाचे इंजिन बनण्यासाठी आवर्जून मतदान करा,” असे आवाहन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी ( Avinash Dharmadhikari ) यांनी केले.
इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन पारंपरिक नोकरीची वाट न धरता, संगीतासाठीच आपले अवघे जीवन समर्पित करणार्या संगीतकार समीर सप्तीसकर यांच्याविषयी...
सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. पुस्तके, नाटक, अभिवाचन अशा विविध माध्यमांतून सावरकरांचे विचार बहुश्रुत झाले. पण, आधुनिक पिढीपर्यंत पारंपरिक पद्धतीने सावरकरांचे जाज्वल्य विचार मांडण्याऐवजी, त्यांना आवडेल त्याच प्रकारात ते सादर करण्याचा प्रयत्न करणार्या सावरकरप्रेमी कलाकार प्रांजल अक्कलकोटकर यांचे हे अनुभवचित्रण...
विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील ११ पॅकेजमधील कामांसाठी सात अभियांत्रिकी कंपन्यांनी आर्थिक बोली जिंकली आहे. मुंबई रस्ते विकास महामंडळातर्फे मंगळवार दि.२२ मे रोजी सात स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांना सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले आहे
'ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया(BECIL)' अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक व पात्र उमेदवारांना विविध पदांकरिता अर्ज करता येणार आहे. 'ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया'च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या भरतीसंदर्भात शैक्षणिक पात्रता, पद, वेतनमान व वयोमर्यादाबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत मुंबई विद्यापीठाला पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी रुपये २० कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. देशातील उच्च शिक्षण संस्थांचे बळकटीकरण करून पायाभूत सुविंधाचा विकास आणि नवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी पी-एम उषा अंतर्गत देशातील विविध उच्च शिक्षण संस्थांना निधी मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या उपक्रमाचे डिजिटल लाँचिंग केले जाणार असून, मुंबई विद्यापीठा
'एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड(एआयईएसएल) अंतर्गत भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीद्वारे एआयईएसएल अंतर्गत विविध पदांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. या विविध पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 'एआयईएसएल'मधील एकूण १०० रिक्त जागांसंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात.
योग्य वेळी भाकरी न फिरविल्यास, जशी ती करपते, तसेच योग्य वेळी राजकारणात नव्या पिढीस सक्रिय न केल्यास, पक्षाची ‘काँग्रेस’ होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे राजकारणात नव्या पिढीस कसे सक्रिय करायचे, हे भारतात भाजप वगळता अन्य एकाही पक्षास सहजपणे जमत नाही, असे म्हणावे लागेल.
'ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड' अंतर्गत विविध पदांकरिता नवी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. 'बीईसीआयएल'कडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार विविध पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अ४ज मागविण्यात येत आहेत. ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडने (BECIL) येथे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.
संगीत, गायन, लेखन आणि पक्षी निरीक्षण अशा चहू अंगांनी कालवेध घेणारे अरविंद परांजपे यांचा संक्षिप्त परिचय करुन देणारा हा लेख...
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील पहिल्या महिला अभियंता म्हणून रोहिणी लोकरे यांनी आपल्या कामातून समाजात एक विशेष स्थान मिळविले आहे. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी...
९०च्या दशकात ‘डीएड’ करायचे व शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करायची, अशा काळात त्यांनी वेगळी वाट निवडत, कलाक्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली. जाणून घेऊया वर्षा पवार यांच्याविषयी...
गाझियाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालय ABSE मध्ये जय श्री रामचा नारा लावल्याबद्दल एका विद्यार्थ्याला स्टेजवरून हटवण्यात आले होते. त्यानंतर आता ABSE महाविद्यालयाची वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. वेबसाईटवर मोठ्या अक्षरात जय श्री राम लिहिले आहे. तसेच घोषणाबाजीला विरोध करणाऱ्या प्राध्यापिका ममता गौतम यांचा फोटो एडिट करत त्यात त्यांचे नाक शूर्पणखेसारखे कापण्यात आले आहे. ही घटना वादाच्या एका दिवसानंतर म्हणजेच दि.२१ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी ABES कॉलेजचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये स्टेजवर उभ्या असलेल्या एका विद्यार्थ्याने जय श्री रामचा नारा लावला तेव्हा ममता गौतम नावाच्या महिला प्राध्यापिकेने त्याच्याशी गैरवर्तन तर केले आणि स्टेजवरून खाली उतरवले. याप्रकरणी हिंदू संघटनांच्या विरोधानंतर आता आरोपी महिला प्राध्यापकाने तिच्या बचावासाठी एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओमध्ये त्या स्वत:ला सनातनी असल्याचे सांगून जय श्री रामचा नाराही देताना दिसल्या. महाविद्यालय व्यवस्थापनाने प्राध्याप
गाझियाबादच्या एबीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थांने 'जय श्री राम' असा नारा दिल्यामुळे त्या विद्यार्थ्याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर एक विद्यार्थी उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर खालून काही विद्यार्थी 'जय श्री राम' म्हणतात, त्यानंतर मंचावर उपस्थित असलेले विद्यार्थीही 'जय श्री राम' म्हणत त्यांना प्रतिसाद देतो.
'भारत डायनामिक्स लिमिटेड'अंतर्गत अॅप्रेंटिसशीपसाठी संधी उपलब्ध करण्यात आली आहे. भारत डायनामिक्सने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. या भरतीच्या माध्यमातून अॅप्रेंटिसशीप पदाच्या एकूण ११९ जागा भरल्या जाणार आहेत.
'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड' अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांसाठी पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीद्वारे प्रोबेशनरी इंजिनियर्स पदाच्या एकूण २३२ जागा भरल्या जाणार आहेत.
व्यसनाच्या चक्रव्यूहातून स्वत: बाहेर पडून हजारो तरुणांना ‘स्माईल’ या संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रकाशमार्ग दाखवणार्या हर्षल पंडितचा हा प्रेरणादायी जीवनप्रवास...
इरकॉन (आयआरसीओएन) इंटरनॅशनल लिमिटेड ही भारतीय रेल्वेची एक अभियांत्रिकी व स्थापत्य कंपनी आहे. या कंपनीत विविध पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. 'इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड'अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
"ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड" अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
मालदीवमध्ये नुकतीच राष्ट्रपतीपदाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यात पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहम्मद मुइज्जू यांनी विद्यमान राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला. याआधी २०१८ मध्ये अब्दुल्ला यामीन यांचा पराभव करून इब्राहिम सोलिह राष्ट्रपती बनले होते.
गेट GATE (Graduate Aptitude Test for Engineering) २०२४ करिता नोंदणीप्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या नोंदणीप्रक्रियेसाठीची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे गेटसाठी जर एखाद्या उमेदवारास अर्ज करावयाचा असल्यास आज शेवटची संधी असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन गेट परीक्षा नोंदणी विंडो आज बंद होईल.
नॉर्दर्न कोलफील्ड अंतर्गत तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. नॉर्दर्न कोलफील्ड अंतर्गत नोकरभरती संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून नॉर्दन कोलफील्ड मध्ये “शिकाऊ प्रशिक्षणार्थी“ पदाच्या एकूण ११४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
'गुगल' या टेक कंपनीने अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपची संधी आणली आहे. यामाध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्हाला गुगलसारख्या नामांकित कंपनीत इंटर्नशिप करावयाची असेल तर त्यासाठी अर्ज करावा लागेल.
गेली आठ वर्षं समाजमाध्यमांवर पक्ष्यांची विविध आकर्षक छायाचित्रे सामायिक करणार्या पुण्यातील पक्षी छायाचित्रकार डॉ. सुधीर हसमनीस यांची ही गोष्ट...
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात (युपीएससी) अंतर्गत अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२४ अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, युपीएससी अंतर्गत होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२४ नोंदणी प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे.
राईट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांकरिता अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भात राईट्स लिमिटेड मार्फत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता / सहायक प्रबंधक / प्रबंधक (सिगनल एवं टेलीकम्यूनिकेशनच्या एसएसई / जे.ई. या अधिकारी पदांसाठी ०७ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
'टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड' (टीसीआयएल) मधील विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. टीसीआयएलमधील रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून दि. ०४ सप्टेंबर २०२३ पासून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
दि. १० सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ म्हणून जगभरात ओळखला जातो. त्यानिमित्ताने सध्या भारतात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या राजस्थानमधील कोटा शहरातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नाने अतिशय गंभीर स्वरुप प्राप्त केले आहे. त्या पाश्वर्भूमीवर या आत्महत्यांमागची कारणमीमांसा आणि उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून शतकीय महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या भारताने चंद्रयान- ३ चे यशस्वी उड्डाण केले. या विज्ञानविषयक विचारधारेला प्रोत्साहन देण्यासाठी टिंकर टाईम संस्था व व्यास क्रिएशन्स् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहली उडान या ऑनलाईन विमानशास्त्र शैक्षणिक उपक्रमाने विश्वविक्रम नोंदवला.
हजारो गौरवचिन्ह, मानचिन्हांची निर्मिती करून त्यामध्ये स्वत:चा ठसा निर्माण करणार्या अष्टपैलू कलावंत अभियंता सी. एल. कुलकर्णी यांचा गौरवपूर्ण प्रवास...
शिक्षणाची गोडी निर्माण झाल्याने या क्षेत्रातील आवडीच्या विषयात रस घेऊन प्रत्येक परीक्षेत यश मिळवणार्या आणि इतरांनादेखील शिक्षणासाठी प्रेरित करणार्या निलेश महाजन यांच्याविषयी...
मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘देखणा नट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता वैभव तत्त्ववादी याने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेकविध भूमिका उत्तम साकारल्या आहेत. सिनेक्षेत्रात असणार्या कलाकारांची एक इच्छा असते, ती म्हणजे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची. वैभवची ती इच्छादेखील पूर्ण झाली. इतकेच नव्हे तर त्याच्या अभिनयासाठी शाबासकीची थापदेखील कमावली. असा हा वैभव आता ‘कमांडो’ वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानिमित्ताने अशा या हरहुन्नरी कलाका
भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून उत्तर रेल्वेकडून नोकरभरती संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उत्तर रेल्वेत लवकरच नोकरभरती होणार असून जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. उत्तर रेल्वेत ४०० हून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार असून विविध जागांसाठी ही नोकरभरती होणार आहे.
'मॅगनीज ओर इंडिया लिमिटेड'मध्ये नोकरीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 'मॅगनीज ओर इंडिया लिमिटेड'कडून याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मॉयल लिमिटेड अंतर्गत “पदवीधर प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक” पदांच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२३ आहे.
सुप्रसिद्ध स्थापत्यशास्त्रतज्ज्ञ(R.C.C. Consultant,Structural Engineer) महादेव रामनगौडा पाटील आज शनिवार, दि. १२ ऑगस्ट रोजी वयाच्या ८१व्या वर्षात पदार्पण करित आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे बंधू आर. आर. पाटील यांनी त्यांच्या भावाला दिलेल्या शुभेच्छा...
नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (एनसीएल) मध्ये पदवीधर, डिप्लोमाधारकांना संधी उपलब्ध झाली आहे. त्यासंदर्भातील जाहिराती प्रसिध्द करण्यात आली आहे. याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून विविध अप्रेंटिस पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच, कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारत सरकारच्या एंटरप्राइझने एम्प्लॉयमेंट मध्ये ७०० अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
धरतीच्या ‘कॅनव्हॉस’वर भव्यदिव्य चित्रकृती साकारत आठ विक्रमांवर नाव कोरणार्या उद्देश पघळ यांची अभिनव चित्रकहाणी...
तामिळनाडूतील सेलममध्ये एका महिलेने आपल्या मुलाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. पपाथी असे महिलेचे नाव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ती साफसफाईची कामे करायची. पीडित महिलेला कोणीतरी सांगितले होते की तिचा मृत्यू झाला तर सरकार तिच्या मुलांना भरपाई देईल. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ही घटना २८ जून रोजी २०२३ रोजी घडली.
समृद्धी महामार्गावर होणार्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’ संस्थेच्या ’सिव्हिल इंजिनिअरिंग’ शाखेच्या परिवहन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच उपयुक्त संशोधन प्रसिद्ध केले. ‘महामार्ग संमोहन’ अर्थात ‘रोड हिप्नोसिस’ हे महत्त्वाचे कारण ३३ टक्के अपघातास कारणीभूत असल्याचा निष्कर्ष या संशोधकांनी काढला. रोजच्या स्थळी जाण्यासाठी मानवामध्ये स्वयंचलितता यंत्रणा असते.
भारतीय संस्कृतीने जगाला अमूल्य ठेवा म्हणून दिलेला योग हाच श्वास आणि ध्यास मानून जगत आलेल्या योगवेड्या मनोज पटवर्धन यांच्याविषयी...
जयंतरावांचे निधन झाल्याचे वृत्त समजले. काही महिन्यांपासून त्याची दुर्दैवी चाहूल लागतच होती, परंतु ते मनाला पटत नव्हते. ईश्वरेच्छा. पण, लवकरात लवकर भारतमातेच्या सेवेसाठी ते परत येणार व हिंदूराष्ट्र (अखंड) करूनच दाखवणार, हा विश्वास आहे.
‘वारली’ने कात टाकली आहे. जिव्या सोमा मशेंनी ‘वारली’ला जगाच्या कानाकोपर्यात पोहोचविलं आहे, तर हर्षल त्याच ‘वारली’ला विविध रंगात वैविध्यपूर्ण ढंगात आणि आदिवासी जीवनातील सर्वच प्रकारच्या वार्षिक दिनमानांना चित्रस्वरुपात जगभर पोहोचविणार असे त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसते. अशा या कलाकाराचा कलावेध घेणारा हा लेख...
के. सी. पांडे हे खासगी स्फटिक गारगोटी संग्रहालय उभारणारे जगातील एकमेव व्यक्ती. पाषाणपुष्पातून आयुष्य फुलवणार्या या अनभिषिक्त सम्राटाची कहाणी...
निसर्गात रमणारे, कातळ शिल्पे, फुलपाखरे, पक्षी यांच्या गोष्टी तळमळीने सांगणारे, निसर्ग आणि इतिहास यासाठी आपले आयुष्य वाहून घेणारे भाई म्हणजेच सुधीर रिसबूड यांच्याविषयी...