Drink and Drive

पश्चिम बंगालमध्ये एएनआयच्या पत्रकारावर हल्ला!

लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या शेवटच्या टप्प्यासाठी दि. १ जून रोजी मतदान सुरु आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ४० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मतदान आजच्या टप्प्यात नोंदवले गेले आहे. तर बिहार मात्र पिछाडीवर आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरु आहे. टीएमसी कार्यकर्त्यांकडून मतदारांना धमकावण्याच्या आणि बॉम्बस्फोटाच्या घडवल्याच्या घटना समोर येत आहेत. पश्चिम बंगालमधील जयनगर लोकसभा जागेवर मतदानाजदरम्यान टीएमसीच्या गुंडांनी केलेल्या दगडफेकी.त एएनआयच्या पत्रकाराला गंभीर दुखापत झाली. पत्

Read More

साध्वी प्रज्ञा सिंह यांची न्यायालयात हजेरी

मालेगाव स्फोटाबाबत माहिती नसल्याचे स्पष्टीकरण

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121