अंबरनाथ तालुक्यातील उंबार्ली या गावातील डॉ. प्रा. सुरेश मढवी यांनी ‘ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा आर्थिक व सामाजिक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी केली, त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला होता. मढवी यांनी ‘आगरी समाज’ या विषयाचीच निवड का केली, ते जाणून घेऊया.
Read More