युक्रेन-रशिया भारताने युद्धानंतर रशियाकडून कच्चे तेल आणि इतर वस्तू आयात करण्याच्या भूमिकेवर असलेल्या अमेरिकेच्या हस्तक्षेपावर तीव्र टीका केली आहे. अमेरिकेने मुंबई बंदर प्रशासनाला पत्र लिहून रशियावरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे मालवाहतूक करणाऱ्या रशियन जहाजांना भारतात येण्यास बंदी घालण्याची विनंती केली. परंतु, राष्ट्रीय हितासाठी जागतिक भागीदारांशी व्यवहार करणे हा भारताचा सार्वभौम अधिकार असल्याचे भारताने ठामपणे सांगितले.
Read More
महाराष्ट्रसह ईतर देशांमध्ये "कोरोना"च संकट असताना राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता दीड वर्ष होऊनही अद्याप कोणतेही शाळा आणि कॅालेज सुरु झालेले नाहीत, यापूर्वी राज्य सरकारने शाळा सुरु करण्यासाठी अनेकदा निर्णय घेऊन ही शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास अपयशी ठरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी खंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली
'श्रावण क्वीन डोंबिवली' : 'ती'च्याकडून 'ती'च्यासाठीचे सर्वात मोठे व्यासपीठ